प्रहार जनशक्ती संघटनेचे नेते, माजी मंत्री बच्चू कडू अत्यंत धक्कादायक विधाने केली आहेत. सध्याची राजकीय परिस्थिती संभ्रमावस्थेची आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्यात वाद असल्याचं चित्र आहे. पण प्रत्यक्षात तसं काही नसल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला आहे.