राणे यांच्या प्रभादेवी परिसरातील हस्तक्षेपानंतर राणेंच्या भूमिकेबद्दलच शिवसेने उपनेते गौरीशंकर खोत यांनी सवाल उपस्थित केला आहे. ज्या पद्धतीने राणे यांनी तत्परता दाखवली आहे, त्यानुसार ते भाजपाचे आहेत की शिंदे गटाचे असा सवाल सर्वसामान्यांचा पडला असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.