जयपूर-मुंबई एक्सप्रेस गोळीबार प्रकरणी आरोपी चेतन सिंगच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
जयपूर-मुंबई एक्सप्रेस गोळीबार प्रकरणातील आरोपी चेतन सिंहने पोलिसांना धक्कादायक जबाब दिला आहे. ट्रेन थांबली नसती तर तो आणखी प्रवाशांवर गोळ्या झाडणार होता, असा जबाब त्याने दिल्याची माहिती समोर आली आहे.
बसस्थानकात चोरीच्या घटना वाढल्या होत्या. यामुळे पोलिसांनी अॅक्शन मोडवर येत तात्काळ कारवाई करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
तिघांपैकी एका जणाने समुद्र पोहून स्वतःला बाहेर काढले. उरलेल्या दोन जणांच्या बाबतीत अद्याप पत्ता लागला नाही. या दोन जणांचा शोध आज सकाळपासून घेण्यात आला.
अवघ्या दोन अडीच तासातच जुहू पोलिसांनी या फोन करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. अशोक मुखिया असे आरोपीचे नाव असून तो बिहारचा रहिवासी आहे. त्याने पोलिसांना फेक कॉल केल्याची माहिती उघड झाली आहे.
जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये गोळीबाराची घटना घडली होती. यात एएसआयसह तीन प्रवाशांचा नाहक बळी गेला. या प्रकरणी रोज नवनवीन अपडेट समोर येत आहे.
चेतनच्या पत्नीच्या दाव्यानुसार चेतन हा मानसिक रोगी आहे. चेतनची मानसिक प्रकृती ठिक नाहीये. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. शनिवारी सकाळी त्याच्या आरोग्याशी संबंधित सर्व कागदपत्रे पोलिसांना देण्यात येणार आहे.
काल सायंकाळी पोलीस कंट्रोल रुमला एक कॉल आला. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर धाव घेतली. समुद्रकिनाऱ्यावर पोहचताच पोलिसांना खळबळजनक दृश्य समोर दिसले.
मुंबईतल्या कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय? अभिनेत्रीने प्रसिद्ध अभिनेत्यावर गंभीर आरोप केले आहेत. अभिनेत्रीला काय आश्वासन दिलेलं?
जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये आरपीएफ कॉन्स्टेबलने गोळीबार केल्याची घटना घडली. या घटनेत आरपीएफ एएसआयसह तीन प्रवाशांचा मृत्यू झाला.