व्यापारीशी पन्नास रुपये दराने व्यवहार झाला, सोमवारपासून द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू होण्या अगोदरच रविवारी संध्याकाळी गारपीट अवकाळी पावसाने झोडपून काढल्याने द्राक्ष बागेचे मोठे नुकसान झाले आहे.
राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस झाला, त्यात अनेक शेतकरी उद्ध्वस्त झाले. पण नाशिकच्या एका शेतकऱ्यांची कहाणी ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी येईल.
नाशिकच्या एका शेतकऱ्याचा कांद्याचा लिलाव व्यापाऱ्यांनी न केल्याने त्याने संताप व्यक्त केला आहे. बाजार समितीच्या बाहेर जे काही केलं आहे त्यावरून सर्वच शेतकरी हळहळ व्यक्त करत आहे.
हाता तोंडाशी आलेला घास हिरवल्याने कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. लाल कांदा 500 ते 1000 रुपयांच्या दरम्यान तोट्यात विक्री केली होती.
लाल रंग असलेल्या कांद्याला बाजारात चांगली मागणी असते. त्या धरतीवर राष्ट्रीय बागवानी अनुसंशोधन केंद्राकडून उन्हाळ कांद्याप्रमाणेच टिकवण क्षमता असलेले नवीन वाण विकसित केले आहे.
संपूर्ण देशभरामध्ये आज हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या एका चित्रकाराने अनोख्या पद्धतीने हनुमान जयंती साजरी केली आहे.
बिहार सारख्या राज्यामध्ये ट्रक मधून डिझेल चोरी करण्याचे प्रकार समोर आले होते. त्याच पद्धतीने नाशिक जिल्ह्यामध्ये डिझेल चोरी केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.
नाशिक जिल्हा बँकेच्या वतीने केल्या जाणाऱ्या सक्तीच्या कर्ज वसुलीला निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला असून धरणे आंदोलन सुरू केले आहे.
कांद्याची पंढरी म्हणून ओळख असलेल्या लासलगावमध्ये 35 लाखांच्या वर अधिकचा मुद्देमाल मध्यरात्री चोरट्यांनी लंपास केला आहे. यामध्ये महागडे मोबाइल चोरीला गेल्यानं जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर जाहीर केलेल्या अनुदानाच्या संदर्भात शेतकऱ्यांना अर्ज करतांना काही अटींची अडचण येत आहे.