पत्रकारिता क्षेत्रातील एकूण 7 वर्षांचा अनुभव. तरुण भारत (बेळगाव), झी 24 तास, एबीपी माझा या संस्थांमध्ये काम. राजकीय, शिक्षण, कृषी क्षेत्रातील बातमीदारीकडे कल. वाचन, लेखन आणि भटकंतीची आवड.
नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी राज्यपालांची भेट घेत सरकार स्थापनेचा दावाही केला. या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा उद्या दुपारी 2 वाजता होणार आहे. अशावेळी बिहार भाजपचे नेते सुशील मोदी यांनी महाराष्ट्रातील शिवसेना फुटीबाबत मोठं वक्तव्य केलंय.
164 आमदारांच्या समर्थनाचं पत्रही नितीश कुमार यांनी राज्यपालांना दिलं. त्यानुसार आता बिहारमध्ये जदयू, राजद, काँग्रेस आणि अन्य स्थानिक पक्षांना सोबत घेऊन उद्या सरकार स्थापन होणार आहे. उद्या (10 ऑगस्ट) दुपारी 4 वाजता नव्या सरकारचा शपथविधी पार पडणार आहे.
बिहारचं हित पाहून नितीश कुमार यांनी चांगला निर्णय घेतलाय. भाजपचा बिहारमध्ये कोणताही अजेंडा नाही. जो अजेंडा घेऊन ते जाऊ इच्छितात, तो आम्ही चालू देणार नाही. नड्डाजी विरोधकांना संपवू इच्छितात, आता देशात हेच होणार का? असा थेट सवाल तेजस्वी यादव यांनी केलाय.
नितीश कुमार यांनी आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे बिहारमधील जनता दल युनायटेड आणि भाजपचं सरकार कोसळलं. त्यानंतर लगेच नितीश कुमार आणि तेजस्वी याजव यांनी राजभवनावर जात राज्यपालांची भेट घेतली आणि सरकार स्थापनेचा दावा केलाय. मिळालेल्या माहितीनुसार नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी आपल्याला समर्थन दिलेल्या आमदारांची यादी राज्यपालांना दिली आहे.
नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. त्यानंतर लगेच तेजस्वी यादव यांच्यासोबत सत्तास्थापनेची तयारीही सुरु झालीय. त्यामुळे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांना जमलं नाही ते बिहारमध्ये नितीश कुमार यांनी करुन दाखवलं अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
डीयू आणि राजद यांच्या सरकारमध्ये मुख्यमंत्रीपद नितीश कुमार यांच्याकडेच राहील. तर उपमुख्यमंत्रीपद, गृहमंत्रीपद आणि विधानसभा अध्यक्षपद (Assembly Speaker) राजदकडे जाण्याची दाट शक्यता आहे.
आज सकाळी 11 वाजता राजभवनात भाजप आणि शिंदे गटातील प्रत्येकी 9 आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. ज्या आमदारांना मंत्रिपद दिलं जाणार आहे, त्या आमदारांना कालच पक्षश्रेष्ठींकडून फोन गेले आणि त्यांना मुंबई गाठण्याचे आदेश देण्यात आले.
Bihar Political Crisis : राष्टीय जनता दल आणि संयुक्त जनता दलाने (RJD and JDU) आज स्वतंत्रपणे आपआपल्या पक्षांच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. सोमवारी नितीश कुमार यांनी फोनवर सोनिया गांधी यांच्याशीही चर्चा झाल्याची माहिती आहे.
काँग्रेस, डावे पक्ष, तृणमूल काँग्रेस, द्रमुक यांनी वीज संशोधन विधेयकाला कडाडून विरोध दर्शवला आहे. या विधेयकाच्या माध्यमातून घटनेच्या मूलभूत तत्वांना मूठमाती दिल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
अमित बच्चन यांच्या चाहत्यांना आज बच्चन यांचे देवियों और सज्जनों... हे शब्द ऐकायला मिळतील. या हा शो सोनी टीव्हीवर प्रसारित होईल. तसंच सोनी लाईव्हवरही हा शो ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे.