या दुर्घटनेत जवळपास 500 जणांचा जीव धोक्यात असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
ज्या कार परत मागवण्यात आल्या आहेत, त्यांची माहिती कंपनीच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे. या कार परत मागवल्याची माहिती कंपनीने वेबसाईटवर जाहीर केली आहे.
अनेकजण ढिगाऱ्या खाली गाडले गेले. पाच जणांचे मृतदेह अग्नीशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले आहेत.
कटुता संपवण्याचा विडा उचला. कामाला लागा असं सामनाच्या अग्रलेखात म्हटल आहे.
तक्रारदाराने या भागात होत असलेल्या अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या लोकांचे स्टिंग ऑपरेशन केले.
अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. गंभीर आरोप करत त्यांनी थेट निवडणुक रद्द करण्याची मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
शिंदे-फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मराठी भाषेत वैद्यकीय शिक्षण घेणे अधिक सोपे होणार आहे.
खैरे यांनी तर सत्तार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. या टीकेमुळे चंद्रकात खैरे खूपच भडकले आहेत. अब्दुल सत्तार यांना गाडल्याशिवाय राहणार नाही अशी आक्रमक भाषा खैरे यांनी केली आहे.