<urlset xmlns:xsi="http://www.w3.org/2001/XMLSchema-instance" xmlns:image="http://www.google.com/schemas/sitemap-image/1.1" xsi:schemaLocation="http://www.sitemaps.org/schemas/sitemap/0.9 http://www.sitemaps.org/schemas/sitemap/0.9/sitemap.xsd http://www.google.com/schemas/sitemap-image/1.1 http://www.google.com/schemas/sitemap-image/1.1/sitemap-image.xsd" xmlns="http://www.sitemaps.org/schemas/sitemap/0.9"><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/bollywood-actress-manisha-koirala-look-classy-and-royal-in-saree-1659395.html</loc><lastmod>2026-05-01T13:22:33+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Manisha-feature.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ Manisha feature ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Manisha-koirala-look-classy.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ अभिनेत्री मनिषा कोईराला सध्या तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. वयाच्या 55 व्या वर्षी देखील मनिषा प्रचंड फिट आहे. सध्या सर्वत्र फक्ता आणि फक्त मनिशा हिच्या काही फोटोंची चर्चा रंगील आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Manisha-koirala-look.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ साडीच मनिषा हिने काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये साड्या माझा खास छंद आहे... असं लिहिलं आहे. याआधी देखील अभिनेत्रीने अनेकदा साडीत फोटो पोस्ट करत चाहत्यांना घायाळ केलं आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Manisha-koirala.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ मोकळे केस आणि साडीत अभिनेत्रीने फोटो शूट केलं आहे. वयाच्या 55 व्या वर्षी देखील मनिषा चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. अनेकांना अभिनेत्रीचा हा हटके लूक आवडलेला आहे. शिवाय नेटकऱ्यांनी फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव देखील केला आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Manisha.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ अनेक वर्षांनंतर मनिषा हीरामंडी वेब सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली आणि अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. सीरिजमध्ये मनिषा हिची एक वेगळी बाजू चाहत्यांना पाहायला मिळाली. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Manisha-look-classy.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ सोशल मीडियावर मनिषा कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कामय स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील तिच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/summer-nosebleeds-causes-prevention-and-first-aid-for-bloody-nose-1659342.html</loc><lastmod>2026-05-01T13:13:44+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/summer-4-1.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ summer 4 ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Summer-1.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ उन्हाळ्यात गरमीमुळे शरीरावर अनेक परिणाम होतात. विशेषतः काही लोकांना नाकातून अचानक रक्तस्त्राव होण्याचा त्रास सह करावा लागतो. याला सामान्यतः नाकातून रक्तस्त्राव (नॅसोऱ्होइया) म्हणतात. (Image Credit Source: Social Media) ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/summer-2.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ ही समस्या लहान मुलांमध्ये आणि वृद्धांमध्ये अधिक प्रमाणात आढळते, परंतु कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना हा त्रास होऊ शकतो. पण हे सामान्य आहे, असं समजून लोकं अनेकदा त्याकडे दुर्लक्ष करतात, मात्र हा त्रास वारंवार उद्भवणे हे आरोग्यासाठी धोक्याचे लक्षण असू शकते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/summer-3.