शेतीत राब राबत येणाऱ्या पैशांवर बळीराजा आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेतमालाला जिवापाड जपत असतो. मात्र, नैसर्गिक संकट आल्यास स्वप्नांचा अक्षरशः चिखल होऊन जातो आहे. पुन्हा एकदा असेच संकट शेतकऱ्यांवर आले आहे.
बाजार समितीच्या निवडणुकीवरून ठाकरे गटाचे आमदार नरेंद्र दराडे आणि छगन भुजबळ यांच्यात जुंपली आहे. निमित्त बाजार समितीचे असले तरी जुनं राजकारण चर्चेचा विषय ठरत आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार किशोर दराडे आणि नरेंद्र दराडे यांना छगन भुजबळ यांनी खुलं आव्हान दिले आहे. आमदारकीला माझ्या समोर उभे राहा असे आवाहन दिले आहे.
कांदा उत्पादक शेतकरी सानुग्रह अनुदानासाठी वंचीत राहू नये यासाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, दुसरीकडे एक मागणी मान्य न केल्यानं शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे.
कांद्याची पंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कांद्याचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले असले तरी अद्यापही मोठी गर्दी अर्ज करण्यासाठी होत आहे.
जिल्हा बँकेच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलने होत असतांना कर्ज वसूली करून सुद्धा शेतकऱ्यांनी मॅनेजरच्या बदली रद्दकरण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे.
एप्रिल महिन्यात कधी न जाणवणारे कमाल तापमानाचा पारा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात चाळीशी पार गेल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी छगन भुजबळ यांचे टेंशन वाढवलं आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत विरोधी पॅनल करण्यात आल्यानं उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
फळांचा राजा म्हणून ओळख असलेल्या कोकणच्या आंब्याने अमेरिकेलाही वेड लावले आहे. यंदाच्या वर्षीही लासलगाव मार्गे कोकणचा आंबा परदेशात जाणार आहे.
अवकाळी पावसाने द्राक्ष, कांदा, गहू आणि भाजीपाला शेतीनंतर आता टरबूज शेतीचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. व्यापऱ्यांनी देखील पाठ फिरवल्याने मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.