2019 च्या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला धोका दिल्याचे सांगत, त्यांनी ठाकरेंवर टीका केली आहे. राजकारणात धोका सहन करु नका, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. शिवसेनेनं भाजपाच्या जागा पाडल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. अशा प्रकारे जागा पाडून शिवसेनेने भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसल्याची टीका त्यांनी केली आहे.