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये हवा कोरडी होते, ज्यामुळे नाकाच्या आतील नाजूक त्वचा कोरडी पडते. जेव्हा ही त्वचा कमकुवत होते, तेव्हा त्यातील रक्तवाहिन्या फुटून रक्तस्त्राव होऊ शकतो. शरीरातील पाण्याची कमतरता, म्हणजेच निर्जलीकरण, हे देखील याचे एक प्रमुख कारण आहे. याव्यतिरिक्त, वारंवार नाक खाजवणे, जोरात साफसफाई करणे, दुखापत किंवा ॲलर्जी यांसारख्या समस्यांमुळे देखील ही स्थिती अधिक गंभीर होऊ शकते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/summer-4.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ नाकातून रक्त येण्यापूर्वी काही लक्षणे दिसू शकतात.  नाकात कोरडेपणा जाणवणं, जळजळ होणं किंवा खाज येणे. कधीकधी डोके जड झाल्यासारखे किंवा चक्कर आल्यासारखेही वाटते. रक्तस्त्राव जास्त प्रमाणात किंवा वारंवार होत असल्यास, ही बाब गांभीर्याने घेतली पाहिजे आणि त्वरित डॉक्टरांकडे जावं. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/summer-5.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ यापासून संरक्षण हवं असेल तर शरीर नेहमी हायड्रेटेड ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. दिवसभरात पुरेसं पाणी पिणं, तसेच लिंबू पाणी आणि ताक यांसारख्या पेयांचे सेवन करणे फायदेशीर ठरते. कडक उन्हात बाहेर जाणं टाळा आणि बाहेर जाताना डोकं, कपाळ नीट झाका. घरातील आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी ह्युमिडिफायरचा वापरही करता येऊ शकतो. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/sumer-6.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ जर तुमच्या नाकातून रक्त येत असेल तर घाबरू नका. सरळ बसा, तुमचे डोकं थोडं पुढे झुकवा आणि नाकावर हळूवारपणे दाब द्या. तुमच्या अंगठ्याने आणि बोटाने नाकाच्या मऊ भागावर 5-10 मिनिटे हळूवारपणे दाब द्या, तोंडाने श्वास घ्या आणि नाकाला आराम द्या. तुम्ही तुमच्या नाकावर आणि कपाळावर थंड पट्टी (बर्फ/थंड कापड) ठेवू शकता. रक्तस्त्राव थांबेपर्यंत झोपणे टाळा. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/summer-6.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ जर रक्तस्त्राव जास्त होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि कान-नाक-घसा तज्ञाचा सल्ला घ्यावा. योग्य माहिती आणि वेळेवर उपाययोजना केल्यास, नाकातून रक्त येण्यासारख्या समस्येवर सहज नियंत्रण मिळवता येते आणि गंभीर परिस्थिती टाळता येते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/summer-7.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ योग्य काळजी घेतल्यास आणि वेळेवर उपाययोजना केल्यास उन्हाळ्यातील नाक फुटण्याची, रक्त येण्याची समस्या सहजपणे नियंत्रणात आणता येते. ( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.) ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/what-is-the-minimum-age-requirement-for-women-to-work-at-d-mart-1659376.html</loc><lastmod>2026-05-01T13:08:40+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/DMart-Jobs.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ DMart Jobs ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/DMart-Jobs.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ सध्या मोठ्या प्रमाणात डी-मार्टचे स्टोअर तयार होताना दिसत आहेत. अशातच आता त्यामध्ये नोकरीची देखील मोठी संधी आहे. यासाठी महिलांना मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिलं जात. पण तुम्हाला माहिती आहे का की, डी-मार्टमध्ये नोकरी करण्यासाठी महिलांचे वय किती लागते? जाणून घ्या सविस्तर ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/DMart-1.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ किरकोळ विक्री क्षेत्रातील आघाडीची कंपनी डी-मार्टमध्ये महिलांसाठी नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. कंपनीने विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून, त्यासाठी आवश्यक वयोमर्यादाही निश्चित करण्यात आली आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/DMart-Career.