बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूरजवळ झालेला दोन खासगी बसचा अपघात ही दुर्दैवी घटना आहे. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेसंदर्भात आपण माहिती घेतली असून, जिल्हाधिकारी आणि प्रांतांना मदतीच्या सूचना केल्या आहेत.
बुलढण्यात अपघात सत्र थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. समृद्धी महामार्गावरील बस जळीतकांडाच्या स्मृती ताज्या असतानाच पुन्हा एकदा बस अपघात घडला आहे.
नेहमीप्रमाणे गावकरी शेतात चालले होते. मात्र वाटेतच त्यांची पावलं थबकली. समोरील दृश्य पाहून एकच खळबळ माजली.
गोडाऊनमध्ये पाणी शिरल्याने जवळपास 300 क्विंटल धान्य भिजले. त्याला आता अंकूर फुटले आहेत. धान्याला दुर्गंधी सुटली आहे.
तीन दिवस उलटले तरीही प्रशासन आलेच नाही. कुणी मंत्री आला नाही. अधिकारी आला नाही. आमदारही आला नाही.
पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सर्वोतोपरी मदत पोहोचवली जाईल. रावेरमध्ये सुद्धा पाऊस झाला आहे.
कुणी म्हणालं कोरहाळा धरणं फुटलं. त्यामुळं लोकं सतर्क झाले. परिसरातील लोकांनी दुकानं बंद केली. प्रशासनाने धरणाकडे धाव घेतली.
शेतातील रस्त्याचा वाद विकोपाला गेला आणि गावात भलताच प्रकार घडला. क्षुल्लक वादातून दोन कुटुंब एकमेकांना भिडली.
बुलढाण्यात शिवसेनेचे दोन आमदार, एक खासदार आणि भाजपाचे तीन आमदार असल्याने बहुमत आमच्याकडे आहे. त्यामुळे काहीही झालं तरी आम्ही राष्ट्रवादीचा पालकमंत्री होऊ देणार नाही. सरकार आमदारांच्या भरवशावर चालतं. त्यामुळे त्यांना डावलून वरिष्ठ निर्णय घेत नसतात.
शिवसेना आमदाराने राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराला आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री होऊ देणार नाही, असं थेट वक्तव्य केलं आहे. शिवसेना आमदाराच्या या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया येते ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.