मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मोठा इशारा दिला आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 12 वा दिवस आहे. पण तरीही त्यांच्या मागण्यांची पूर्तता झालेली नाही. विशेष म्हणजे सरकारला त्यांची मनधरणी करण्यास तीनवेळा अपयश आलं आहे.
Manoj Jarange Patil Maratha reservation | मनोज जरांगे पाटील यांनी आज मराठा समाजाला हात जोडून कळकळीची विनंती केली आहे. "पिशव्या भरुन ठेवल्या आहेत. निरोपाची वाट बघतोय" असं ते म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मराठा आरक्षणासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. सरकारने मनोज जरांगे यांच्या मागणीनुसार एक जीआरही काढला आहे. पण या जीआरवर मनोज जरांगे पाटील खूश झालेले नाहीत. तरीही त्यांनी सरकारचा एक प्रस्ताव स्वीकारला आहे.
राष्ट्रवादीतील नेत्यांनी मोठी विधानं करून राजकीय धुरळा उडवून दिला आहे. त्यामुळे राज्यात संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. राष्ट्रवादी फुटली की नाही? फुटली नसेल तर अजितदादा भाजपसोबत कसे? असा सवाल केला जात आहे.
Sanjay Shirsat on Sanjay Raut and Sharad Pawar : शरद पवार इतक्या लवकर पत्ते उघडत नाहीत, त्यांची खेळी जेव्हा समजेल तेव्हा वेळ निघून गेलेली असेल!; ठाकरे गटाला कुणी दिला सावधतेचा इशारा. संजय राऊत यांच्यावर टीका करताना म्हणाले...
Congress Mla | हा काँग्रेस आमदार कुठे चाललेला? या आमदाराच नाव काय? काँग्रेस आमदार राजेश राठोड यांनी त्यांना आलेला भयानक अनुभव सांगितला. राजेश राठोड यांनी व्हिडीओ प्रसारित करुन ही माहिती दिली.
जालना जिल्ह्यात एका एसटी बसचा भीषण अपघात झालाय. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. ओव्हरटेक करत असताना हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.
Nana Patole on PM Narendra Modi : मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया तुम्हाला चालतं, पण भारताचं नाव घ्यायला तुम्हाला लाज वाटते का?; काँग्रेसचा थेट सवाल
पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांनी गुंडांच्या टोळीची भर शहरात धिंड काढली. वर्चस्व वादातून गुंडांच्या दोन टोळ्यांमध्ये तुफान राडा झाला होता. पोलिसांनी या आरोपींना आता चांगलाच धडा शिकवला आहे.
शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या सरकारचं हे पहिलच अधिवेशन आहे. त्यामुळे आमदारांनी सभागृहात प्रश्न मांडले पाहिजे. सभात्याग करू नये. पैसे खर्च करून अधिवेशन होत असते. काही नालायक म्हणतात अधिवेशन आक्रमकपणे चालवू. हे त्यांनी करू नये,