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ डी-मार्टमध्ये नोकरीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या महिलांचे किमान वय 18 वर्षे असणे आवश्यक आहे. तर कमाल वयोमर्यादा साधारणत 30 ते 35 वर्षांपर्यंत ठेवण्यात आली आहे. काही अनुभवी पदांसाठी ही मर्यादा थोडी वाढवली जाऊ शकते असेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/DMart-Employment.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ शैक्षणिक पात्रतेनुसार दहावी, बारावी उत्तीर्ण तसेच पदवीधर महिलांसाठी विविध पदे उपलब्ध आहेत. कॅशियर, सेल्स असोसिएट, स्टोअर हेल्पर यांसारख्या पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती केली जात असते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/DMart-Jobs-for-Women.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ इच्छुक उमेदवारांना जर डी-मार्ट काम करायचं असेल तर तेथील स्टोअरला जाऊन किंवा अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करता येईल. महिलांसाठी सुरक्षित आणि स्थिर रोजगाराची ही एक चांगली संधी मानली जात आहे. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/yakshini-ott-series-supernatural-love-story-in-6-episodes-1659361.html</loc><lastmod>2026-05-01T12:49:46+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Web-Series-5-1.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ Web Series 5 ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Web-Series-5.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ ओटीटीच्या या काळात आता फक्त एका भाषेत आशय (Content) तयार करणे पुरेसे मानले जात नाही. निर्माते आपली सीरिज अनेक भाषांमध्ये प्रदर्शित करत आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त लोक ती पाहू शकतील. याच कारणामुळे दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील आशय आता संपूर्ण देशात सहजपणे पाहिला जात आहे. २०२४ मध्ये आलेल्या एका फँटसी रोमँटिक सीरिजनेही हेच सूत्र अवलंबले. या कथेमध्ये पौराणिक स्पर्शासह आधुनिक नात्यांचा मेळ दाखवण्यात आला आहे, ज्याला प्रेक्षकांनी एक वेगळी आणि रंजक कल्पना म्हटले आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Web-Series-4.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ ही एक तेलुगू फँटसी रोमँटिक थ्रिलर वेब सीरिज आहे, जी २०२४ मध्ये ओटीटीवर स्ट्रीम झाली. या सीरिजचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक तेजा मार्नी यांनी केले असून कथा राम वामसी कृष्णा यांनी लिहिली आहे. &#039;बाहुबली&#039; सारखा मोठा चित्रपट बनवणाऱ्या अर्का मीडिया वर्क्स या प्रोडक्शन कंपनीने याची निर्मिती केली आहे. यामध्ये वेदिका, राहुल विजय, लक्ष्मी मांचू आणि अजय सारखे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. विशेष म्हणजे, ही सीरिज हिंदीसह अनेक भाषांमध्ये एकाच वेळी प्रदर्शित करण्यात आली आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Web-Series-2.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ या सीरिजचे नाव ‘यक्षिणी’ असून ती &#039;माया&#039; नावाच्या एका यक्षिणीभोवती फिरते, जिला एका शापामुळे पृथ्वीवर राहावे लागते. आपल्या लोकात (यक्ष लोकात) परत जाण्यासाठी तिला १०० पुरुषांचा बळी द्यावा लागतो. पण तिच्या आयुष्यात वळण तेव्हा येते, जेव्हा तिची भेट &#039;कृष्णा&#039;शी होते, जो खऱ्या प्रेमाच्या शोधात असतो. यानंतर कथेत प्रेम आणि कर्तव्य यांच्यातील संघर्ष सुरू होतो. तसेच तांत्रिक महाकाल आणि अनेक पौराणिक पात्रे ही कथा अधिक रोमांचक बनवतात, जी शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Web-Series-3.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ या सीरिजचा सध्या एकच सीझन आला असून त्यात एकूण 6 भाग (Episodes) आहेत. प्रत्येक भागाची लांबी साधारण ३० ते ३५ मिनिटे आहे. या सीरिजला प्रेक्षक आणि समीक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. काहींना यातील व्हिज्युअल्स आणि वेदिकाचा अभिनय खूप आवडला, तर काहींनी स्क्रीनप्ले थोडा कमकुवत असल्याचे सांगितले. रेटिंगबद्दल बोलायचे झाले तर, IMDb वर याला ४.