भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादी पश्चिम झोन कमिटीच्या श्रीनिवास नामक नक्षलवाद्यांनी थेट प्रेस नोट काढून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाविरोधात त्यांनी टीका केली आहे.
गडचिरोलीतील शेतकरी संकटात...
चिरचाडी या छोट्याशा गावी एका गरीब आदिवासी कुटुंबात भास्कर हलामी यांचा जन्म झाला. आज अमेरिकेतील एका मोठ्या कंपनीत वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत.
इंजिनिअर मजुरासोबत इन्स्पेक्शन करत होता, पण इतक्यात घडला अनर्थ!
9 पदांसाठी 40 उमेदवार रिंगणात होते.निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांकडून नामनिर्देशन फॉर्म भरून घेण्यात आले. उमेदवारांना 3 दिवस प्रचार करण्यासाठी वेळ दिला.
तात्काळ नरभक्षक वाघाला जेरबंद करण्याची मागणी करणार आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी या नरभक्षक वाघाने आत्तापर्यंत १७ नागरिकांना ठार केलंय.
येथील हत्ती स्थलांतर होत असल्याचे आदेश पारित झाले. त्यानंतर आम्ही कमलापूर ग्रामपंचायतीमार्फत विरोध करीत आहोत, असं कमलापूर गावचे ग्रामपंचयात सदस्य म्हणाले.
इको फ्रेंडली गणपती तयार करण्यासाठी अश्विनी सदाशिव देशमुख या महिलेनी 15 ते 20 दिवस कष्ट घेतले. इको फ्रेंडली गणपती उभारला. गडचिरोली जिल्हा डोंगराळ व जंगल क्षेत्रात येतो.
मृतक रानू आत्राम हा वाहन चालक होता. पत्नी एक मुलगा एक मुलगी असं कुंटुब होतं. कर्ताच गेल्याने कुंटुबावर वा-यावर राहण्याची वेळ आली आहे. सदर भांडण झाल्यानंतर एक गोळी लागली होती.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आपल्याला जास्तीत जास्त लोक जिंकून आणायचे आहेत, असं आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. गडचिरोली जिल्ह्याची आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.