हवामान खात्याने आज चंद्रपूर जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. तर उद्यासाठी रेड अलर्ट जारी केलाय.
गडचिरोली आणि चंद्रपूर वनकर्मचाऱ्यांनी उत्तम कामगिरी केली आहे. शिकाऱ्यांकडून लोखंडी सापडे, वाघ नखे आणि इतर साहित्य जप्त केले.
दरवाजा ठोठावला म्हणून घरातील महिलेने दार उघडले. पण दार उघडताच काही कळायच्या आत महिला जमिनीवर कोसळली.
वाघाने दुसऱ्या एका शेतकऱ्यावर हल्ला केला. त्यानंतर म्हशीच्या कळपासोबत वाघाची झुंज झाली. वनविभागाला या घटनेची माहिती गेली.
18 जुलै रोजी अतिवृष्टी झाली. 19 जुलै रोजी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या अतिवृष्टीत कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये.
एकाने स्वतःची सेल्फी काढली. तेवढ्यात तो तलावात घसरला. मित्र त्याला वाचवण्यासाठी तलावात गेले. पण, तेही परत आले नाही.
उपक्रमातील सहभागींना शास्त्रशुद्ध प्रशिक्षणासोबत लर्निंग आणि पक्के लायसन्स प्राप्त होईल. या प्रशिक्षणाचा सर्व खर्च ताडोबा-अंधारी व्याघ्रसंवर्धन प्रतिष्ठान यांच्यामार्फत करण्यात येत आहे.
शस्त्रक्रिया करुन थकल्याने थोडा वेळ झोपतो सांगून डॉक्टर केबिनमध्ये गेला. पण काही वेळाने कर्मचारी पहायले गेले तर त्यांना धक्काच बसला.
वर्धा नदीत खेकडे पकडण्यासाठी चार मुलं गेली होती. यापैकी तीन मुलं बुडाल्याची घटना गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथे घडली.
दोन दुचाकीवरुन सहा जण भरधाव वेगात चालले होते. हाच वेग त्यांच्या जीवावर बेतला. दोन दुचाकी एकमेकींवर धडकल्या आणि होत्याचं नव्हतं झालं.