८/१० रेटिंग मिळाले आहे. काही रिव्ह्यू प्लॅटफॉर्म्सनी याला सरासरी श्रेणीत ठेवले असले तरी, ही एक पाहण्यासारखी सीरिज आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Web-Series.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ जर तुम्हाला सुपरनॅचरल कथा पाहायला आवडत असतील, तर ‘यक्षिणी’ तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. ही सीरिज डिस्ने+ हॉटस्टार (जियोहॉटस्टार) वर सहज उपलब्ध आहे. ही सीरिज हिंदीसह तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, मराठी आणि बंगाली भाषांमध्येही उपलब्ध आहे. विविध भाषांमधील उपलब्धता आणि मोठ्या बॅनरचा पाठिंबा यामुळे ही सीरिज सध्या चर्चेत आहे. एक वेगळी आणि रोमांचक प्रेमकथा पाहण्याची इच्छा असेल, तर &#039;यक्षिणी&#039; नक्कीच तुमच्या वॉचलिस्टमध्ये असायला हवी! ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/riteish-deshmukh-salman-khan-starrer-raja-shivaji-movie-free-to-watch-in-these-cinemas-1659354.html</loc><lastmod>2026-05-01T12:47:39+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/raja-shiwaji.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ raja shiwaji ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/raja-shiwaji-new.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेता सलमान खान स्टारर &#039;राजा शिवाजी&#039; सिनेमा 1 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. सिनेमा रितेश देशमुख याने महाराजांची भूमिका साकारली आहे. तर सलमान खान याने जिवा महालाची भूमिका साकारली आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/sjiwaji.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ सिनेमात अनेक बॉलिवूड कलाकार देखील आहे. रितेश आणि सलमान यांच्यासह सिनेमात जिनिलिया, संजय दत्त, भाग्यश्री, विद्या बालन, अभिषेक बच्चन, फरदीन खान, सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, जितेंद्र जोशी यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/raja.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ सिनेमा पाहण्यासाठी अनेकांनी चित्रपटगृहाबाहेर मोठी गर्दी केली आहे. पण सिनेमा मोफत पाहण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त ठाकरेंच्या शिवसेनेकडून &#039;राजा शिवाजी&#039; सिनेमाचे विशेष स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले आहे. दुपारी 3 वाजता वरळी येथील फिनिक्स पलेडीएम येथे सिनेमाचं आयोजन करण्यात आलं असून, पक्षातील नगरसेवक आमदार पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/shivsena.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ शिवसेनेच्या सोशल मीडियावरुन ही घोषणा करण्यात आली आहे. &#039;युवासेनेच्या वतीने 1 मे, महाराष्ट्र दिनी संपूर्ण राज्यभरात &#039;राजा शिवाजी&#039; या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण आयोजित करण्यात आलं आहे तर  प्रेक्षकांना मोफत सिनेमा पाहण्यासाठी आवाहन करण्यात आलं आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/shivsena-yuvasena.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ चित्रपटगृहांची यादी जाहिर करत सांगण्यात आलं आहे की, &#039;आपण सोबत दिलेल्या चित्रपटगृहांमध्ये जाऊन हा सिनेमा नक्की पाहावा... असं आवाहन युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी केलं आहे.&#039; 1 मेच्या निमित्ताने सिनेमाचं आयोजन करण्यात आलं आहे. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/1963-dil-ek-mandir-film-shot-just-under-27-days-movie-become-blockbuster-1659344.html</loc><lastmod>2026-05-01T12:45:16+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Raj-Kumar.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ Raj Kumar ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Raj-Kumar.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ बॉलिवूडमध्ये एखादा चित्रपट तयार करायला जवळपास अनेक महिने, कधी कधी वर्षभरही लागतो. मोठ्या बजेटचे सेट, लांब शूटिंग शेड्यूल आणि पोस्ट-प्रॉडक्शनमुळे हा कालावधी वाढत जातो. मात्र, असाच एक चित्रपट जो अवघ्या 27 दिवसांमध्ये पूर्ण झाला आणि बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Meena-Kumari.