गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझं काही वैर नाही. अनिल देशमुख यांची चौकशी सुरू झाली तेव्हा त्यांनी आपला राजीनामा दिला होता. त्यावेळी देशमुख हे गृहमंत्री होते.
जलजीवन योजनेच्या जास्त योजना जिल्ह्यात व्हाव्यात म्हणून पालकमंत्री असताना आराखडा तयार केला. तुमचं थोडसं योगदान दाखवा.
माझं सरकार नसताना पाच वेळी भूमिपूजन झालं. एका टोकाला, जिरेवाडी, टोकवाडीतून, मध्यंतरी एकदा अशी भूमिपूजनं झालीत. पण, काम झालं नाही. त्यावेळी आमदार झाल्यानंतर बायपास रद्द करावं लागलं.
शेतरस्त्याच्या मागणीसाठी ती माऊली उपोषणाला बसली. तुळजापूर तालुक्यातील खुंटेवाडी येथील ही महिला. गट ७४ येथील शेतीला रस्ता मिळावा, अशी या माऊलीची मागणी आहे.
राजकुमार गवळे यांनी शरीरसुखाची मागणी केली. त्याला विरोध केला. त्यामुळे गवळे यांनी मला मानसिक रुग्ण आहे म्हणून एक महिना भरती केले.
भाजपच्या बालेकिल्ल्यातच महाविकास आघाडीच्या उमेदवाराने धूळ चारल्यामुळे कसबा पोटनिवडणुकीचा निकाल आता भाजपच्या वर्मी लागला आहे.
सानवी चौंडे या परळीच्या कन्येला वैद्यकीय उपचारासाठी २५ लाख रुपयांची गरज आहे. तिच्या कुटुंबीयांची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. या चिमुकलीला आपल्या मदतीने उपचार मिळू शकेल.
जीवनामध्ये राजकारण केले, एखाद्याला विरोध केला असेल तर तो विरोध सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी केला असेल. पण राजकारणामध्ये स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी मी कोणाच्या पाठीवर वार केला नाही.
पंकजा मुंडे चिंचवड आणि कसब्याच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. या निमित्ताने पंकजा मुंडे यांची पुन्हा तोफ धडधडणार आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या निशाण्यावर कोण असणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
ड्रग्स आतंक वादापेक्षाही घातक असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्याबरोबरच कोई मुझे पसंद करे या ना करे... असा टोलाही त्यांनी लगावला. त्यांचा हा टोला भाजपला असल्याचं सांगितलं जात आहे.