भीमराव गवळी

भीमराव गवळी

न्यूज एडिटर, टीव्ही 9 मराठी डिजीटल - TV9 Marathi

bhimrao.gawali@tv9.com

सेंट झेवियर्स मास कम्युनिकेशनमधून पत्रकारितेचा डिप्लोमा. गेल्या 23 वर्षापासून पत्रकारितेत आहेत. दैनिक ‘संध्याकाळ’, ‘लोकनायक’, ‘सम्राट’, ‘सामना’त उपसंपादक आणि ‘महाराष्ट्र टाईम्स डॉट कॉम’मध्ये वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम पाहिले आहे. दैनिक ‘सामना’साठी 6 वर्ष मुंबई महापालिकेचं वार्तांकन. ‘सामना’साठी मुंबई आणि नागपूर अधिवेशन आणि शिवसेनेचंही वार्तांकन. नागरी, वंचित समूहाच्या समस्या आणि राजकीय बातमीदारीवर अधिक भर. ‘आंबेडकरी कलावंत’ या पुस्तकाचे लेखक. सप्टेंबर 2020पासून ‘टीव्ही 9 मराठी’मध्ये कार्यरत.

Read More
Follow On:
काँग्रेसला वंचितचा सात जागांवर पाठिंबा, अकोल्याबाबत काँग्रेसचं काय ठरलं?

काँग्रेसला वंचितचा सात जागांवर पाठिंबा, अकोल्याबाबत काँग्रेसचं काय ठरलं?

महाविकास आघाडीने आपल्या सर्व जागांचं वाटप जाहीर केलं आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत जागा वाटप जाहीर करण्यात आलं आहे. या जागा वाटपात काँग्रेसला 17, ठाकरे गटाला 21 आणि शरद पवार गटाला 10 जागा देण्यात आल्या आहेत. आघाडीतील इतर मित्र पक्षांना जागा सोडण्यात आलेल्या नाहीत.

कुणावर खूनाचा, तर कुणावर बलात्काराचा आरोप, सर्वात श्रीमंत उमेदवार कोणता?; पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची कुंडली उघड

कुणावर खूनाचा, तर कुणावर बलात्काराचा आरोप, सर्वात श्रीमंत उमेदवार कोणता?; पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची कुंडली उघड

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी येत्या 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यावेळी 21 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशातील 102 जागांवर मतदान होणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने सर्व तयारी केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाबरोबरच पोलीसही अलर्ट झाले आहेत. संवेदनशील भागात मोठा बंदोबस्त करण्यात येणार आहे. सर्वांनी शांततेत मतदानाचा हक्क बजवावा असं आवाहन केलं जात आहे.

अमिताभ बच्चन यांच्याबाबतचा मोठा खुलासा; अरुणा ईराणी म्हणाल्या, ते सेटवर कधीच…

अमिताभ बच्चन यांच्याबाबतचा मोठा खुलासा; अरुणा ईराणी म्हणाल्या, ते सेटवर कधीच…

अरुणा ईराणी यांनी राजेश खन्ना, अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यासारख्या लिजंडसोबत काम केलं आहे. यावेळी या तिघांशी त्यांचं बाँडिंग कसं होतं? कुणाचा स्वभाव कसा होता आणि आता य अभिनेत्यांमध्ये काय बदल झालाय यावर अरुणा ईराणी यांनी भाष्य केलं आहे.

दिल्लीतून मोठी बातमी ! गांधी कुटुंब पहिल्यांदाच काँग्रेसला मतदान करणार नाही; नेमकं असं काय घडलं?

दिल्लीतून मोठी बातमी ! गांधी कुटुंब पहिल्यांदाच काँग्रेसला मतदान करणार नाही; नेमकं असं काय घडलं?

यंदाची निवडणूक अनेक अर्थाने वेगळी आहे. खास करून गांधी कुटुंबासाठी तरी. कारण देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गांधी कुटुंब हाताच्या पंजाला मतदान करणार नाही. काँग्रेसला यंदा आम आदमी पार्टीच्या झाडूचं बटन दाबावं लागणार आहे. तर केजरीवाल यांना झाडू ऐवजी हाताच्या पंजाला मतदान करावं लागणार आहे. यामागे काही राजकीय खेळी नाही. विशेष बाब नाही. आहे ती फक्त राजकीय मजबुरी...