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ 1963 साली प्रदर्शित झालेला Dil Ek Mandir हा चित्रपट अतिशय कमी वेळात शूट करण्यात आला होता. एवढ्या जलद गतीने तयार होऊनही या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर खोल ठसा उमटवला. आजही हा चित्रपट क्लासिक म्हणून ओळखला जातो. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Film-Dil-Ek-Mandir.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ चित्रपटाची कथा एका डॉक्टरभोवती फिरते. जो आपल्या भूतकाळातील प्रेमिकेला पुन्हा भेटतो. मात्र, परिस्थिती अत्यंत वेदनादायक असते. ती आता दुसऱ्याची पत्नी बनलेली असते. तिच्या पतीच्या उपचारासाठी ती त्याच डॉक्टरकडे येते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Dil-Ek-Mandir.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ त्याग, प्रेम आणि कर्तव्य यांच्यात अडकलेल्या या कथेमुळे प्रेक्षकांच्या डोळ्यांत अश्रू येतात. मानवी भावना आणि नात्यांची गुंतागुंत अतिशय सुंदरपणे या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Rajendra-Kumar.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ Dil Ek Mandir मधील गाणीही प्रचंड लोकप्रिय ठरली होती. &#039;हम तेरे प्यार में सारा आलम खो बैठे हैं&#039; हे गाणं आजही रसिकांच्या ओठांवर आहे. या गाण्याची भावनिक ताकद आजही तितकीच जाणवते. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/2026-most-entertaining-comedy-family-drama-bhojpuri-film-saas-bahu-watch-on-youtube-1659330.html</loc><lastmod>2026-05-01T12:19:43+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Saas-Bahu-Yamraj-movie.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ Saas Bahu Yamraj movie ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Saas-Bahu-Yamraj-movie.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ अलीकडच्या काही वर्षांत प्रादेशिक चित्रपटांनी ज्यामध्ये भोजपुरी चित्रपटसृष्टीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या चित्रपटांमध्ये केवळ मनोरंजन नसून, हलक्या-फुलक्या विनोदातून समाजातील वास्तवही दाखवले जाते. त्यामुळेच आता या चित्रपटांना कुटुंबासोबत बसून पाहण्याचीही पसंती मिळू लागली आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Saas-Bahu-Yamraj-movie-2026.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ याच पार्श्वभूमीवर 2026 मध्ये प्रदर्शित झालेला एक भोजपुरी कॉमेडी चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. &#039;सास बहू यमराज&#039; असे या चित्रपटाचे नाव असून त्याने पारंपरिक सास-बहू कथेला एक वेगळा ट्विस्ट देत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Bhojpuri-family-drama.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ सास बहू यमराज या चित्रपटाची कथा सास आणि सुनेमधील दैनंदिन भांडणांभोवती फिरते. छोट्या-छोट्या गोष्टींवरून होणारे वाद कसे मोठ्या भांडणात रूपांतरित होतात हे यात दाखवण्यात आले आहे. मात्र, कथेत अचानक यमराजची एंट्री होते आणि इथूनच चित्रपटाला वेगळे वळण मिळते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Bhojpuri-comedy-film-2026.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ या चित्रपटातील यमराज हा भीतीदायक नसून विनोदी आणि हलकाफुलका दाखवण्यात आला आहे. तो कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या चुका समजावून सांगतो आणि आपापसात समजूत कशी आवश्यक आहे हा संदेश देतो. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Bhojpuri-comedy-film.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ या चित्रपटाला सुरुवातीला थिएटरमध्ये रिलीज करण्याचा विचार होता. मात्र नंतर निर्मात्यांनी तो थेट टीव्हीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. थेट टीव्हीवर प्रदर्शित होऊनही या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. जर तुम्हाला हा चित्रपट पाहायचा असेल, तर तो यूट्यूबवर मोफत उपलब्ध आहे. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/spoon-in-fridge-hack-before-leaving-home-to-check-vegetables-and-food-condition-spoon-in-the-freezer-trick-1659290.html</loc><lastmod>2026-05-01T12:12:58+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Spoon-in-Fridge.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ Spoon in Fridge ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Spoon-in-Fridge-3.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ घर बंद करताना किंवा प्रवासाला निघताना आपण घरातील दिवे, पंखे, गॅस आवर्जून बंद करतो आणि बंद केलेत का याची खात्री करतो. पण घरातील फ्रिजकडे मात्र फारसं लक्ष देत नाही. तुम्ही घरी नसताना वीज गेली तर फ्रिजमधील दूध, दही, भाज्या, पदार्थ खराब होण्याची शक्यता असते. पण मग हे कसं ओळखायचं? तर यासाठी आम्ही एक स्मार्ट ट्रिक सांगणार आहोत. घराबाहेर पडण्यापूर्वी तुम्ही फ्रीजमध्ये एक चमचा ठेवल्यास, तुमच्या अनुपस्थितीत अन्नपदार्थ सुरक्षित आहेत की नाही, ते तुम्हाला सहज जाणून घेता येईल. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Spoon-in-Fridge-4.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ यासाठी सर्वप्रथम घरातून निघण्यापूर्वी एक लहान वाटी घ्या आणि ती पाण्याने पूर्ण भरा. ती वाटी फ्रिजरमध्ये ठेवून त्यातील पूर्ण पाणी गोठून बर्फ होईपर्यंत थांबा. पाणी पूर्णपणे गोठल्यानंतर त्यावर एक चमचा आडवा ठेवा. फ्रिजरमध्ये बर्फाने गोठलेल्या कपावर चमचा आडवा ठेवून तुम्ही निश्चिंतपणे घराबाहेर जाऊ शकता. लक्षात ठेवा, हा चमचा बर्फाच्या पृष्ठभागावर आडवा असला पाहिजे, कारण तुम्ही घरात नसताना नेमकं काय घडलं, हे त्या चमच्याच्या स्थितीवरून समजेल. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Spoon-in-Fridge-5.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ तुम्ही घरी परत आल्यानंतर फ्रीजर उघडून सर्वांत आधी चमच्याची स्थिती तपासा. जर चमचा अजूनही तुम्ही जसं ठेवून गेलात, तसाच बर्फावर असेल तर याचा अर्थ तुम्ही घरी नसताना वीजपुरवठा खंडीत झाला नव्हता किंवा झाला असला तरी तो फार कमी वेळासाठी होता. म्हणूनच तो बर्फ वितळला नाही आणि तुमचं फ्रीजमधील अन्न खाण्यासाठी सुरक्षित आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Spoon-in-Fridge-1.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ जर चमचा बर्फाच्या तुकड्याच्या मध्यभागी पडला, तर याचा अर्थ असा की तुम्ही घराबाहेर असताना बराच वेळ वीज गेली होती. त्यामुळेच बर्फ अंशत: वितळला आणि चमचा खाली घसरला. अशा परिस्थितीत फ्रिजमधील काही खाद्यपदार्थ खराब होण्याची किंवा बॅक्टेरिया वाढण्याची अधिक शक्यता असते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Spoon-in-Fridge-2.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ जर चमचा कपाच्या पूर्ण तळाशी गेला असेल, तर याचा अर्थ असा होतो की बराच काळ वीजपुरवठा खंडीत होता आणि त्यामुळे फ्रिजमधील अन्नपदार्थ खाण्यायोग्य नाहीत. जरी ही गोष्ट क्षुल्लक वाटत असली तरी ती तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/fridge-1.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ वीजपुरवठा खंडीत झाला असताना खाद्यपदार्थांमध्ये बॅक्टेरिया वाढतात. वीज पुन्हा आली आणि फ्रिजमधील पदार्थ पुन्हा गोठले तरी पदार्थांमधील विषारी घटक तसेच राहतात. ते नष्ट होत नाहीत. असे पदार्थ खाल्ल्यामुळे उलट्या, संसर्ग आणि अतिसारचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे चमच्याची ही छोटी ट्रिक तुमच्या कामी येऊ शकते. (टीप- वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित असून टीव्ही 9 मराठी त्याची पुष्टी करत नाही.) ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/salman-khan-raja-shivaji-cameo-look-moustache-turban-jiva-mahala-riteish-deshmukh-movie-marathi-dialogue-1659263.html</loc><lastmod>2026-05-01T11:28:35+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/salman-and-riteish-in-raja-shivaji-1.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ salman and riteish in raja shivaji ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/raja-shivaji-4.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ अभिनेता रितेश देशमुखचा &#039;राजा शिवाजी&#039; हा चित्रपट आजपासून (1 मे 2026) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिनेता सलमान खानने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. त्याला लूक आणि भूमिका पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. अखेर तो लूक समोर आला असून सलमानने या भूमिकेत सर्वांचीच मनं जिंकली आहेत. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/salman-as-jiva-mahala.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ &#039;राजा शिवाजी&#039;मध्ये सलमान खानने जिवा महालाची भूमिका साकारली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धांमध्ये जीवा महाला यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. ते महाराजांचे सर्वांत विश्वासू अंगरक्षक आणि मराठा सैन्यातील सर्वांत कुशल योद्धे होते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/salman-as-jiva-mahala-1.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ &#039;राजा शिवाजी&#039;मध्ये जिवा महालाच्या भूमिकेत जेव्हा सलमानची एण्ट्री होते, तेव्हा थिएटरमध्ये टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. भगवा फेटा, हातात तलवार असा दमदार त्याला लूक आहे. &#039;शिवाजी नाही.. शिवाजी राजं म्हण..&#039; असा डायलॉग त्याच्या तोंडी आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/salman-and-riteish-in-raja-shivaji.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ रितेशच्या या ऐतिहासिक चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी सलमानने त्याच्याकडे आग्रह धरला होता. यामध्ये तुझ्यासाठी कोणतीच भूमिका निश्चित केली नसल्याचं रितेशने म्हणताच सलमानने त्यात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. खुद्द रितेशनेच हा किस्सा सांगितला होता. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/salman-khan-in-raja-shivaji-1.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असून त्यांच्या पराक्रम, स्वाभिमान आणि स्वराज्य स्थापनेच्या प्रेरणादायी प्रवासाचं भव्य चित्रण यात करण्यात आलं आहं. रितेश देशमुखनेच या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून त्यानेच छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य भूमिका देखील साकारली आहे. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/yoon-hi-tum-mujhse-baat-karti-ho-56-year-old-romantic-song-still-loved-today-1659247.html</loc><lastmod>2026-05-01T11:03:56+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Bollywood-Song-5-1.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ Bollywood Song 5 ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Bollywood-Song.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ 70च्या दशकातील रोमँटिक गाण्यांची बातच काही वेगळी होती. त्या काळातील गाण्यांमध्ये निरागसता आणि प्रेमाची सुरुवात इतक्या सुंदररीतीने मांडायची की, ऐकणारा स्वतःला त्या कथेत अनुभवू लागायचा. चाहते ही गाणी रेडिओवर ऐकण्यासाठी तासनतास वाट पाहायचे. आजही तरुण आणि वृद्ध दोघेही तितक्याच आवडीने ही गाणी ऐकतात. यांची लोकप्रियता कधीच कमी झाली नाही, कारण ही गाणी थेट हृदयाला भिडणारी होती. लोक या गाण्यांना आपल्या आयुष्यातील प्रसंगांशी जोडून पाहतात. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Bollywood-Song-2.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ &#039;यूं ही तुम मुझसे बात करती हो’ हे गाणे १९७० मध्ये प्रदर्शित झाले होते. &#039;सच्चा झूठा&#039; असे या चित्रपटाचे नाव आहे. मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी हे गाणे गायले होते. कल्याणजी-आनंदजी यांनी संगीत दिले होते, तर इंदीवर यांनी हे गीत लिहिले होते. हे गाणे अतिशय निरागस आणि रोमँटिक अंदाजात सुरू होते, जे ऐकणाऱ्यांच्या मनाला स्पर्श करते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Bollywood-Song-3.