जवळपास 248 जणांना या खिचडीचे वाटप करण्यात आले होते. मात्र खिचडीची मर्यादा जास्त असल्याने पालीचे विष जास्त पसरले नसल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पती, शिवसेना मूक पत्नी कर काँग्रसे बिन बुलाए महमान आहे, असं वक्तव्य डॉ. सुजय विखे पाटील यांनी नुकतच अहमदनगर येथे केलं होतं. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांकडून त्यांच्यावर टीका होत आहे. आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनीही त्यांची चांगलीच कानउघडणी केली.
कोट्यवधींचे मालक असलेल्यांना घरे कशासाठी द्यायची, असा संतप्त सवाल नागरिकांमधून तसेच विरोधकांकडू उपस्थित केला जाऊ लागला. मात्र आता अशोक चव्हाणांनी असे वक्तव्य केल्यामुळे महाविकास आघाडी सरकारने या निर्णयावरून घुमजाव केल्याचे बोलले जात आहे.
तुमचा अनांगोदी कारभार चाललाय तो देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाननं चाललाय, असा आरोप गोपीचंद पडळकर यांच्यावर सक्षणा सलगर यांनी केला आहे. तुम्हाला भाजपचा अंजेडा चालवण्यसाठी आमदार केलंय का, असा सवाल सक्षणा सलगर यांनी केला.
औरंगाबादमधील पर्यटन स्थळांची ख्याती आहे. मात्र इतर दुर्लक्षित स्थळांचा यानिमित्ताने प्रसार करण्याचा पर्यटन विभागाचा उद्देश आहे. मराठवाड्यात नांदेडमधील देगलूर गावात 9 आणि 10 एप्रिल रोजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तर बीडमधील कपिलधार किंवा परळी वैजनाथ या ठिकाणीदेखील महोत्सव होणार आहे.
बाळासाहेबांचे नामंतरणाचे स्वप्न हे देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यावर पूर्ण होणार असल्याची टीका आमदार नितेश राणे यांनी काल केली होती. तुळजापूर येथे काल त्यांनी सहकुटुंब भवानी मातेचे दर्शन घेतले.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात आज रंगपंचमी निमित्त द्राक्षांची आरास करण्यात आली. तुळजापूर येथील देवी भक्त संतोष बोबडे यांनी देवी चरणी ही द्राक्षांची आरास अर्पण केली होती.
नितेश राणे (Nithesh Rane) यांनी आपल्या मुलाला स्वतःच्या खांद्यावर घेत मंदिरातून बाहेर आणले. सुरक्षा रक्षक , कार्यकर्ते असतानाही त्यांनी मुलाला दुसऱ्याच्या हातात न देता स्वतः कडेवर घेतले. इतरांनी त्यांच्या मुलाला कडेवर घेण्याची तयारीही दर्शवली, मात्र आपल्या मुलाला त्यांनी स्वतःच कडेवर घेतले आणि मंदिरापर्यंत ते तसेच चालत राहिले. न
MIM ने लग्नाचा प्रस्ताव तिघांना द्यावा, त्यांनी लग्न करावे, हनीमून करावे हा त्यांचा आपापसातला प्रश्न आहे, असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची यावर तिखट प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.