त्यानंतर शिंदे आणि फडणवीस यांच्यात एक तास चर्चाही झाली. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड ही चर्चा झाली. यावेळी राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारावर अधिक चर्चा करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रदेश कार्यालयात भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडतेय. या बैठकीला देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत.
मयंक सिंह श्रीमंत घरातील असल्याने त्याचे अपहरण करुन खंडणी वसुल करण्याचा आरोपींनी प्लान केला. त्यानुसार आरोपींनी मयत मयंक सिंह याला 31 जुलै रोजी आपल्या गाडीवर बसवून नायगावला नेले.
Devendra Fadnavis : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीहून रात्री अडीच वाजता मुंबईत पोहचले...
Repos च्या संस्थापक आदिती भोसले म्हणाल्या, इंधन app वर ऑर्डर करता येईल, ही आमची संकल्पना आहे. जे पेट्रोलपंप वर जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी ही सुविधा आहे.
पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करत सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्हीमध्ये रस्त्यावर भीक मागणाऱ्या महिला दिसत होत्या. एक ऑफिसमध्ये चोरी करण्यासाठी घुसली तर दुसरी पहारा देत होती.
यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. या इमारतीमध्ये 20-25 जण राहत असल्याची माहिती मिळतेय. त्यापैकी 15-18 जणांना वाचवण्यात आलंय. इमारत कोसळून अनेकजण खाली दबले गेले होते.
Building collapse in Mumbai Kurla : इमारत दुर्घटनेनंतर 15-18 जणांना वाचवण्यात आलंय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर रात्री शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली. जवळपास तासभर ही बैठक चालली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडी सरकार स्थिर असल्याचा दावा केलाय.
राज्यसभा निवडणूक जिंकुच, पण सध्या काश्मिरी पंडितांचा मुद्दा गंभीर आहे. केंद्र सरकार काय करणार हे सांगावे लागेल. निवडणुका येतात आणि जातात; पण सध्या काश्मिरी पंडितांचा मुद्दा जास्त महत्त्वाचा असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.