Nitish Gadge

Nitish Gadge

सब एडीटर - TV9 Marathi

nitish.gadge@tv9.com

आठ वर्षांपासून पत्रकारीतेत सक्रिय कार्यरत आहे. माझा विदर्भ, जीटीपीएल, महाराष्ट्र टुडे, तरूण भारत, नवराष्ट्र या संस्थांमध्ये डिजीटल विभागात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जून 2022 पासून Tv9 मराठीमध्ये उप संपादक पदावर कार्यरत आहे. आध्यात्मिक आणि तार्किक विषयात लिखाण करायला आवडते. नवनवीन गोष्टी शिकण्याकडे कल असतो.

Read More
Follow On:
आदिवासी कार्य करणाऱ्या वैभव सोनोनेचा लंडनमध्ये सन्मान, भारत-यूके अचिव्हर्स ऑनर्स पुरस्काराने सन्मानित

आदिवासी कार्य करणाऱ्या वैभव सोनोनेचा लंडनमध्ये सन्मान, भारत-यूके अचिव्हर्स ऑनर्स पुरस्काराने सन्मानित

28 फेब्रुवारी रोजी या सन्मानाची घोषणा इंग्लंडच्या संसदेत करण्यात आली. वैभव आणि त्याची अर्धांगिनी स्नेहल या दोघांनी मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यातील धमनपाणी या अति दुर्गम आदिवासी भागात, आदिवासी महिलांच्या उत्थानासाठी कार्य केलंय.

Leap Year : दर चार वर्षानंतर फेब्रुवारी महिन्यात का येते 29 तारीख? ‘लीप इयर’ म्हणजे नेमकं काय?

Leap Year : दर चार वर्षानंतर फेब्रुवारी महिन्यात का येते 29 तारीख? ‘लीप इयर’ म्हणजे नेमकं काय?

येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या 46 वर्षांपूर्वी, रोमन सम्राट ज्युलियस सीझरने नवीन गणनांवर आधारित नवीन कॅलेंडर तयार केले. या कॅलेंडरमध्ये 12 महिने होते. ज्युलियस सीझरची हत्या इ.स.पूर्व 44 मध्ये झाली. त्यांच्या सन्मानार्थ कॅलेंडरच्या सातव्या महिन्याचे नाव जुलै ठेवण्यात आले. जुलै महिन्यात 31 दिवस असायचे.

Chanakya Neeti : चाणाक्य नीतीनुसार असे लोकं अवश्य गाठतात यशाचे शिखर, जीवन होते सार्थ

Chanakya Neeti : चाणाक्य नीतीनुसार असे लोकं अवश्य गाठतात यशाचे शिखर, जीवन होते सार्थ

आचार्य चाणक्य (Chanakya Neeti) हे केवळ राजकारण, कुटनीती आणि युद्धशास्त्रात पारंगत नव्हते, तर त्यांना जीवनातील इतर महत्त्वाच्या विषयांचे सखोल ज्ञान होते. त्यांनी त्यांच्या धोरणांद्वारे ज्याला आपण चाणाक्य नीती म्हणून ओळखतो त्याद्वारे असंख्य तरुणांना मार्गदर्शन केले होते

Horoscope Today 29 February 2024 : आजचे राशी भविष्य, या राशीच्या लोकांची आर्थिक बाजू मजबूत राहणार आहे

Horoscope Today 29 February 2024 : आजचे राशी भविष्य, या राशीच्या लोकांची आर्थिक बाजू मजबूत राहणार आहे

आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. तुमचा बॉस तुम्हाला काही नवीन जबाबदारी सोपवू शकतो, जी तुम्ही पूर्ण समर्पण आणि मेहनतीने कराल आणि तुमच्या कामाबद्दल तुमची प्रशंसा होईल. तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील, तुमची आर्थिक बाजू मजबूत राहील. कला-साहित्य क्षेत्रात कल राहील. या राशीचे लोक जे क्रीडा जगताशी संबंधित आहेत ते आज आपल्या सरावात व्यस्त असतील. आज तुम्हाला आर्थिक बाबतीत पालकांचे सहकार्य मिळेल आणि मित्रांकडूनही मदत मिळेल.

