Reporter Surendra Akode

Reporter Surendra Akode

अमरावती - प्रतिनिधी - TV9 Marathi

surendra.akode@tv9.com
West Vidarbha : नुकसानीचा पाऊस, 18 हजार हेक्टरावरील पिके पाण्यात, 24 जणांचा मृत्यू, जनावरेही दगावली

West Vidarbha : नुकसानीचा पाऊस, 18 हजार हेक्टरावरील पिके पाण्यात, 24 जणांचा मृत्यू, जनावरेही दगावली

राज्यातून गायब असलेल्या पावसाने 1 जुलैपासून तर थैमानच घातले आहे. धुवाधार झालेल्या पावसाने अनेक घराची परझड झाली आहे. शेतिदेखील खरडून गेल्या आहेत. तर विभागीय आयुक्तांच्या अहवालानुसार पश्चिम विदर्भात 1 जून ते 8 जुलै दरम्यान 18 हजार हेक्टर वरील पिकांचं नुकसान झालं आहे. याशिवाय 24 नागरिकांचा विजपडून मृत्यू झाला आहे.

Amaravati Murder : अमरावतीत 17 वर्षीय मुलाला चाकूने भोसकले, दिवसाढवळ्या झालेल्या हत्येमुळे शहरात खळबळ

Amaravati Murder : अमरावतीत 17 वर्षीय मुलाला चाकूने भोसकले, दिवसाढवळ्या झालेल्या हत्येमुळे शहरात खळबळ

विकासवर एकूण सात वार करण्यात आले. यापैकी चार वार छातीत करण्यात आले. यामुळे त्याचा जागेवरच मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले.

Yashomati Thakur : उमेश कोल्हेंच्या हत्येचा राणा दाम्पत्याने इव्हेंट केला, मास्टरमाईंड त्यांचाच कार्यकर्ता, यशोमती ठाकूर यांच्या आरोपानं खळबळ

Yashomati Thakur : उमेश कोल्हेंच्या हत्येचा राणा दाम्पत्याने इव्हेंट केला, मास्टरमाईंड त्यांचाच कार्यकर्ता, यशोमती ठाकूर यांच्या आरोपानं खळबळ

'राणा दापत्य म्हणजे उलट्या चोऱ्याच्या जोरात बोंबा. उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड राणा दाम्पत्याचा कार्यकर्ता आहे,' असं म्हणत हनुमान चालीसा पठणावरूनही माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी राणा दाम्पत्यावर जोरदार हल्लाबोल केला.

अमरावती, गडचिरोली आणि मेळघाटात पावसाचा हाहा:कार…! वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू तर वाहून गेलेल्या सात जणांपैकी चार जणांचे मृत्यदेह सापडले!

अमरावती, गडचिरोली आणि मेळघाटात पावसाचा हाहा:कार…! वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू तर वाहून गेलेल्या सात जणांपैकी चार जणांचे मृत्यदेह सापडले!

दरम्यान नागापूर येथील बाबासाहेब दरेकर या गुराख्याचा शेतात असताना वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याशिवाय विविध गावातील 43 घरांपैकी निबोली गावामध्ये 12 नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. मुसळधार पाऊस झाल्याने अनेक शेतजमिनी पाण्याखाली आल्यात. त्यामुळे शेतीच देखील मोठ नुकसान झालं आहे.

Indian Travelers : लंडन विमानतळावर 300 भारतीय प्रवासी अडकले, इंडियन एअरलाईन्सने सूचना न देता रद्द केले विमान

Indian Travelers : लंडन विमानतळावर 300 भारतीय प्रवासी अडकले, इंडियन एअरलाईन्सने सूचना न देता रद्द केले विमान

भारतीय प्रवासी या घटनेमुळं चांगलेच संतप्त झालेत. त्यांनी विमानतळ प्रशासनाला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना समाधानकारक उत्तर मिळू शकलं नाही. लंडन विमानतळावरून मुंबईला येणारी फ्लाईट वातावरणातील बदलामुळं इंडियन एअरलाईन्सनं रद्द केली.

Amravti : असा हा पाऊस, पिकांसह शेतजमिनी खरडून गेल्या, लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना

Amravti : असा हा पाऊस, पिकांसह शेतजमिनी खरडून गेल्या, लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना

गत महिन्यात प्रतिकूल परस्थिती असतानाही शेतकऱ्यांनी हात उसणे घेऊन चाड्यावर मूठ ठेवली ती ही बेभरवश्याची. असे असताना रिमझिम पावसावर पिकांची उगवणही झाली. मात्र, सावरखेड येथे झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांकडे ना पैसा आहे ना यंत्रणा.

Amravati Accident : अमरावतीत दूषित पाण्याने डायरियाची लागण, पाचडोंगरी गावात दोघांचा मृत्यू, 35 जणांवर रुग्णालयात उपचार

Amravati Accident : अमरावतीत दूषित पाण्याने डायरियाची लागण, पाचडोंगरी गावात दोघांचा मृत्यू, 35 जणांवर रुग्णालयात उपचार

अमरावती : मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील पाचडोंगरी गावांतील नागरिकांना दूषित पाण्यामुळे डायरियाची लागण झाली. यामुळं 2 जणांचा मृत्यू झाला, तर 35 जणांवर काटकुंभ येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विद्युत पुरवठा बंद असल्याने नळाद्वारे पाणीपुरवठा बंद आहे.

Amravati Rain : अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीचा तडाखा, नागरिकांच्या घरात शिरले पाणी, ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडून पाहणी

Amravati Rain : अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीचा तडाखा, नागरिकांच्या घरात शिरले पाणी, ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडून पाहणी

आम्ही कायम शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांच्या पाठीशी असतो. या वेळीसुद्धा त्यांना सर्वकष मदत मिळावी, यासाठी शासन पातळीवर पाठपुरावा करणार असल्याचे ॲड. ठाकूर यांनी सांगितलं.

Video Umesh Kolhe Murder Case : उमेश कोल्हे यांच्या हत्याचे चित्रीकरण सीसीटीव्हीत कैद, अमानुषपणे करण्यात आली हत्या

Video Umesh Kolhe Murder Case : उमेश कोल्हे यांच्या हत्याचे चित्रीकरण सीसीटीव्हीत कैद, अमानुषपणे करण्यात आली हत्या

तपास एनआयएकडं सोपविण्यात आला आहे. मात्र ही हत्या जेव्हा झाली तेव्हाचे सीसीटीव्ही फुटेज आता टीव्ही9च्या हाती लागल्या आहेत. हे फुटेज पाहिल्यानंतर किती क्रूरपणे ही हत्या करण्यात आली ते दिसते.

Washim : बाजार समित्यांमधील शेतीमालाच्या दरात तफावत, शेतकऱ्यांचे नुकसान अन् प्रशासनाचे दुर्लक्ष

Washim : बाजार समित्यांमधील शेतीमालाच्या दरात तफावत, शेतकऱ्यांचे नुकसान अन् प्रशासनाचे दुर्लक्ष

सध्या बाजार समित्यांमध्ये शेतीमालाची आवक कमी झाली असली तरी साठवणूकीतले सोयाबीन दाखल होत आहे. शिवाय सोयाबीनच्या दरातही मोठी घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना किमान जिल्हाभरात एकसमान दर मिळणे अपेक्षित असते. पण वाशिम जिल्ह्यात वेगळेच चित्र आहे. वाशिम बाजार समिती त दर हा 6200 ते 6400 असून अनसिंग उपबाजार समिती 5800 ते 6100 चांगल्या दर्जाचे सोयाबीन 6000 च्या भावाने च खरेदी करत आहेत.

लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.