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ त्या काळातही हे गाणे प्रचंड गाजले होते. रफी साहेब आणि लता दीदींच्या आवाजाने हे गाणे अजरामर केले. लोक हे गाणे वारंवार ऐकायचे आणि आजही ते तितकेच लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर तरुण पिढी हे गाणे शेअर करते, तर जुने चाहते आपल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हे गाणे ऐकतात. या गाण्यातील गोडवा आजही तसाच टिकून आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Bollywood-Song-4.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ &#039;सच्चा झूठा&#039; या चित्रपटाचे दिग्दर्शन मनमोहन देसाई यांनी केले होते. यामध्ये राजेश खन्ना दुहेरी भूमिकेत दिसले होते. तर मुमताज नायिका होती आणि विनोद खन्ना यांनीही महत्त्वाची भूमिका साकारली होती. चित्रपटात ॲक्शन आणि कॉमेडीचे उत्तम मिश्रण होते, जे प्रेक्षकांना खूप आवडले. राजेश खन्ना यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Bollywood-Song-5.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ चित्रपटाचे बजेट साधारण 1 कोटी 20 लाख रुपये होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 5 कोटी 50 लाख रुपयांहून अधिक कमाई केली. त्या काळातील हिशोबाने हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि राजेश खन्ना यांच्या सलग हिट चित्रपटांच्या यादीत सामील झाला. आजही हा चित्रपट आणि त्यातील हे गाणे लोकांच्या पसंतीस उतरते. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/uttar-pradesh-bulandshahr-birthday-party-bodybuilder-mr-up-jeetu-saini-police-encounter-1659152.html</loc><lastmod>2026-05-01T08:11:34+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Mr-up-1.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ mr up jeetu saini ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/saini-jeetu.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर जिल्ह्यात छोट्याशा मुद्यावरुन तीन मित्रांची हत्या करणारा आरोपी जीतू सैनीचा पोलीस एन्काऊंटरमध्ये खात्मा झाला आहे. मित्रांची हत्या केल्यानंतर घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीवीआर घेऊन जीतू फरार झाला होता. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Mr-up.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ पोलिसांची टीम त्याचा शोध घेत होती. स्कूटीवर असलेल्या जीतूला पोलिसांनी गुरुवारी सकाळी 5 वाजता थांबवण्याचा प्रयत्न केला. पण त्याने उलट पोलिसांवरच गोळीबार केला. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईत तो मारला गेला. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/jeetu-body-builder.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ बुलंदशहर जिल्ह्याच्या खुर्जा येथे RJS फिटनेस जीममध्ये 25 एप्रिलच्या रात्री जीतू सैनीची बर्थ डे पार्टी होती. त्यावेळी मित्र अमरदीपने मस्करीत जीतूच्या चेहऱ्यावर केक फासला. बस, इतक्याशा गोष्टीवरुन जीतू भडकला. त्याने जीममध्येच आपल्या मित्रांवर गोळीबार सुरु केला. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/jeetu-saini.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ या गोळीबारात अमरदीप (32), आकाश (19) आणि मनीष (30) यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. आरोपी घटनास्थळावरुन जीममध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील डीवीआर घेऊन फरार झाला. या तिहेरी हत्याकांडाने राज्यात एकच खळबळ उडवून दिली. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Jeetu-body.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ पोलिसांनी आरोपी जीतूचा शोध सुरु केला. काही दिवस तो सापडत नव्हता. अखेर गुरुवारी सकाळी 5 वाजता पोलिसांनी त्याला घेरलं. यावेळी त्याने आत्मसमर्पण करण्याऐवजी पोलिसांवर फायरिंग केली. पोलिसांनी त्याच्यावर प्रत्युत्तराची कारवाई केली. यात तीन गोळ्या लागल्याने तो जखमी झालेला. त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. ]]></image:caption></image:image></url></urlset>