संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर भाजपचा पोपट अशा शब्दात टीका केली होती. त्यानंतर मनेसतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.
जळगाव येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. यानंतर भाजप नेत्यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
महाराष्ट्रात एंट्री घेण्यामागील केसीआर यांची गणितं येत्या काही दिवसात स्पष्ट होतील. पण सध्या तरीही महाराष्ट्रीयन नेते हा साऊथ इंडियन पर्याय कितपत स्वीकारतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यामुळे त्यांना हा सरकारी बंगला सोडावा लागला. नवी दिल्ली येथील 12 तुघलक लेन येथील सरकारी बंगल्यातील सामान गेल्या काही दिवसांपासून शिफ्ट करण्याचं काम सुरु होतं.
गुलाबराव पाटील यांनाही आता ठाकरे गटाकडून इशारा देण्यात आलाय. गुलाबराव पाटलांनी मस्तीची भाषा करू नये. सभेत घुसलात तर परत जाणार नाही, असं वक्तव्य कऱण्यात आलंय.
संतोष बांगर यांच्या बंडामुळेही हिंगोलीतील निवडणुकांकडे विशेष लक्ष आहे. उद्धव ठाकरेंशी बंडखोरी केल्यानंतर बांगर यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी प्रथमच नशीब आजमावत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून घाटकोपरमध्ये काल सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या मिरवणुका निघतात त्यामध्ये दंगली होतात असे विधान केले होते.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. पण न्यायालयाने राज्य सरकारची मराठा आरक्षणाबाबतची मागणी अमान्य केली.
भाजप, शिंदेंची शिवसेना, मनसे असे सगळेच एकत्र आले तर वरळीतून आदित्य ठाकरे यांना निवडणूकीसाठी मोठं आव्हान उभं राहू शकतं.
मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र तसेच उत्तर महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून कोणत्याही क्षणी मुसळधार पावसाला सुरुवात होऊ शकते, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.