छत्तीसगड सीमावर्ती भागातून महाराष्ट्र सीमावर्ती भागात काही नक्षलवादी प्रवेश केल्याची माहितीही पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे व सी 60 पोलीस पथकाकडून घनदाट जंगलात ऑपरेशन राबविणे सुरू करण्यात आले होते.
बाजार समितीत भाजप शिंदे गटाच्या युतीने एकतर्फी विजय मिळवला. या ठिकाणी मोठा पराभव काँग्रेस आणि वेगळ्या पक्षाला स्वीकारावा लागला.
आदिवासी भागासाठी वसतिगृहाची योजना आहे. पण, याचा योग्य प्रमाणात प्रचार-प्रसार झाला नाही. पत्रकांत फक्त चार दिवसांचा वेळ दिला आहे.
राज्यभर बाजार समितीच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांवर राजकीय पक्षांनी लक्ष्य केंद्रित केलंय. स्थानिक पातळीवर या निवडणुका लढल्या जातात.
पतीने पत्नीला दारु पिण्यासाठी ५० रुपये मागितले आणि तिचा पारा भडकला. तिने मुलीला बापाचे हात धरण्यास सांगितले. दोन्ही हातात मुसळ घेतला आणि आपल्या नवऱ्याच्या डोक्यावर जोर लावून मारला.
अपघातग्रस्त वाहनांच्यामुळे रस्त्यात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. लांबलचक कंटेनर व टिप्पर ऐन रस्त्यात अडकल्याने रहदारीला अडथळा निर्माण झाला होता.
जंगलात नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला प्रत्युत्तर देत पोलीस विभागाने गोळीबार केला. पोलिसांच्या वाढता दबाव पाहून नक्षलवादी जंगलात प्रसार झाले.
आंदोलन करणाऱ्या प्रत्येकाला प्रशासन नक्षलवादी ठरवत आहे, असा नाराजीचा सूर देखील कार्यक्रमात उमटला. शासनाला खरंच या परिसराचा विकास करायचा असेल तर आधी शिक्षण, आरोग्य सारख्या सुविधा निर्माण कराव्या.
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली गेल्यामुळे काँग्रेस आक्रमक होत आता अनेक ठिकाणी भाजपविरोधात रस्त्यावर उतरली आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळणार असल्याचे दिसून येत आहे.
एक ते दीड वर्षापासून वाघांची प्रचंड दहशत शहरातही जाणवू लागली आहे. ही दहशत कायम राहिली असून अजून काही वाघांचा वावर आहे का त्याचीही आता वन विभागाकडून चालू करण्यात आली आहे.