दारु पिताना किरकोळ वाद, तरुणाची हॉटेलमध्येच गळा चिरुन हत्या

भुसावळमध्ये दारु पिताना झालेल्या किरकोळ वादातून तरुणाच्या गळ्यावर चाकूने वार करुन हत्या करण्यात आली

दारु पिताना किरकोळ वाद, तरुणाची हॉटेलमध्येच गळा चिरुन हत्या
Follow us
| Updated on: Aug 31, 2019 | 4:40 PM

जळगाव : जळगावात दारु पिताना झालेल्या किरकोळ वादातून तरुणाची हॉटेलमध्येच हत्या (Jalgaon Bhusawal Murder) करण्यात आली. भुसावळमधील खानदेश हॉटेलात आरोपीने गळा चिरल्यामुळे तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हत्येचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

भुसावळमधील पांडुरंग टॉकीजजवळ असलेल्या खानदेश हॉटेलच्या परमीट रुम अ‍ॅण्ड बिअर बारमध्ये हा प्रकार घडला. 32 वर्षीय विकास वासुदेव साबळे याला या घटनेत जीव गमवावा लागला. विकास हा नेपानगरमध्ये रेल्वेत गँगमन असल्याची माहिती आहे. 26 वर्षीय आरोपी निलेश चंद्रकांत ताकदे याला पोलिसांनी काही तासातच बेड्या ठोकल्या.

विकास आणि निलेश शुक्रवारी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास दारु पित होते. त्यावेळी दोघांमध्ये किरकोळ कारणावरुन शाब्दिक वाद झाला. त्यामुळे संतापलेल्या निलेशने कटरने विकासच्या गळ्यावर वार केला.

रक्तबंबाळ अवस्थेत विकासला जळगावला हलवण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. जिल्हा रुग्णालयात त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.