गुजरातमध्ये दोन गटात जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे. दोन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी सुरु होती. घोषणाबाजीचं रुपांतर राड्यात झालं.
ही प्रेमकहाणी पाकिस्तानातील आहे. या प्रेमकहाणीमध्ये वयाचं मोठं अंतर आहे. याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ही प्रेमकहाणी पाकिस्तानच्या पोलीस खात्यातील आहे.
MMR रिजनमधील प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट तब्बल 5 पट वाढवलं आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता उन्हाळ्यात गर्दी रोखण्यासाठी मध्य रेल्वेनं हे पाऊल उचललं आहे.
टोलिंगसाठी लवकरच नवी जीपीएसवर आधारीत यंत्रणा आणण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.
कारवाईसाठी गेलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादेत घडला आहे.
रविवारी लष्कराने जवळपास 18 आंदोलकांची हत्या केली आहे. अशा स्थितीतही लोकांनी सोमवारी रस्त्यावर उतरत लष्कराचा विरोध सुरुच ठेवला आहे.
तक्रारीत भाजपच्या राज्यातील बड्या नेत्यांची नावं घेण्यात आली आहे. त्यात विधानसभा आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत्यांसह बड्या नेत्यांच्या नावांचा समावेश आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी या आघाडीवर सवाल उपस्थित करताना पश्चिम बंगालचे काँग्रेस अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांना प्रश्न विचारला आहे.
येणाऱ्या काही वर्षात भारताला अचानक मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गांधीनगरमधील शास्त्रज्ञांनी केलेल्या एका अभ्यासात हा धोका वर्तवण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली वेशभुषा, त्यांचा वावर आणि काही योगायोगाने घडलेल्या (?) गोष्टींवरुन सध्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनीही मोदींवर जोरदार टीका केलीय.