Govinda Hatwar

Govinda Hatwar

Author - TV9 Marathi

govinda.hatwar@tv9.com
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का, ५ वेळी आमदार राहिलेल्या या नेत्याने दिला पदाचा राजीनामा

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का, ५ वेळी आमदार राहिलेल्या या नेत्याने दिला पदाचा राजीनामा

उद्धव ठाकरे हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अशावेळी उद्धव ठाकरे यांना एका मोठ्या नेत्याने धक्का दिला. पाच वेळा आमदार राहिलेल्या नेत्याने पदाचा राजीनामा उद्धव ठाकरे यांना व्हॉट्सअपवर पाठवल्याची माहिती आहे.

Crime news : पत्नी सरपंच, वहिनी आमदार; दारू तस्करीत भाजपाचा नेता अटकेत

Crime news : पत्नी सरपंच, वहिनी आमदार; दारू तस्करीत भाजपाचा नेता अटकेत

काही राजकीय नेते अवैध धंदे करतात. त्यातून मिळालेल्या पैशातून राजकारण करतात. राजकारणाचा वापर अवैध धंदे चालवण्यासाठी करतात. असाच एक भाजपाचा आमदार जाळ्यात अडकला. तो दारू तस्करी करून राजकारणात चांगल्या पद्धतीने वावरत होता. आता त्याला जेलची हवा खावी लागणार आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणतात तसं होणार नाही, त्यासाठी विजय वडेट्टीवार यांचं म्हणणं काय?

मनोज जरांगे पाटील म्हणतात तसं होणार नाही, त्यासाठी विजय वडेट्टीवार यांचं म्हणणं काय?

मराठ्यांना ओबीसी वर्गात कसं टाकता येईल, असा प्रश्न पंकजा मुंडे यांनी विचारला. त्यावेळी मराठ्यांच्या वंशावळी काय होत्या हे पाहावं लागेल. कुणीही मागणी केली आणि तसं होईल, असं काही नाही. महाराष्ट्राला शांतता आणि स्थिरता हवी आहे, असंही पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

मनोज जरांगे हा फाटका माणूस, संपूर्ण समाज त्यांच्या पाठीशी, संजय राऊत म्हणतात,…

मनोज जरांगे हा फाटका माणूस, संपूर्ण समाज त्यांच्या पाठीशी, संजय राऊत म्हणतात,…

जरांगे पाटील यांना स्वतःला काही मिळवायचं नाही. तो फाटका माणूस आहे. तो कुणाला शरण जाणार नाही. ते त्यांच्या समाजासाठी लढतात. त्या फाटक्या माणसाच्या मागे महाराष्ट्रातील संपूर्ण समाज उभा आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं.

Pankaja Munde in Solapur : राजकारणात का यावं लागलं?, पंकजा मुंडे यांनी सांगितलं कारण

Pankaja Munde in Solapur : राजकारणात का यावं लागलं?, पंकजा मुंडे यांनी सांगितलं कारण

लोकांचा प्रतिसाद खूप मोठा आहे. ताई येणार म्हणून महिला तयार होऊन आल्या आहेत. मला कुणाच्याही घरी जायचे नाही. नाहीतर ज्यांच्या घरी गेले नाही ते नाराज होतील. सर्वांचे आशीर्वाद घेते. ही यात्रा सफल झाली आहे. मला आशीर्वाद द्या. मला साथ द्या. माझ्यावर विश्वास ठेवा, अशी विनंती पंकजा मुंडे यांनी करमाळा येथील सभेत केली.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या या आहेत पाच मागण्या, अद्याप एकही मागणी मान्य झाली नसल्याचा आरोप

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या या आहेत पाच मागण्या, अद्याप एकही मागणी मान्य झाली नसल्याचा आरोप

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. कारण त्यांच्या पाचपैकी एकही मागण्या अद्याप मान्य झाल्या नसल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला. त्या प्रमुख पाच मागण्या अश्या आहेत.

Jagdamba sword : भारतातून इंग्लंडला कशी पोहचली छत्रपती शिवाजी महाराज यांची जगदंबा तलवार?

Jagdamba sword : भारतातून इंग्लंडला कशी पोहचली छत्रपती शिवाजी महाराज यांची जगदंबा तलवार?

Jagdamba sword : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाघनख आणि जगदंबा तलवार परत केव्हा येईल, याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे ही जगदंबा तलवार इंग्लंडमध्ये कशी पोहचली. ही तलवार कोण घेऊन गेले. पाहुयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जगदंबा तलवारीही ही कहाणी.

Plastic Eradication : प्लास्टिक निर्मुलनासाठी युवक सरसावले, अशी राबवली मोहीम

Plastic Eradication : प्लास्टिक निर्मुलनासाठी युवक सरसावले, अशी राबवली मोहीम

युवाचा उलटा शब्द केल्यास त्याचा अर्थ वायू असा होता. या युवकांनी वायूवेगाने काम केल्यास त्यात यश मिळते. त्याला मार्गदर्शनाची दिशा आवश्यक असते. प्लास्टिक निर्मूलनासाठी या युवकांना नागपूर विद्यापीठाने प्रोत्साहित केले.

Social Media : सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर बाजारापर्यंत पोहचले, असे करतात कोट्यवधी रुपयांची अफरातफर

Social Media : सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर बाजारापर्यंत पोहचले, असे करतात कोट्यवधी रुपयांची अफरातफर

सायबर गुन्हेगार आता शेअर बाजारातही पोहचले. युट्यूब, फेसबूक, इंस्टाग्रामवर शेअर बाजार एक्सपर्ट म्हणून माहिती देतात. रजीस्ट्रेशन करवले जाते. व्हॉट्सअपवर मॅसेज येतात. स्टॉक मार्केटमध्ये पैसे लावा, असं सांगितलं जातं.

Fisheries : दुबईतील नोकरी सोडून सुरू केले मच्छीपालन, १५ जणांना दिला रोजगार

Fisheries : दुबईतील नोकरी सोडून सुरू केले मच्छीपालन, १५ जणांना दिला रोजगार

कोणताही व्यवसाय छोटा किंवा मोठा नसतो. आपण त्याला कसं हाताळतो, यावर सर्व अवलंबून असते. दुबई आणि दिल्लीतील काम सोडून दोन भाऊ गावात आले. त्यांनी मच्छीपालन सुरू केले. दीड वर्षानंतर उत्पन्न मिळू लागले. यात त्यांनी गावात १५ जणांना रोजगार दिला.

26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.