भिवंडीमध्ये मोठ्या प्रमाणात अतिधोकादायक इमारती पडण्याच्या घटना होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी शिफ्ट करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
Naresh Mhaske on Shivsena Uddhav Thackeray Group : लाचारांचा नाही इथे विचारांचा मान, भगवे आमचे रक्त आणि प्राण आमचे श्रीराम, असं म्हणत नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटाला टोला लगावला आहे.
तुमची ताकद तुम्हाला दाखवावी लागेल. खरंतर गरज नाही. पण दाखवावी लागणार. मुसलमान समाजाला हे मान्य आहे का? कुणाची समाधी आहे ती, माशाची? हे दाखवण्यासाठी हा स्क्रिन लावला होता, असं राज ठाकरे म्हणाले.
आताचे राजकारण योग्य नाही. सध्या माहौल बिघडवला जात आहे. 2014 मध्ये आपण मैत्री कोणाशी केली होती? तेव्हाचे सरकार भ्रष्टाचारी होते. पण येणाऱ्या सरकारची विचारधारा कोणती होती?
आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. मेरीटवर निर्णय व्हावा ही आमची अपेक्षा आहे. सरकार बहुमताचं आहे. कायद्याद्वारे स्थापित झालं आहे. सर्व नियम पाळून सरकार आलं आहे. लोकशाहीत घटना, कायदा आणि नियम आहेत.
एका नवीन व्यक्तीला केंद्रात मंत्रिपद दिलं. तरीही मी शिवसेना सोडली नाही. जेव्हा एकनाथ शिंदे यांनी उठाव केला. तेव्हा मी त्यांच्यासोबत जायचं ठरवलं अन् बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश केला.
खासगी डॉक्टरांनी डॉक्टर आर्मी स्थापन करून केलेल्या कामाची आठवण करून दिली. मग अचानक सगळी चक्रे फिरली. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांच्याशी संपर्क साधला.
पण, आम्ही या सर्व गोष्टींसाठी तयार आहोत. समोर अटकेची तलवार माहिती आहे.
निवडणुकीच्या कामांची तयारी करताना एकमेकांशी समन्वय साधा. एक दिलाने काम करा. काही अडचणी आल्यातर वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधा.
आरे कॉलनीमध्ये बिबट्याची दहशत होतीच, आता काशीमीरामध्ये राहणारी लोकंही भयभीत