प्रशासनाकडून वेळेवर कार्यवाही होत नसल्याने नागरिका नाराजीही व्यक्त करत आहेत. अशावेळी प्रशासनाची वाट न पाहता वाहतूक पोलीस कर्मचारीच पाण्याचा वाट करून देताना दिसून आला.
खेड तालुक्याच्या पूर्व भागातील वरुडे, गाडकवाडी पाबळ केंदुर परिसरात पाऊसाचा जोर वाढल्याने वेळनदीला महापूर आला आहे. अशातच नदीपात्रातील केटीवेअर बंधारा फुटल्याने सर्वत्र पाणी झाले आहे.
राहुल गांधी यांच्या यात्रेला मिळत असलेल्या वाढत्या प्रतिसादामुळेच भाजपाला (BJP) धडकी भरली असून टी-शर्टच्या किंमतीसारखे टुकार मुद्दे काढावे लागत असल्याची टीका पटोले यांनी केली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नितेश राणे यांनी हिंदुहृदयसम्राट असा उल्लेख केला. त्यावरून नीलम गोऱ्हे यांनी अशा राजकारणासाठी हिंदुत्वाचा (Hindutva) वापर करणाऱ्यांवर काही बोलण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे.
पुढील दोन दिवसात खासदार राणांवर गुन्हा दाखल करावा, अन्यथा राजापेठ पोलीस (Police) स्टेशनसमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशाराही पोलीस पत्नी वर्षा भोयर यांनी दिला आहे.
याकुब मेमनच्या कबरीवरून राज्यात राजकारण सुरू झाले आहे. यासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच जबाबदार असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
दरवर्षी 10 सप्टेंबर रोजी 'वर्ल्ड सुसाइड प्रिवेंशन डे' (जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन) साजरा केला जातो. आत्महत्या रोखण्यासाठी लोकांना जागरूक करणे, हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे.
शरीरात हार्मोन्सचे संतुलन नीट नसल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. भुजंगासनासह इतर अशी अनेक योगासने आहेत, ज्यामुळे असंतुलित हार्मोन्सची समस्या दूर होते.
अमरिंदर सिंग यांनी दोनदा पंजाबचे मुख्यमंत्रीपद सांभाळले होते. 2002-2007 आणि 2017-2021 अशी नऊ वर्षे त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून काम केले होते. अंतर्गत मतभेदांमुळे गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता.
सध्या बाजारात बोट स्कलकॅन्डी, रेडमी, वन प्लस, रिअलमी, सॅमसंग अशा विविध कंपन्यांचे इअरफोन्स उपलब्ध आहेत. अलिकडे वायरलेस इअरफोन्सना अधिक मागणी आहे.