पत्रकारिता क्षेत्रातील एकूण 7 वर्षांचा अनुभव. तरुण भारत (बेळगाव), झी 24 तास, एबीपी माझा या संस्थांमध्ये काम. राजकीय, शिक्षण, कृषी क्षेत्रातील बातमीदारीकडे कल. वाचन, लेखन आणि भटकंतीची आवड.
शिंदे आणि फडणवीस सरकारने सत्तेत येताच महाविकास आघाडी सरकारने केलेली प्रभाग रचना रद्द ठरवली आहे. त्यामुळे आरक्षण सोडतीतही बदल होणार आहेत. अशावेळी प्रभाग क्रमांक 154 मध्ये कोणता पक्ष कोणता उमेदवार देणार आणि कोणत्या पक्षाचा उमेदवार जिंकणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बैठका, मेळावे आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींवर जोर दिलाय. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसही ठाकरेंना सोबत घेऊन मुंबई महापालिका लढवायची की स्वतंत्र हा विचार करत आपली रणनिती आखताना दिसत आहेत.
यंदा मुंबई महापालिकेत ठाकरे विरुद्ध भाजप असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. दरम्यान, शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत येताच त्यांनी महाविकास आघाडी सरकारनं केलेली प्रभाग रचना बदलली आहे. त्यामुळे शिवसेना आणि महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जातोय.
शिंदे आणि फडणवीस सरकारने सत्तेत येताच महाविकास आघाडी सरकारने केलेली प्रभाग रचना रद्द ठरवली आहे. त्यामुळे आरक्षण सोडतीतही बदल होणार आहेत. अशावेळी प्रभाग क्रमांक 125 मध्ये कोणता पक्ष कोणता उमेदवार देणार आणि कोणत्या पक्षाचा उमेदवार जिंकणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे.
शिंदे आणि फडणवीस सरकारने सत्तेत येताच महाविकास आघाडी सरकारने केलेली प्रभाग रचना रद्द ठरवली आहे. त्यामुळे आरक्षण सोडतीतही बदल होणार आहेत. अशावेळी प्रभाग क्रमांक 66 असलेल्या गावदेवी डोंगरीत कोणता पक्ष कोणता उमेदवार देणार आणि कोणत्या पक्षाचा उमेदवार जिंकणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप नेते, विरोधी पक्षातील नेते, कोट्यवधी सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिरंगा लावला. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्व सोशल मीडिया अकाऊंटवर भगवा ध्वजच ठेवण्यात आला होता. मात्र, आता संघाने ट्विटर, फेसबुकसह आपल्या सर्व सोशल मीडिया अकाऊंटवर तिरंगा लावला आहे.
बिहारमधील सत्तापालटानंतर देशात आज लोकसभा निवडणुका (Loksabha Election) झाल्या तर राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएला मोठा फटका बसू शकतो. आजतक आणि सी व्होटरने केलेल्या सर्व्हेनुसार एनडीएच्या 286 जागा निवडून येऊ शकतात!
मेट्रो 3 प्रकल्पासाठी वाढीव निधीला मंजूरी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मेट्रो 3 प्रकल्पाची किंमत तब्बल 10 हजार कोटींनी वाढली आहे. 23 हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प मधल्या दोन वर्षात कारशेडचा वादामुळे रखडला. त्यामुळे या प्रकल्पाची किंमत आता 33 हजार कोटींवर गेल्याची माहिती फडणवीस यांनी दिलीय.