भर पावसात चढाईस कठिण असलेल्या हरिश्चंद्र गडावर ट्रेकिंगला जाणे सहा तरुणांना चांगलेच महागात पडले आहे.
नगरमध्ये गुन्हेगारी कमी होण्याचे नावच घेताना दिसता नाही. गावगुंडांच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
हल्ली कुणाला कोणत्या कारणातून राग येईल आणि तो काय करेल याचा नेम नाही. नगरमध्ये अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Amit Thackeray| अमित ठाकरे नाशिक-नगर दौऱ्यावर असताना जोरदार राडा झाला आहे. अमित ठाकरे यांचा टोल नाक्यावर अपमान झाला असं मनसैनिकांच म्हणणं आहे. मनसैनिक प्रचंड आक्रमक झाले होते.
अहमदनगरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जनतेचे रक्षक महिलांच्या अब्रूचे भक्षक बनले आहेत. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
तुमच्या हातात देशाची सत्ता आहे. या सत्तेचा वापर करून चौकशी करा. दोषींना शिक्षा करा. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असंही शरद पवार म्हणाले.
काँग्रेसकडे संख्याबळ जास्त असल्याने विरोधीपक्षनेते पद त्यांच्याकडे जाईल. काँग्रेसकडे महाराष्ट्राचं नेतृत्व केलेले अनेक लोक आहेत. त्यांनी जबाबदार विरोधी पक्ष नेत्याची भूमिका वठवावी याच शुभेच्छा, असं दीपक केसरकर म्हणाले.
लहान मुलाच्या लग्नासाठी सर्व कुटुंब विरारहून जालन्यात गेले होते. लग्न समारंभ आटोपून नवविवाहितेला घेऊन सर्वजण मुंबईला परतत होते. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते.
नगरमधील रोजच्या हत्यासत्राने नागरिक भयभीत झाले आहेत. भररस्त्यात दिवसाढवळ्याही गुन्हेगार गुन्हा करताना घाबरत नाहीत. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दर्शना पवार हिची हत्या झाल्यानंतर अखेर पाच दिवसाने तिचा मारेकरी पोलिसांना सापडला आहे. त्यानेच दर्शनाची हत्या केल्याचं उघड झालं आहे. तर आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी दर्शनाच्या कुटुंबीयांनी केली आहे.