आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वादाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या वादात आता विरोधकांनी देखील उडी घेतल्याचं पहायला मिळत आहे.
या बॅनरमधून राज्य सरकारला जोरदार टोला लगावण्यात आला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातला हलवण्यात आले आहेत. यावरून टोलेबाजी करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यामध्ये वाद सुरू आहे. आता हा वाद मिटवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
Marathi News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह ताज्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर
आमदार बच्चू कडू आणि रवी राणा या दोन आमदारांच्या आरोप-प्रत्यारोपानं सध्या राज्याचं राजकारण तापलं असतानाच आता आणखी एक आजी -माजी आमदार आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यामधील वाद वाढतच आहे. आता हा वाद मिटवण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र दुसरीकडे मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे.
ठाकरे गटात सुरू असलेली गळती अद्यापही सुरूच आहे. ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांंचं शिंदे गटात इनकमिंग सुरू आहे.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांचा पप्पू असा उल्लेख केल्यानं ठाकरे गटाकडून संताप व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे सत्तार हे देखील ठाकरे गटांच्या नेत्यांकडून होणाऱ्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देत आहेत.