दहा वर्षापासून पत्रकारितेत. मराठीतल्या नामांकित वृत्तवाहिन्यांमध्ये काम. एकनाथजी रानडे-जीवन आणि कार्य पुस्तकाचे लेखक, वाचन, क्रीडा, चित्रपट पहायला, चर्चा करायला आवडते.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मोठं राजकीय वक्तव्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर पहिल्यांदाच शिंदे यांनी हे विधान केलं आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी लोकसभा निवडणूक लढवणार की नाही याबाबतचं विधान केलं आहे.
Maratha Reservation : या महिला कोण आहेत? कुठे उपोषणाला बसल्या आहेत?. वैद्यकीय टीम, तहसीलदार, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मराठा आरक्षणा संदर्भात काल मुंबईत सर्वपक्षीय बैठक पार पडली.
मी मराठा आरक्षणावर भाष्य करणार नाही. पण आरक्षणाचे जे मुद्दे आहेत त्यावर राजकीय हस्तक्षेपत होत असल्याने त्याचं गांभीर्य संपत आहे. मराठा समाजाच्या भावना इतपर्यंत आदर करतो. पण त्यामागे राहून राजकीय लोक फायदा घेत आहेत. त्याकडे लक्ष दिलं पाहिजे.
राज्याचे मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी ते रेस्ट हाऊसमध्ये थांबले होते. मात्र, या दौऱ्यात विखे पाटील यांना एका विचित्र प्रकाराला सामोरे जावं लागलं आहे. त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.
पंकजा मुंडे यांनी शिवशक्ती परिक्रमेचीही माहिती दिली. शिवशक्ती परिक्रमा यात्रेला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद आहे. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळे प्रश्न आहेत. सध्या राज्यावर दुष्काळाची परिस्थिती आहे. शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे.
मराठा आरक्षणावरुन राज्यातील वातावरण तापलेलं आहे. असं असताना राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. विखे पाटील यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली.
सर्वात आधी सर्वांनी शांतता राखावी, पेटवा पेटविणे प्रश्न सुटत नाही. सर्व पक्षातील प्रमुखांनी एकत्रित यावं आणि या मुद्द्यावर बोलावं. जनता ठरवेल की याबाबत काय करायचे. निवडणुकीचा आणि याचा काहीही संबंध नाही, असं खासदार उदयनराजे भोसले म्हणाले.
भाजपचे खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या जातीच्या बोगस दाखल्याच्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. त्यामुळे खासदार शिवाचार्य यांचे हे प्रकरण लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवायाचार्य हे भाजपचे सोलापूरचे खासदार आहेत.
लोकसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतशा घडामोडी वाढताना दिसत आहेत. मुंबईत सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोटात बैठकांचं संत्र सुरु असताना आता महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीचा जन्म झालाय.
Chhagan Bhujbal on Sharad Pawar : काय, कुठे अन् कसं बोललं पाहिजे, हे पवारसाहेबांनीच सांगितलं; भाजपसोबत जाताना काय घडलं? छगन भुजबळांनी घटनाक्रम सांगितला... छगन भुजबळ यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.