टीव्ही 9 मराठी वेब टीममध्ये अडीच वर्षांपासून प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा वृत्तवाहिनीसोबत सहा वर्षांचा अनुभव
वधू पक्षाच्या लोकांना धमकावत विजेंदर सिंगने गोळीबार सुरू केला. यापैकी एक गोळी सुरेश लोढा यांना लागली. त्यात ते गंभीर जखमी झाले. कुटुंबीयांनी काकांना जिल्हा आरबीएम रुग्णालयात नेले, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
“डीआरआयने माल आयात करणाऱ्या व्यक्तीला पकडले आहे. इतर संशयितांचीही चौकशी केली जात आहे” असे एका अधिकाऱ्याने सांगितले. ट्रॉलीमध्ये लपवलेले अंमली पदार्थ शोधणं अत्यंत कठीण होतं असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.
यमुना एक्सप्रेस मार्गावरील या अपघाताची दृश्यं भीषण आणि वेदनादायक आहेत. एडीसीपी झोन 3 विशाल पांडे यांनी सांगितले की, पुणे आणि कर्नाटकातील दोन कुटुंब बोलेरोमध्ये बसून आग्राहून नोएडाला येत होती.
पीडितेचे म्हणणे आहे की, दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 12 मार्च 2020 रोजी तिचे फतेहपूर बिल्लौच येथील रहिवासी रोहितसोबत लग्न झाले होते. ती फक्त एक महिना पतीसोबत राहिली.
दाम्पत्यामध्ये बाचाबाची सुरु असतानाच पत्नी लक्ष्मी देवीचे काही शब्द त्याला चांगलेच बोचले. त्यामुळे सुभाष अधिकच चिडला आणि मागचा पुढचा काहीही विचार न करता त्याने पत्नीवर थेट कुऱ्हाडीने वार करण्यास सुरुवात केली.
एका बिल्डरकडून 6 कोटी रुपये लुटल्या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यातील 3 अधिकार्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गीताराम शेवाळे, हर्षद काळे आणि मदने अशी मुंब्रा पोलीस ठाण्यातील तिघा अधिकाऱ्यांची नावं आहेत.
ही घटना बिहारमधील खगरियातील बेलदौर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चोधली गावातील असून मोहम्मद अमरूल असे मृत पतीचे नाव आहे. हत्येनंतर बेलदौर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आरोपी महिलेला अटक केली.
पश्चिम बंगालमधील पूर्व वर्धमान जिल्ह्यात नंदई रेल्वे लाईनजवळ सोमवारी शर्मिला रुईदास नावाच्या महिलेचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर मृत महिलेचे संतप्त नातेवाईक हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि सासरच्या मंडळींवर खुनाचा आरोप करु लागले.
आरोपी आदित्य धरने सांगितले की, 7 मे रोजी विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात असताना तवा रेस्टॉरंटजवळ सुयश सिंग आणि प्रियांशू यांच्यासोबत पुन्हा वाद झाला. यादरम्यान मारामारी होऊन त्याने सुयशची चाकूने वार करुन हत्या केली.
नवी दिल्ली : दिल्लीतील अलीपूर पोलीस स्टेशन हद्दीतील पल्ला गावात (Delhi Crime News) लग्न समारंभात असलेल जल्लोषाचे वातावरण स्मशान शांततेत बदलले. लग्न स्थळापासून काही अंतरावर एका व्यक्तीची गोळ्या झाडून निर्घृण हत्या (Murder) करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. पार्वती चौकातील शिववाटिका भागात ही घटना घडली. संजय नावाच्या व्यक्तीने सुनील चौहान यांची गोळ्या झाडून हत्या केली. […]