नाशिकमधील खुल्या पर्यटन स्थळांवर गर्दी केल्यास कारवाईच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. मात्र, याने काहीही साध्य होणार नाही. कारण बहुतांश येणारे पर्यटक हे बाहेरचे असतात. त्यामुळे बसस्थानक, रेल्वेस्थानक, खासगी वाहनस्थळे, विमानतळ आदी ठिकाणांच्या बाहेर तसे फलक लावण्याची गरज व्यक्त होत आहे.