हो खरंय, ईडीनं हिरानंदाणी येथील घर आणि मिरा रोड येथील भूखंड जप्त केलाय, प्रताप सरनाईक यांची पहिली प्रतिक्रिया
ज्या भाजप नेत्यांचा त्यात उल्लेख होता त्यात आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचेही नाव होते. आता गिरीश महाजनही यावरून चांगलेच आक्रमक झाले आहेत. नुसते आक्रमक नाही तर या प्रकरणाची थेट सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी गिरीश महाजन यांच्याकडून करण्यात आलीय.
आम्ही काही शिवसेनेला युतीचा(shivsena-bjp) प्रस्ताव दिला नाही. संजय राऊतांनी (sanjay raut) कधीही निवडणूक लढवली नाही. त्यामुळे राऊत काय म्हणाले याला महत्त्व नाही. ते जे म्हणाले त्याचे परिणाम त्यांना निवडणुकीत दिसेल.
अकृषिक कराच्या (Tax notice) नोटींसींना स्थगिती देण्यात आली आहे. तशी घोषणा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी आज विधानसभेत केली. या निर्णयाचे भाजपा आमदारांकडून स्वागत करण्यात आले आहे.
शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांची आता क्रिकेटच्या मैदानावर 'एन्ट्री' झाली आहे. मुंबई क्रिक्रेट असोसिएशनच्या (Mumbai Cricket Association) मुंबई प्रीमिअर लीगच्या (Mumbai Premier League) गव्हर्निंग काऊन्सिलच्या सदस्यपदी मिलिंद नार्वेकर यांची नियुक्त करण्यात आली आहे.
एमआयएमने महाविकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर राजकीय धुरळा उडालेला आहे. महाविकास आघाडीचे नेतेच नव्हे तर भाजपच्या नेत्यांनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. भाजपने तर या प्रस्तावावरून शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लवकरच महाराष्ट्र पिंजून काढण्याचे संकेत दिले आहेत. आपण शिवसंपर्क अभियान गेल्यावेळीच राबवणार होतो. पण कोरोनाची लाट आली. त्यानंतर माझ्या मानेचं दुखणं उद्बवलं. मात्र आता आपल्याला जोमाने कामाला लागायचं आहे.
शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणे पितापुत्रांवर जोरदार टीका केली आहे. नारायण राणे, नितेश राणे आणि निलेश राणे यांचा राजकीय इन्श्युरन्स संपलाय तो त्यांनी सांभाळावा, अशी खोचक टीका विनायक राऊत यांनी केली आहे.
मंत्री नवाब मलिक यांना अटक झाल्यापासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. भाजप राजीनाम्यासाठी आक्रमक आहे तर राष्ट्रवादीच्या गोठातही यावरून बैठक सत्र पार पडलंय. काही वेळापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसची सिल्वर ओकवरील बैठक संपली आहे.
येत्या सोमवारी 500 कोटींचा दावा रश्मी शुक्ला (Rashmi Shukla), डीजी आणि नागपूर सीपी यांच्यावर ठोकणार आहे, असं नाना पटोले म्हणाले.