परभणीच्या पाथरी सोनपेठ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 वर एक विचित्र अपघात झाला. यामध्ये ध्वजारोहणासाठी शाळेत चाललेल्या विद्यार्थ्यांच्या दुचाकीला समोरुन येणाऱ्या वाहनाने धडक दिली. अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर तीन गंभीर जखमी झाले.
मुलगा अचानक बेपत्ता झाल्याने धोत्रे कुटुंबीयांनी ताडकळस पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी सर्वत्र मुलाचा शोध घेतला, मात्र त्याचा थांगपत्ता लागत नव्हता.
नेहमीप्रमाणे डुकरे यांनी सोनपेठ बाजारात हातगाडा लावला होता. यावेळी सिद्धेश्वर पानखेडे आणि ऋषिकेश मोरे हे बाजारात आले होते. यावेळी ते डुकरे यांच्या गाड्यावर समोसा खाण्यासाठी गेले होते.
जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले.
केंद्र सरकार कुठेतरी राज्यपालांची पाठराखण करत असावे. कारण पाठराखण केली नसती तर राज्यपालांना त्यांनी हटवलं असतं.
आंदोलक आक्रमक होताच पोलिसांनी तत्काळ त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कारवाई केली. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये बराच वेळ बाचाबाची झाली.
भीषण अपघात! एसटी आणि स्कूल बसची समोरासमोर धडक, विद्यार्थ्यांच्या सहलीला गालबोट
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ठराविक पक्ष किंवा ठराविक लोकांकडूनच अशी विधानं केली जात आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज इतिहास, वर्तमान आणि भविष्य काळाला देखील प्रेरणा देणारे महापुरुष आहेत. ते इतिहास काम होणार नाहीत, उलट राज्यपाल इतिहास जमा होतील.
या देशात कोणाकडे खासदार किती आहेत त्यावर पंतप्रधान ठरवत असतो. त्यामुळे त्यांनी आधी तेवढे खासदार निवडून आणावेत आणि करावा त्यांचा पंतप्रधान, असं ते म्हणाले.