सांगलीची जागा काँग्रेसची हे जनावर सुद्धा सांगेल; विश्वजीत कदम यांचा ठाकरे गटावर पलटवार

सांगलीची जागा काँग्रेसची हे जनावर सुद्धा सांगेल; विश्वजीत कदम यांचा ठाकरे गटावर पलटवार

सांगली बाबतीत नाना पटेल यांनी केलेली भावना ही कार्यकर्त्याची भावना ऐकूनच केलेली आहे. दिल्लीत काल मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी भेट झाली. आज महाराष्ट्राच्या प्रभारींची भेट घेण्यासाठी आलेलो आहे. काँग्रेस पक्ष आम्हाला सांगेल आणि तसेच महाविकास आघाडीत एकत्रितपणे सांगेल ते आम्हाला मान्य असेल, असं काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी सांगितलं. ते मीडियाशी बोलत होते.

बबनराव… थोडा आधी निर्णय घ्यायला हवा होता; एकनाथ शिंदे यांनी उद्गार काढताच…

बबनराव… थोडा आधी निर्णय घ्यायला हवा होता; एकनाथ शिंदे यांनी उद्गार काढताच…

माझा शिवसेनेत प्रवेश होत आहे. अनेक दिवस मी सांगत होतो. मी तिकडे 54 वर्ष निष्ठने काम करत होतो. पण उबाठामध्ये मला डावललं. मी पक्षाचा राजीनामा दिला. मला कुणी विचारलंही नाही. म्हणूनच मी आज एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारत आहे. माझ्यावर जबाबदारी टाकावी. मी न्याय देईल, असं माजी सामाजिक न्याय मंत्री बबनराव घोलप म्हणाले.

अरेच्या विद्या बालनला भीक मागावी लागली?; कॉफी शॉप अन् रेल्वे स्थानकात असं काय घडलं?

अरेच्या विद्या बालनला भीक मागावी लागली?; कॉफी शॉप अन् रेल्वे स्थानकात असं काय घडलं?

आपल्या कामांमुळे अभिनेत्री विद्या बालन नेहमीच चर्चेत असते. मात्र, तिच्या अतरंगी आणि बिनधास्त स्वभावामुळेही ती नेहमी चर्चेत असते. विद्या कधी काय करेल याचा नेम नसतो. कुणी तिला चॅलेंज दिलं तर ती पटकन स्वीकारते. चॅलेंज स्वीकारणं हा तिच्या हातचा मळ आहे. मात्र, तिच्या या सवयीमुळे चॅलेंज देणारे तिचे मित्र मात्र कधी कधी खजिल होऊन जातात. कारण चॅलेंजच तसं असतं.

नाथाभाऊ भाजपमध्ये कधी येणार?, बड्या मंत्र्याने तारीखच सांगितली; शरद पवार गटाला मोठा धक्का?

नाथाभाऊ भाजपमध्ये कधी येणार?, बड्या मंत्र्याने तारीखच सांगितली; शरद पवार गटाला मोठा धक्का?

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पुन्हा एकदा भाजपमध्ये जाणार आहेत. चार दिवसांपूर्वीच नाथाभाऊ दिल्लीत गेले होते. यावेळी त्यांनी अमित शाह आणि जेपी नड्डा या दोन्ही नेत्यांशी एकत्रित मिटिंग केली. त्यांचे हे फोटोही व्हायरल झाले आहेत. त्यामुळे एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा भाजपमध्ये येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सुप्रिया सुळेंना विरोध, फडणवीस यांची भेट… अखेर उमेदवारीच रद्द; वंचितचा मोठा निर्णय

सुप्रिया सुळेंना विरोध, फडणवीस यांची भेट… अखेर उमेदवारीच रद्द; वंचितचा मोठा निर्णय

वंचित आघाडीने आपल्या प्रचारास दणक्यात सुरुवात केली आहे. वंचितचे सर्व उमेदवार मतदारसंघात कामाला लागले आहेत. कालच वसंत मोरे यांनी वंचितमध्ये प्रवेश केला. त्यानंतर वसंत मोरे यांनी प्रचारास सुरुवातही केली आहे. वसंत मोरे यांच्या रुपाने पुण्यात तगडं आव्हान निर्माण झालं आहे.

उमेदवारी जाहीर होताच शिंदे गट आक्रमक, थेट भाजप आमदाराच्या हकालपट्टीची मागणी; कल्याणमध्ये काय घडतंय?

उमेदवारी जाहीर होताच शिंदे गट आक्रमक, थेट भाजप आमदाराच्या हकालपट्टीची मागणी; कल्याणमध्ये काय घडतंय?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी अखेर जाहीर झाली आहे. श्रीकांत शिंदे हे कल्याण-डोंबिवली मतदारसंघातूनच लढणार आहेत. त्यामुळे शिंदे गटात उत्साहाचं वातावरण पसरलं आहे. मात्र, ही उमेदवारी जाहीर होताच शिंदे गटाने एक वेगळीच मागणी केली आहे. त्यामुळे भाजपची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.