Vaibhav Vaik on Nitesh Rane : नितेश राणे हे भाजपचे स्वयंघोषित प्रवक्ते; ठाकरे गटाच्या नेत्याचा जोरदार निशाणा, पाहा व्हीडिओ...
Sindhudurg News : संजय राऊत हे देशातील सगळ्या विद्वानांचे महामेरू बनलेत, असं म्हणत मंत्री उदय सामंत यांनी टोला लगावला आहे. पाहा व्हीडिओ...
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सरकारी कागद दाखवून शहाणपण करू नये, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. त्यावरून आता उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राऊत हे जगातील सर्वात शहाणे आहेत. शहाण्यांचे महामेरू आहेत, अशी टीका त्यांनी केली.
रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्द्यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली आहे.
राजकारणात आता त्यांना शरद पवार हा शेवटचा पर्याय वाटतो आहे. पवार साहेबांची भांडी घासल्याशिवाय त्यांना राजकीय जीवदान मिळणार नाही हे त्यांना चांगलं माहिती असल्याची टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.
ज्या आमदारांना घेऊन अयोध्या दौरा केला आहे ते एकत्र राहिले पाहिजेत म्हणून हा अयोध्या दौरा आयोजित केला असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे.
ज्यांना स्वतःच्या आजी म्हणजे इंदिरा गांधी काय बोलल्या ते कळलं नाही. त्याला स्वतःच अस्तित्व कळलं नाही त्याला सावरकर काय कळणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
मतदार संघात प्रत्यक्षात कोणतीही विकास कामं पूर्ण केलेली नाहीत. त्यामुळे केसरकर यांना आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी हे एप्रिल फूल ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले आहे.
सावंतवाडीतील दीपक केसरकर यांच्या घरासमोर हे आंदोलन युवा सेनेच्या वतीने करण्यात आले. युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट आणि कुडाळ तालुका युवासेना प्रमुख योगेश धुरी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
नितेश राणे यांनी अगोदर आपल्या वडिलांना विचारावं की त्यांना ईडीची नोटीस आल्यानंतर पक्ष का बदलला? त्यांना आलेल्या ईडीच्या नोटीसच काय झालं? वडिलांनी नेमका कोणता समझोता केला?