एक लोकसभा संघटक आणि 11 पदाधिकाऱ्यांची एक टीम असेल. ही 12 जणांची टीम प्रत्येक मतदारसंघात जाईल. जनमताचा कानोसा घेईल. त्याचा अहवाल पक्षाला देईल.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे इंडिया आघाडीच्या संयोजक पदासाठी आग्रही आहेत. तशी इच्छाही त्यांनी खासगीत बोलून दाखवली आहे. त्यामुळे नितीश कुमार यांच्याकडे हे पद जाण्याची चर्चा होती.
16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर आता लवकरच निर्णय होण्याची चिन्हं आहेत. कारण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर प्रत्यक्ष सुनावणी घेणार आहेत. पुढच्या आठवड्यात याबाबतच्या घडामोडींना वेग येण्याची दाट शक्यता आहे.
आदित्य ठाकरे यांनी काल टोलनाके बंद करण्याची मागणी केली. रस्त्यांचं मेंटेनन्स महापालिका करतयं तर तिथल्या टोल नाक्याचा पैसा एमएसआरडीसीकडे का जातोय? असा सवाल त्यांनी विचारला होता.
राज्यात आमचं सरकार नाही. यापूर्वी ज्या ज्या ठिकाणी बैठक झाली. तिथे आमच्या घटक पक्षांचं सरकार होतं. इथे आमचं सरकार नाही. त्यामुळेही बैठक आमच्यासाठी निश्चितच एक टास्क आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्याला येणार आहेत. शरद पवार हे त्या कार्यक्रमाला जाणार आहेत. पण महाविकास आघाडी म्हणून आमची त्यांना विनंती आहे की, त्यांनी जाण्यापूर्वी एकदा विचार करावा.
इंडिया आघाडीच्या गेल्या दोन्ही बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली. मुंबईतील बैठकीतही लोकसभेची रणनीती ठरवण्यात येणार आहे.
खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची एक स्पेशल मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा प्रोमो ठाकरे गटाकडून शेअर करण्यात आला आहे. यामध्ये उद्धव ठाकरे काहीतरी मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
Sanjay Raut on Anna Hajare : मणिपूरमधील हिंसाचार, व्हायरल व्हीडिओ अन् अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया; पाहा संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
देशप्रेमी पक्ष एकवटले आणि आमच्या आघाडीला आम्ही इंडिया हे नाव दिलं. बंगळुरूत 24 पक्ष एकवटल्यानंतर भाजपने दिल्लीत बैठक घेऊन एनडीएचा जीर्णोद्धार केला, अशी खोचक टीका राऊत यांनी केली आहे.