राजकारण, राष्ट्रीय आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती, शिक्षण क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | टीव्ही 9 मराठी डिजीटल | यापूर्वी ईटीव्ही भारत महाराष्ट्र
कोल्हापूरमधील (Kolhapur) ज्येष्ठ कामगार नेते आणि राज्यातील कष्टकरी आणि पुरोगामी चळवळीचे मार्गदर्शक कॉ. गोविंद पानसरे (Govind Pansare) आणि त्यांच्या पत्नी उमाताई पानसरे यांच्यावर 16 फेब्रुवारी 2015 गोळीबार झाला होता.
1952 पासून आमदार राहिलेला व्यक्ती, दोन वेळा मुख्यमंत्री असलेले कर्पुरी ठाकूर बिहारच्या जनतेची परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत स्वत:साठी घर बांधत नाहीत, असा राजकीय नेता आता पाहायला मिळणं दुर्मिळ झालंय.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी 102 वर्षापूर्वी सुरु केलेलं मूकनायक पाक्षिक मराठी पत्रकारितेतील ऐतिहासिक परंपरेची स्थापना करणारी घटना ठरली.
महाराष्ट्र गट क सेवा परीक्षेसाठी अर्ज करण्याचा अखेरचा दिवस असल्यानं विद्यार्थी हवालदिल झाले होते. मात्र, महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Health Ministry) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासांमध्ये 2 लाख 47 हजार 417 कोरोना रुग्ण आढळले आहेत.
संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार, पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांचा आज स्मृतिदिन आहे. 25 नोव्हेंबर 1984 ला त्यांचं निधन झालं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदापासून देशाचं संरक्षणमंत्रिपद, गृहमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून देखील त्यांनी काम केलं.
भारताची चांद्र मोहीम, अणुबॉम्ब चाचणी, ऑपरेशनल ब्लू स्टार, बँकांचं राष्ट्रीयीकरण आणि आणीबाणी या आणि इतर महत्त्वाच्या कामांमुळं देशातल्या जनतेमध्ये इंदिरा गांधी यांच्याविषयी चर्चा सुरु असते.