Wardha Crime News : नालीत भाजी धुणारा भाजीविक्रेता हिंगणघाट शहराच्या डांगरी वार्डातील रहिवासी आहे.
पवनारच्या नदी पात्रात युवक अडकल्याच लक्षात येताच महसूल आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तहसीलदार रमेश कोळपे आणी सेवाग्रामचे ठाणेदार निलेश ब्राह्मने यांनी स्वतः नदीपात्रात उतरत बचावकारिता प्रयत्न सुरु केले.
पुलावरून पाणी असतानासुद्धा युवकाने केलेला हा धाडस त्याच्या जीवावर बेतणारा ठरत होता. मात्र वेळीच नागरिकांनी मदत केल्याने त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले.
याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून पुढील तपास सुरु आहे. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही, मात्र 18 जुलैला त्यांचे लग्न असल्याचे समजते.
वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक समुद्रपूर तालुक्याला पावसाने झोडपून काढलं आहे. तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे.
वर्धा जिल्ह्याच्या कारंजा घाडगे तालुक्यातील माणिकवाडा मार्गांवरील खडक नदीला पूर आलाय. रात्रीपासून संततधार सुरु असलेल्या पावसामुळे नदी नाल्याना पूर आला आहे.
बंधारा फुटल्याने गावात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात गावातील शेतीपिकांचेही नुकसान झाले आहे. एक गुराखीसुद्धा वाहून गेला आहे.
सखल भागात असणारे गाव किंवा नदी नाल्यांच्या काठावर असलेल्या गावांनी सतर्क राहून आपलं स्थलांतर शक्य असल्यास करावं, अशा सूचना सुद्धा करण्यात आल्या आहेत.
खोल खड्डयांत पाणी साच असल्याने विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून वाट शोधावी लागत आहे. पावसाळ्याच्या दिवसांत पाणी साचल्याने वाहतूक बंद पडते
धरण व नदी क्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणा-या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरु नये. अचानक नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यास जीवीतास धोका उद्भाऊ शकतो.