Astrology : 7 मार्चला कुंभ राशीत प्रवेश करणार शुक्र, या राशीच्या लोकांचे भाग्य चकाकणार

Astrology : 7 मार्चला कुंभ राशीत प्रवेश करणार शुक्र, या राशीच्या लोकांचे भाग्य चकाकणार

कुंभ ही शुक्राचा (Venus Transit) मित्र शनीची राशी आहे. या राशीत शुक्राच्या आगमनाने शुक्र आणि शनीचा संयोग तयार होईल जो करिअरच्या दृष्टिकोनातून खूप शुभ आहे. शुक्राचा दुसरा राशी परिवर्तन 31 मार्च रोजी होणार आहे. मीन रास शुक्राची उच्च राशी मानली जाते आणि या राशीमध्ये शुक्र मजबूत स्थितीत मानला जातो आणि लोकांना त्यांच्या करिअरमध्ये अपेक्षित यश मिळते.

Gudi Padwa 2024 : यंदा किती तारखेला साजरा होणार गुढी पाडवा? अशाप्रकारे करा गुढीची पूजा

Gudi Padwa 2024 : यंदा किती तारखेला साजरा होणार गुढी पाडवा? अशाप्रकारे करा गुढीची पूजा

Gudi Padwa रामायण काळात दक्षिण भारत बालीच्या जुलमी राजवटीत होता. सीताजींचा शोध घेत असताना जेव्हा प्रभू राम सुग्रीवाला भेटले तेव्हा त्यांनी श्रीरामांना बालीच्या अत्याचाराची माहिती दिली. त्यानंतर प्रभू रामाने बालीचा वध करून तेथील लोकांना त्याच्या कुशासनातून मुक्त केले. हा दिवस चैत्र प्रतिपदेचा होता असे मानले जाते. म्हणूनच या दिवशी गुढी किंवा विजय पताका फडकवली जाते.

Garud Puran : मृत्यूनंतर का वाचले जाते गरूड पूराण? असे आहेत याचे नियम

Garud Puran : मृत्यूनंतर का वाचले जाते गरूड पूराण? असे आहेत याचे नियम

गरुड पुराण हे 18 महापुराणांपैकी एक आहे. या ग्रंथात एकूण 19 हजार श्लोक असून त्यापैकी सात हजार श्लोक मानवी जीवनाशी संबंधित आहेत. त्यात नरक, स्वर्ग, रहस्य, नीती, धर्म आणि ज्ञान यांचा उल्लेख आहे. या ग्रंथाचे पठण केल्याने माणसाला ज्ञान, यज्ञ, तपश्चर्या आणि आत्मज्ञान आणि सद्गुण यांची माहिती मिळते.

या तारखेपासून होणार सुरू चोर पंचक, या काळात कोणत्या गोष्टींची घ्यावी काळजी?

या तारखेपासून होणार सुरू चोर पंचक, या काळात कोणत्या गोष्टींची घ्यावी काळजी?

ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या पंचकांना चोर पंचक म्हणतात. या पंचकमध्ये कोणत्याही प्रकारचे व्यवहार, व्यापार, व्यावसाय करू नयेत, प्रवास करण्यासही मनाई आहे. चोरपंचकमध्ये या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते. व्यक्ती कर्जाच्या कचाट्यात येते.

ओसाड पाड्याचे नंदनवन करणाऱ्या चैत्राम पवार यांना महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार जाहीर

ओसाड पाड्याचे नंदनवन करणाऱ्या चैत्राम पवार यांना महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार जाहीर

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दुर्गम असा बारीपाडा हा वनवासीपाडा आहे. या पाड्याची सन 1992 पूर्वीची परिस्थिती म्हणजे उजाड, ओसाड माळरान ,पिण्यासाठी घोटभर पाणी नाही, अशी होती. पण 1992 नंतर हे चित्र पालटलं आहे. गावात मोठया उमेदीने आणि दुर्दम्य आशावादाने चैत्राम पवार उभे राहिले.

WITT Satta Sammelan : 2024 साठी अमित शहांचे अंतर्गत सर्वेक्षण काय आहे? मिळाले हे उत्तर

WITT Satta Sammelan : 2024 साठी अमित शहांचे अंतर्गत सर्वेक्षण काय आहे? मिळाले हे उत्तर

आगामी लोकसभा निवडणुकीबाबत त्यांचे सर्वेक्षण काय सांगत आहे, या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, कोणत्याही सर्वेक्षणाची गरज नाही. मोदीजी म्हणाले की, जर आपण 400 पार कण्याचा निर्धाक केला आहे तर नक्कीच 400 पार करू. यामध्ये कोणाताही संभ्रम असण्याची गरज नाही. पहिल्यांदाच या देशातील 130 कोटी जनता अभिमानाने गुलामगिरीची खूणगाठ सोडत आहेत, असं अमित शाह म्हणाले.

लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.