Jaipur-Mumbai Train Firing | मुंबईला येणाऱ्या जयपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये आज पहाटेच्या सुमारास गोळीबार झाला. यात आरपीएफचे एएसआयसह तीन प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
पोलिसांना या दोन दहशतवाद्याकंडे काही उपकरणं सापडली आहे. तसेच ड्रोन बनवण्याचं साहित्यही सापडलं आहे. ड्रोनद्वारे या दहशतवाद्यांना छाबडा हाऊस टार्गेट करायचं तर नव्हतं ना? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.
Rohit Pawar on Ajit Pawar : ...तर पुढचे पाच वर्षे अजितदादा राज्याचे मुख्यमंत्री राहिले असते; रोहित पवार नेमकं काय म्हणाले? पाहा...
75 वर्षे पूर्ण झाली पण कधी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारवर ताशेरे ओढले नाहीत. मणिपूर जळतंय. पण त्यावर काही केंद्र सरकार बोलत नाही. पण बंगालमध्ये जरा काही झालं की भाजपवाले बोलतात, असा हल्ला त्यांनी चढवला.
Ajit Pawar | "राजकारणात खेळी थोड्या सांगितल्या जातात. प्रत्येक दिवशी जे घडणार ते सांगायच नसतं. अजित पवार सरकारमध्ये सामील होणार, हे सांगितलं होतं का?"
Raigad Irshalwadi Crack Collapsed: इर्शाळवाडीमध्ये एनडीआरएफच्या पथकाकडून बचाव कार्यसुरू पालकमंत्री घटनास्थळी दाखल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही दाखल
नव्या मंत्र्यांना आजच खाती दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादीला अर्थ, सहकार, कृषी, महिला आणि बालकल्याण, सामाजिक न्याय, ग्रामविकास आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालय देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. विस्ताराच्या पार्श्वभूमीवर अनेक आमदारांनी मुंबईत तळ ठोकला आहे.
राष्ट्रवादी आणि भाजपकडून कोण मंत्रिपदाची शपथ घेणार हे गुलदस्त्यात आहे. राष्ट्रवादीकडून नव्या चेहऱ्याला संधी दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
राज्य मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. आज किंवा उद्या या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. भाजप नेते अमित शाह, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.