विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आता दिल्लीला जाणार आहेत. नार्वेकर यांनी आपला दिल्लीचा दौरा हा नियोजित दौरा आहे, असं सांगितलं आहे. दुसरीकडे संजय शिरसाट यांनी राहुल नार्वेकर यांच्या या दौऱ्यामागील आतली बातमी सांगितली आहे.
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण अखेर आज सुटलं. तब्बल 17 दिवसापासून हे उपोषण आंदोलन सुरु होतं. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंद आंतरवाली सराटी गावात गेले. त्यांच्यासोबत अजित पवार असतील, अशी चर्चा होती.
अजित पवार गटाच्या गोटात हालचालींना वेग आलाय. आगामी लोकसभा निवडणूक, त्यानंतर विधानसभा निवडणूक, तसेच केंद्रीय निवडणूक आयोगातील लढाई या सर्व मुद्द्यांवर रणनीती ठरवणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे अजित पवार गट कामाला लागला आहे.
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिलव्हर ओक निवासस्थानी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आधीपासून सिलव्हर ओकवर उपस्थित आहेत.
एसटी बँकेचे कर्मचारी संचालक मंडळाविरोधात आक्रमक झाले आहेत. गेल्या सात दिवसांपासून एसटी बँकेचे कामकाज ठप्प झालंय. त्यामुळे कर्मचारी आता मुंबईतील मुख्यालयाबाहेर दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे या कर्मचाऱ्यांसोबत शिवसेनेचे नेते आनंद अडसूळ हे देखील आहेत.
एसटी बँकेत सुरु असलेल्या कामकाजावरुन शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे अडसूळ यांनी याप्रकरणी सरकारने दखल घेतली नाही तर आपल्याच सरकारविरोधात रस्त्यावर उतरणार, असा मोठा इशारा दिलाय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आता फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नाहीये. तर ही शिवसेना आता राज्याच्या बाहेरही गेली आहे. राजस्थानातील एका बड्या नेत्याने शिवसेनेत प्रवेश केल्याने राजस्थानातही आता शिवसेनेने पाय रोवले आहेत.
Sanjay Gaikwad on Sanjay Raut Statement About Rahul Gandhi : इंडिया आघाडीची बैठक, राहुल गांधींचं नेतृत्व आणि संजय राऊत यांचं वक्तव्य; शिंदे गटाच्या आमदाराचा जोरदार हल्लाबोल. शिंदे गटाच्या आमदाराकडून विरोधकांच्या बैठकीवर टीकास्त्र, वाचा सविस्तर...
अजित पवार, एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यात परिवारवाद नाही का असा सवालही प्रियंका चतुर्वेदी यांनी उपस्थित केला.
Anjali Damania | महाराष्ट्राच्या राजकारणात आरोपांचा नवीन बॉम्ब फुटणार?. अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले होते. त्यामुळे या भेटीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.