राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुंबईत आज कार्यकर्ता मेळावा पार पडला. या कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार यांनी भाकरी फिरवण्याचं वक्तव्य केलं. त्यांनी पक्षाच्या संघटनात्मक कामात आपल्यालाही जबाबदारी देण्यात यावी, अशी मागणी केली. तसेच त्यांनी कार्यकर्त्यांचेही कान टोचले. त्यांच्या भाषणानंतर जयंत पाटील यांनी अजित पवारांना उद्देशून महत्त्वाचं वक्तव्य केलं.