रवी राणा आणि बच्चू कडू वादावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी बच्चू कडू यांच्या मंत्रीपदाबाबत मोठा दावा केला आहे.
बातम्यांच्या आघातामुळे पेडणेकर कुटुंबातील एकाचा बळी गेला आहे. सोमय्यांच्या आरोपांमुळेच सासूचं निधन झाल्याचा दावा किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक यादी प्रसिद्ध करत प्रकल्प बाहेर गेले असे आरोप करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
आरोपींच्या हातात बेड्या ठोकण्याचे काम पोलिस करतात. मात्र, पोलिसालाच बेड्या ठोकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्हयात घडला आहे.
सुजय विखे पाटील राष्ट्रवादी पक्षावर टीका करताना मोठं वक्तव्य केले आहे.
ठाकरे गट मतांसाठी धर्मांचं राजकारण करत असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला होता. याच आरोपांना अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मुंबईत भाजपच्या छटपूजा उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमात महिला नर्तकांनी भोजपुरी गाण्यांवर डान्स केला.
या दुर्घटनेत आता पर्यंत 77 हून अधिक जणांचा मत्यू झाला आहे. 200 हून अधिक जण बेपत्ता आहेत. घटनास्थळी युद्धपातळीवर मदतकार्य सुरु आहे.
रवी राणा यांनी माझ्यावर अत्यंत नीच आरोप केलेत यामुळे हे आरोप सिद्ध झालेच पाहिजेत असं म्हणत बच्चू कडू यांनी थेट आरपारचा इशारा दिला आहे.
किशोरी पेडणेकर आणि त्यांचा मुलगा साईनाथ पेडणेकर यांनी खोटी कागदपत्रे दाखवून झोपडपट्टी पुर्वसन योजनेत (एसआरए) घोटाळा केल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे