<urlset xmlns:xsi="http://www.w3.org/2001/XMLSchema-instance" xmlns:image="http://www.google.com/schemas/sitemap-image/1.1" xsi:schemaLocation="http://www.sitemaps.org/schemas/sitemap/0.9 http://www.sitemaps.org/schemas/sitemap/0.9/sitemap.xsd http://www.google.com/schemas/sitemap-image/1.1 http://www.google.com/schemas/sitemap-image/1.1/sitemap-image.xsd" xmlns="http://www.sitemaps.org/schemas/sitemap/0.9"><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/pakistan-beats-india-in-this-metro-tech-chinas-help-makes-it-possible-1659740.html</loc><lastmod>2026-05-01T21:05:45+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/lahor-Metro-2-1.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ lahor Metro ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/lahor-Metro-4.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ पाकिस्तानमध्ये फक्त एका शहरातच मेट्रो चालते आणि ते शहर म्हणजे लाहोर. लाहोरमध्ये काही वर्षांपासून चीनच्या मदतीने धावत आहे. दिल्लीच्या तुलनेत येथे मेट्रो नेटवर्क खूपच मर्यादित आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/lahor-Metro-3.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ लाहोरमध्ये 2020 साली मेट्रो सुरू झाली आणि सध्या फक्त एकाच लाईनवर (ऑरेंज)धावते. ही सुमारे 27 किलोमीटरच्या मार्गावर चालते. यातील सुमारे 26 किलोमीटर भाग उंच पुलावर (एलिवेटेड) आहे, तर सुमारे 1.7 किलोमीटर भाग भूमिगत आहे, ज्यामध्ये 2 अंडरग्राउंड स्टेशन आहेत. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/lahor-Metro-2.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ दिल्लीमध्ये मेट्रोचा मोठा भाग भूमिगतही आहे. मात्र पाकिस्तानमधील या मेट्रोची खास गोष्ट म्हणजे ती पूर्णपणे ऑटोमॅटिक (ड्रायव्हरलेस) आहे. या बाबतीत पाकिस्तानने भारताला मागे टाकले आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/lahor-Metro-1.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ अनेक बाबतीत ही भारतातील मेट्रोसारखीच आहे. तिचा वेग ताशी सुमारे 80 किमीपर्यंत आहे. दिल्ली मेट्रोचा वेगही साधारण याच प्रमाणात आहे. ऑटोमेशनच्या बाबतीत भारतातील अनेक मेट्रो सेवा देखील प्रगत तंत्रज्ञान वापरतात. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/lahor-Metro-.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ पहिल्या नजरेत ही मेट्रो भारतातील मेट्रोसारखीच दिसते. आतून पाहिल्यावरही ती बऱ्याच अंशी भारतातील मेट्रोसारखीच वाटते. एक महत्त्वाचा फरक म्हणजे भारतात &#039;ट्रेन ऑपरेटर&#039; मेट्रो चालवतो मात्र पाकिस्तानची मेट्रो ऑटोमॅटिक आहे. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/cricketer-smriti-mandhanas-luxurious-bungalow-sm18-featuring-an-indoor-pool-and-gym-1659719.html</loc><lastmod>2026-05-01T20:23:43+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/New-Project-2026-05-01T202136.737.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ Smriti Mandhana&#039;s Luxurious Bungalow ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/smriti-mandhana.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ स्मृतीने अलिकडेच तिच्या इंस्टा पोस्ट या आलिशान बंगल्याची एक झलक दाखवली आहे.तुम्हाहा बंगला पाहून वाटेल की एखादे फाईव्ह स्टार हॉटेलच आहे. महाराष्ट्राच्या सांगलीत तिने हा लक्झरीयस बंगला बांधला आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/smriti-mandhana1.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ या बंगल्याचे नाव SM18 असे असून तो पाच हजार चौरसी फूटांवर दोन अपार्टमेंट्सना एकत्र करुन बांधला आहे.याची किंमत ३२ ते ३४ कोटी म्हटली जात आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/smriti-mandhana2.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ फोटोत स्मृती या आपल्या बंगल्याच्या बाहेर पोझ देत उभी राहिलेली दिसत आहे. दुसऱ्या एका फोटोत घराच्या प्रवेश द्वारात तिचे पालक उभे असलेले दिसत आहेत. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/smriti-mandhana3.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ इंस्टा पोस्ट व्दारे स्मृतीने या मेंशनचा क्लोजअप लूक शेअर केला आहे.. मिनिमलिस्ट इंटेरिअर, ट्रॉफींनी सजवलेले लिव्हींग रुम आणि फॅमिली सेंट्रीक लेआऊट यास रिगल लूक देत आहेत. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/smriti-mandhana4.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ प्रवेशद्वारातून भिंतीवर मोठ्या अक्षरात SM 18 अशी अक्षरे लक्ष वेधत आहेत. या येथे SM चा अर्थ स्मृती मंधाना आणि 18 चा अर्थ तिच्या जर्सीचा हा नंबर आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/smriti-mandhana5.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ चाहत्यांनी स्मृतीच्या या आलिशान घराचा होम टुर देण्यास सांगितले आहे. कोणी लिहिलंय की क्वीनचा आलिशान महल. चाहत्यांच्या मते स्मृतीचा बंगला हा फाईव्ह स्टारच्या पुढे फेल आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/smriti-mandhana7.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ स्मृतीच्या घरात  जिम देखील तयार केलेली आहे. या घराच्या आत स्विमिंग पूल देखील आहे. येथे ती रिलॅक्स करत असते. तिने लिव्हींग रुमच्या भिंतीवर ट्रॉफी ठेवल्या आहेत. मुंबईतील गर्दीपासून दूर तिचे हे शांतता आणि मनाला आराम देणारे आहे. मॉर्डन लूक सोबत ते एस्थेटिक देखील आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/smriti-mandhana9.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ स्मृतीने तिच्या घराला सिंपल ठेवले आहे. यास रॉ आणि रिअर बनवले आहे. जास्त सजावट केलेली नाही. कारण हे घर दोन अपार्टमेंटना एकत्र करुन तयार केले आहे. त्यामुळे हे अधिक मोकळे आणि हवेशीर आहे.यात स्पेस अधिक आहे. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/three-died-after-drowning-in-jadhavwadi-dam-in-maval-1659690.html</loc><lastmod>2026-05-01T19:42:25+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/2-1.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ 2 ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/1.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ मोठी बातमी समोर येत आहे, मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे एमआयडीसी परिसरातील जाधववाडी धरणात दुर्दैवी घटना घडली आहे. पोहण्यासाठी उतरलेल्या सहा जणांपैकी तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/2.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ नवलाख उंब्रे येथे फिरण्यासाठी आलेल्या सहा जणांनी दुपारच्या सुमारास जाधववाडी धरणात पोहण्यासाठी प्रवेश केला. मात्र धरणातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्यापैकी तिघे जण पाण्यात बुडाले, तर उर्वरित तिघांना स्थानिकांच्या मदतीने वाचवण्यात यश आलं आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/3.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ घटनेची माहिती मिळताच वन्यजीव रक्षक मावळ संस्था, शिवदुर्ग मित्र लोणावळा, NDRF तसेच तळेगाव दाभाडे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचावकार्य राबवत तिघांना पाण्याबाहेर काढलं. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/4.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ पाण्याच्या बाहेर काढण्यात आलेल्या तिघांना  तळेगाव दाभाडे येथील जनरल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अजय गारुडे, अनिकेत पवार आणि संतोष एडके अशी मृतांची नावं आहेत. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/5.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ तर स्थानिकांना ही घटना वेळीच लक्षात आल्यामुळे तिघांचा जीव वाचला आहे. तलावात किंवा धरणामध्ये उन्हाळ्याच्या दिवसात पोहोण्यासाठी जात असाल तर आवश्यक ती खबरदारी घेणं गरजेचं आहे. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/sports-photos/mumbai-indians-still-have-a-chance-of-making-the-playoffs-despite-six-losses-know-equation-1659672.html</loc><lastmod>2026-05-01T18:35:29+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Mumbai_Indians-11-1.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ Mumbai_Indians (11) ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Mumbai_Indians-14.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांच्या पदरी निराशा पडली आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवला. पण त्यानंतर विजयाची गाडी रूळावरून घसरली. त्यानंतर एक सामना जिंकला आणि पुन्हा एकदा पराभवाचं तोंड पाहावं लागलं. (Photo: IPL/BCCI) ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Mumbai_Indians-13.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 14 पैकी 8 सामने खेळले आहेत. त्यापैकी फक्त दोन सामन्यात विजय मिळवला आहे. तर सहा सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे आता उर्वरित सहा सामन्यात प्लेऑफचं गणित सुटणार का? असा प्रश्न आहे. (Photo: IPL/BCCI) ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Mumbai_Indians-12.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ मुंबई इंडियन्सला अजूनही प्लेऑफची संधी आहे. कारण दोन विजयानंतर खात्यात 4 गुण आहेत. प्लेऑफचं गणित सोडवण्यासाठी हातात सहा सामने शिल्लक आहेत. पण सहा सामन्यात विजय मिळवणं भाग आहे. तर आणि तरच 16 गुणांचं गणित सुटू शकते. कारण प्लेऑफसठी 16 गुण मानक मानला गेला आहे. (Photo: IPL/BCCI) ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Mumbai_Indians-11.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ मुंबई इंडियन्सने सहा पैकी सहा सामने जिंकले तर 16 गुण होतील आणि प्लेऑफमध्ये जागा पक्की होईल. त्यामुळे मुंबई इंडियन्ससाठी आता प्रत्येक सामना करो या मरोची लढाई असणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सच्या पुढच्या कामगिरीकडे लक्ष लागून आहे. (Photo: IPL/BCCI) ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Mumbai_Indians-10.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ मुंबई इंडियन्सचा सध्याचा फॉर्म पाहता सहा पैकी सहा सामने जिंकणं कठीण आहे. पण पाच सामने जिंकले तरी जर तर वर गणित सुटू शकतं. पण यासाठी मुंबई इंडियन्सला नेट रनरेट सुधारावा लागेल. कारण दोन संघांचे 14 गुण झाले तर शेवट नेट रनरेटवरच पुढचं गणित असेल. (Photo: IPL/BCCI) ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/bollywood-actress-anushka-sharma-and-virat-kohli-love-story-1659650.html</loc><lastmod>2026-05-01T18:03:56+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Anushka-Sharma.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ Anushka Sharma ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Anushka-Sharma.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने 1 मे रोजी आपला 38वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनुष्का सध्या चित्रपटांमध्ये कमी दिसत असली तरी ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Anushka-Sharma-Virat-Kohli-love.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ तिच्या वाढदिवसानिमित्त तिची आणि विराट कोहलीची गोड लव्हस्टोरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांची पहिली भेट 2013 साली एका जाहिरातीच्या शूटदरम्यान झाली होती. विराटने एका मुलाखतीत या भेटीचा एक मजेशीर किस्सा सांगितला होता. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Anushka-Sharma-Virat.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ विराटच्या मते, &#039;माझ्या मॅनेजरने मला सांगितले की मला अनुष्का शर्मासोबत अॅड शूट करायचं आहे, तेव्हा मी खूपच नर्व्हस झालो होतो.&#039; पहिल्यांदा भेटल्यावर विराटला अनुष्काची उंची किती आहे याचा अंदाज येत नव्हता. त्याने तिच्या हिल्सवर टिप्पणी करत विचारले, &#039;तुम्हाला यापेक्षा उंच काही घालायला मिळालं नाही का?&#039; यावर अनुष्काने थोड्या आश्चर्याने Excuse me? असा प्रतिसाद दिला. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Virat-Kohli.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ हा प्रसंग थोडासा अवघडलेला असला तरी पुढे दोघांमध्ये चांगली मैत्री निर्माण झाली. पहिल्या भेटीनंतर दोघेही चांगले मित्र झाले आणि हळूहळू ही मैत्री प्रेमात बदलली. काही काळ डेट केल्यानंतर त्यांनी आपल्या नात्याला अधिकृत रूप दिले. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Anushka-Sharma-birthday.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी 2017 साली इटलीमध्ये लग्न केले. त्यांच्या लग्नाची चर्चा देशभरात झाली होती. पुढे 2021 साली त्यांना कन्या वामिका झाली, तर 2024 साली त्यांनी मुलगा अकायचे स्वागत केले. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/sports-photos/vaibhav-sooryavanshi-will-celebrate-his-century-of-sixes-in-t20-cricket-after-hitting-a-6-against-delhi-capitals-1659651.html</loc><lastmod>2026-05-01T18:00:39+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Vaibhav_Sooryavanshi-20-1.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ Vaibhav_Sooryavanshi (20) ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Vaibhav_Sooryavanshi-21.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ आयपीएल 2026 स्पर्धेत वैभव सूर्यवंशी जबरदस्त फॉर्मात आहे. त्याने आतापर्यंत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. त्याची आक्रमक फलंदाजी पाहता आणखी विक्रम त्याच्या रडारवर आहेत. आता दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात एक विक्रम रचू शकतो. (Photo: IPL/BCCI) ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Vaibhav_Sooryavanshi-20.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ आयपीएल स्पर्धेतील दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात एक षटकार मारताच त्याच्या नावावर शतकी नोंद होणार आहे. टी20 क्रिकेटमध्ये 100 षटकार मारण्याचा विक्रम करणार आहे. यावेळी त्याचा सामना दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कशी होणार आहे. (Photo: IPL/BCCI) ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Vaibhav_Sooryavanshi-19.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ आयपीएल 2026 स्पर्धेत वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत खेळलेल्या 9 डावात 37 षटकार मारले आहेत. या स्पर्धेतील 38 षटकार हा खास असणार आहे. त्यामुळे आता हा विक्रम दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध करतो की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. असं करताना टी20 क्रिकेटमध्ये कमी वयात 100 षटकार मारणारा फलंदाज ठरेल. (Photo: IPL/BCCI) ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Vaibhav_Sooryavanshi-18.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ वैभव सूर्यवंशीने 15व्या वर्षीच 99 षटकार मारले आहेत. असं करताच 19पेक्षा कमी वयात अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज ठरेल.  वैभवने 27 सामन्यात 99 षटकार मारले आहेत. आता एक षटकार मारताच सर्वात कमी डावात 100 षटकार मारणारा फलंदाज ठरेल. (Photo: IPL/BCCI) ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Vaibhav_Sooryavanshi-17.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ राजस्थान रॉयल्सच्या कामगिरीत वैभव सूर्यवंशीचे मोठे योगदान मोठं आहे.  आतापर्यंत नऊ डावांमध्ये 400 धावा केल्या आहेत. सर्व 10 संघांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या शर्यतीत आहे. सध्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीत असून 26 धावा करताच त्याला ऑरेंज कॅप मिळेल.(Photo: IPL/BCCI) ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/lifestyle/black-or-red-which-earthen-pot-keeps-water-the-coolest-1659632.html</loc><lastmod>2026-05-01T17:34:34+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/black-clay-pot.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ black clay pot ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/black-clay-pot.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ राजस्थानातील भिलवाडा येथे वाढत्या उष्णतेमुळे पारंपरिक मातीच्या मडक्यांची मागणी पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे यंदा बाजारात काळा मटका की लाल मटका? या चर्चेने जोर धरला असून ग्राहकांमध्ये कोणता मटका पाणी जास्त थंड ठेवतो याबाबत उत्सुकता वाढली आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/matka-water-cooling.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असल्याने लोक पुन्हा नैसर्गिक थंडावा देणाऱ्या उपायांकडे वळत आहेत. फ्रिजसारख्या आधुनिक साधनांनंतरही मातीच्या मडक्यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. उलट, या दिवसांमध्ये बाजारात मडक्यांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Bhilwara-market.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ मडके तयार करणाऱ्या कारागिरांच्या मते, लाल मटका हा पारंपरिक प्रकार असून तो साध्या मातीपासून बनवला जातो. याची पृष्ठभाग किंचित छिद्रयुक्त असते, ज्यामुळे पाणी हळूहळू बाहेर झिरपते आणि त्याचे बाष्पीभवन होते. या नैसर्गिक प्रक्रियेमुळे मडक्यातील पाणी थंड राहते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/red-clay-pot.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ लाल मडक्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो पाण्याला हलकी गोड चव देतो. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागात याची मागणी कायम टिकून आहे. शिवाय, हा प्रकार स्वस्त असल्याने सर्वसामान्य ग्राहकांमध्ये तो अधिक लोकप्रिय आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/clay-water-pot.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ दुसरीकडे, काळा मटका विशेष प्रक्रियेतून तयार केला जातो. तयार झाल्यानंतर तो भट्टीत वेगळ्या पद्धतीने भाजला जातो, ज्यामुळे त्याचा रंग काळा होतो. काळा मटका सूर्यप्रकाश कमी प्रमाणात शोषतो, त्यामुळे आतले तापमान संतुलित राहण्यास मदत होते. काहींच्या मते, सावलीत ठेवल्यास काळा मटका पाणी जास्त वेळ थंड ठेवतो. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/cooling.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ तज्ज्ञांच्या मते, पाणी थंड होण्यामागे मडक्याचा रंग नाही तर त्याची माती, बनावट आणि गुणवत्ता महत्त्वाची असते. जर मटका चांगल्या प्रतीच्या मातीपासून आणि योग्य पद्धतीने तयार केला असेल तर तो कोणत्याही रंगाचा असला तरी पाणी थंड ठेवतो. म्हणूनच खरेदी करताना केवळ रंगावर न जाता मडक्याची गुणवत्ता तपासणे अधिक गरजेचे आहे. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/sports-photos/ipl-2013-mandeep-singh-scored-total-260-runs-an-single-season-without-any-six-see-stats-marathi-news-1659611.html</loc><lastmod>2026-05-01T17:42:20+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/IPL-Trophy.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ IPL Trophy ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Mandeep-Singh-Kings-11-Punjab.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ आयपीएल स्पर्धेतील प्रत्येक हंगामात क्रिकेट चाहत्यांना फलंदाजांकडून विस्फोटक बॅटिंग पाहायला मिळते. फलंदाजांकडून चौकार आणि षटकारांची बरसात पाहायला मिळते. युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी हा त्याच्या खेळीत अपवाद वगळता चौकारांपेक्षा अधिक षटकार लगावतो. मात्र या स्पर्धेत 2013 साली एक असा फलंदाज होता ज्याने संपूर्ण मोसमात एकही सिक्स न लगावता सर्वाधिक धावांचा विक्रम केला होता. याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात. (Photo Credit : GETTY) ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Mandeep-Singh-Kings-11-Punjab-IPL.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ मनदीप सिंह याने 2013 साली 16 सामन्यांत पंजाबचं प्रतिनिधित्व केलं होतं. मनदीपने 2013 साली एकाही सिक्सशिवाय सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला होता. मनदीपने तेव्हा एकूण 36 चौकारांसह एकूण 260 धावा केल्या होत्या. (Photo Credit : GETTY) ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Mandeep-Singh-IPL-Career.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ मनदीप आयपीएल स्पर्धेत 2009 पासून ते 2023 पर्यंत खेळला आहे. मनदीप या दरम्यान 111 सामने खेळला आहे. मनदीपने या दरम्यान 20.80 च्या सरासरीने एकूण 1 हजार 706 धावा केल्या आहेत. मनदीपने आयपीएल कारकीर्दीत एकूण 176 चौकार आणि 38 षटकार लगावले आहेत. (Photo Credit : GETTY) ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Mandeep-Singh-Team-India.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ मनदीपने 2016 साली टीम इंडियासाठी पदार्पण केलं. मनदीपने टीम इंडियाचं 3 टी 20i सामन्यांत प्रतिनिधित्व केलं आहे. मनदीपने या 3 सामन्यांत एका अर्धशतकासह एकूण 87 धावा केल्या. मात्र त्यानंतर मनदीपला संधीच मिळाली नाही. (Photo Credit : GETTY) ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Mandeep-Singh-Indian-Cricket-Team.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ मनदीपने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली चमक दाखवली आहे. मनदीप 105 फर्स्ट क्लास, 137 लिस्ट ए आणि 214 टी 20 सामने खेळले आहेत. मनदीपने या तिन्ही फॉर्मेटमध्ये अनुक्रमे 6 हजार 965, 4 हजार 180 आणि 4 हजार 43 धावा केल्या आहेत.(Photo Credit : GETTY) ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/defence-company-mtar-technologies-share-leap-370-percent-investors-gets-huge-return-1659595.html</loc><lastmod>2026-05-01T17:08:14+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Defense-Sector-Stock.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ Defense Sector Stock ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Defense-Stock2.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ एयरोस्पेस अँड डिफेन्स इंडस्ट्रीसंबंधित स्मॉलकॅप कंपनी एमटीएआर टेक्नॉलॉजीजच्या शेअरमध्ये तुफान तेजी आली. एमटीएआर टेक्नॉलॉजीजच्या शेअर्सने गेल्या काही दिवसांपासून शेअरधारकांना छप्परफाड परतावा दिला आहे ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Defense-Stock.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ डिफेन्स कंपनी एमटीएआर टेक्नॉलॉजीजचा शेअर गुरुवारी BSE वर 14 टक्क्यांहून अधिकने उसळला. हा शेअर गुरुवारी 6450.80 रुपयांवर बंद झाला. हा शेअर 6750 रुपयांवर पोहचला. 52 आठवड्यातील उच्चांकावर हा शेअर पोहचला. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Defense-Stock3.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ 52 आठवड्यातील निच्चांकावरून हा शेअर 370 टक्क्यांनी उसळला. एमटीएआर कंपनीचा शेअर 7 मे 2025 रोजी 1350.25 रुपयांवर होता. गुरुवारी 30 एप्रिल 2026 रोजी हा शेअर 6450.80 रुपयांवर पोहचला. या कंपनीचे मार्केट कॅप गुरुवारी 19,840 कोटींवर पोहचले. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Defense-Stock4.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ गेल्या पाच दिवसात एमटीएआर टेक्नॉलॉजीजच्या शेअर्समध्ये 19 टक्क्यांहून अधिकची तेजी दिसून आली. एका महिन्यात हा शेअर 79 टक्क्यांनी उसळला. तर एका महिन्यात त्याने मोठी झेप घेतली. हा शेअर 3602.90 रुपयाहून 6450.80 रुपयांवर पोहचला. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Defense-Sector-Make-In-India.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ गेल्या 5 वर्षांतील आकडेवारी पाहता, या शेअरमध्ये 591 टक्क्यांची उसळी दिसली. 30 एप्रिल 2021 रोजी हा शेअर 933.70 रुपयांवर होता. तर 30 एप्रिल 2026 रोजी हा शेअर 6450.80 रुपयांवर बंद झाला. गेल्या चार वर्षांत या शेअर्समध्ये 284 टक्क्यांची तेजी दिसली. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Multibagger-Stock-Hariom-Atta-IPO.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/sports-photos/ipl-2026-mumbai-indians-losing-streak-continues-22-players-fielded-for-victory-1659552.html</loc><lastmod>2026-05-01T16:17:53+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Mumbai_Indians-5-1.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ Mumbai_Indians (5) ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Mumbai_Indians-9.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सची पुरती वाट लागली आहे. सद्यस्थितीत प्लेऑफमध्ये जागा मिळवणंही कठीण झालं आहे. असं असताना आतापर्यंत खेळलेल्या 8 पैकी फक्त 2 सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर विजय मिळावा यासाठी 22 खेळाडूंना संधी दिली. असं करत मुंबईने या पर्वात एक आश्चर्यकारक विक्रम नोंदवला आहे. (Photo: IPL/BCCI) ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Mumbai_Indians-8.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ स्पर्धेत विजयी गाडी रुळावर ठेवण्यासाठी एक स्थिर प्लेइंग 11 ची आवश्यकता असते. पण मुंबईचा संघ प्रत्येक सामन्यात एक दोन बदल करत आहे. सलामीच्या फलंदाजीपासून फिनिशर्सपर्यंत काही ना काही बदल केलेला आहे. आतापर्यत मुंबई इंडियन्स पाच वेगवेगळ्या सलामीच्या जोड्या मैदानात उतरवल्या आहेत. (Photo: IPL/BCCI) ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Mumbai_Indians-7.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ मुंबई इंडियन्सने अल्लाह गझनफर आणि मयंक मार्कंडे यांच्या फिरकी गोलंदाजांना वारंवार बदललं आहे. शरफेन रदरफोर्ड, रॉबिन मिन्झ आणि मयंक रावत यांसारख्या युवा खेळाडूंनाही वापरण्याचा प्रयत्न करत आहेत. या सततत्या बदलामुळे मुंबई इंडियन्समध्ये आत्मविश्वासाची उणीव भासत आहे. पराभवामुळे ही बाब अधोरेखित होत आहे. (Photo: IPL/BCCI) ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Mumbai_Indians-6.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ प्रमुख खेळाडूंचा फॉर्म आणि गोलंदाजांची कमकुवत बाजू मुंबई इंडियन्सच्या पराभवास कारणीभूत ठरली आहे. पण मुंबई इंडियन्सला आता केवळ खेळाडू बदलण्याची गरज नाही, तर मैदानावर एका धाडसी कामगिरीची गरज आहे. (Photo: IPL/BCCI) ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Mumbai_Indians-5.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळलेले खेळाडू: रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, दानिश मालेवार, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, विल जॅक्स, शार्दुल ठाकूर, कॉर्बिन बॉश, राज अंगद बावा, मयंक रावत, क्रिश भगत, मिचेल रॉबिन, मिचेल रोबिन, रॉबिन, रॉबिन, आर. मेंगे, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, मयंक मार्कंडे, अल्ला गझनफर, अश्विनी कुमार. (Photo: IPL/BCCI) ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/even-10-fielders-at-the-boundary-would-not-have-been-enough-sunil-gavaskar-comment-on-vaibhav-sooryavanshi-game-after-rr-vs-pbks-ipl-2026-match-1659534.html</loc><lastmod>2026-05-01T16:01:10+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/sv-4.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ Sunil Gavaskar-Vaibhav Sooryavanshi ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Vaibhav-Sooryavanshi-4.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ आयपीएल 2026 सीजनमध्ये 400 धावांचा टप्पा गाठणारा वैभव सूर्यवंशी पहिला फलंदाज ठरला आहे. पंजाब किंग्स विरुद्ध वैभव सूर्यवंशीने 16 चेंडूत 43 धावा फटकावल्या. यात त्याने पाच सिक्स आणि तीन फोर मारले. वैभव सूर्यवंशी क्रिकेटिंग शॉट्स पाहून माजी कर्णधार सुनील गावस्कर प्रभावित झाले. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Vaibhav-hit.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ वैभव सूर्यवंशी समोर टीम इंडियाचा स्ट्राइक बॉलर अर्शदीप सिंह होता. अर्शदीपने दोन अचूक यॉर्कर टाकून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण तरीही वैभवने त्याच्या ओव्हरमध्ये 6,4,4, अशी फटकेबाजी करुन ओव्हरमध्ये 15 धावा वसूल केल्या. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/rr-6.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ डोनोवॅन फरेरा आणि शुभम दुबे यांनी अवघ्या 32 चेंडूत नाबाद 77 धावांची भागीदारी करुन राजस्थान रॉयल्सला अजेय असलेल्या श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्सवर विजय मिळवून दिला. या विजयात वैभव सूर्यवंशीने मोलाचं योगदान दिलं. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Sooryavanshi-1.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ सीमारेषेवर 10 फिल्डर ठेवले तरी या 15 वर्षाच्या मुलाला रोखणं अशक्य आहे असं सुनील गावस्कर म्हणाले. सुनील गावस्कर यांचं हे स्टेटमेंट खूप महत्वाचं आहे. कारण यातून वैभव सूर्यवंशीचं टॅलेंट दिसून येतं. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Vaibhav-3.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ तो क्रिकेटिंग शॉट्स खूप उत्तम मारतो. सीमारेषेवर 10 क्षेत्ररक्षकही त्याच्यासाठी अपुरे आहेत. तो अजिबात विचलित दिसत नाही. हा इतकं तरुण असण्याचा फायदा आहे असं मला वाटतं असं सुनील गावस्कर म्हणाले. तुम्ही कशाचीही फिकिर करत नाही. तुमच्या समोर कोण विरोधक आहे, याचा फिकिर करत नाही असं सुनील गावस्कर स्टार स्पोर्ट्सवर म्हणाले. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/bollywood-popular-actress-alia-bhatt-plays-main-role-in-tumbbad-2-instead-of-priyanka-chopra-and-katrina-kaif-1659511.html</loc><lastmod>2026-05-01T15:46:40+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Tumbbad-2.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ Tumbbad 2 ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Tumbbad.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या &#039;तुंबाड&#039; सिनेमाच्या दुसऱ्या भागावर काम सुरु आहे. सिनेमा यंदाच्या वर्षी नाही तर, 3 डिसेंबर 2027 मध्ये प्रदर्शित होणार  आहे. याआधी देखील सिनेमाबद्दल मोठी घोषणा करण्यात आली. सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी आदेश प्रसाद यांच्यानर आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Tumbbad-NEW.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ सिनेमात सोहम शहा मुख्य भूमिकेत दिसणार असून अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याची देखील महत्त्वाची भूमिका आहे... दोघांचा एक फोटो देखील समोर आला आहे... एवंढच नाही तर, सिनेमात कोणती अभिनेत्री मुख्य भूमिका साकारणार आहे, याबद्दल देखील मोठी अपडेट समोर आली आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Tumbbad-FILM.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ नुकताच असं समोर आलं की, सिनेमातील अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी प्रियांका चोप्रा, कतरिना कैफ आणि नयनतारा या तीन अभिनेत्रींची नावं चर्चेत होती. मात्र, त्या सर्वांना मागे टाकत, 1200 कोटींची कमाई करणाऱ्या या अभिनेत्रीची निवड करण्यात आली आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/ALIA-BHUTT-NEW.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ नुकताच समोर आलेल्या रिपोर्टनुसार, सिनेमात अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शुटिंगची तयारी सध्या मुंबईत सुरु आहे, सिनेमात आलिया हिती भूमिका लहान असली, तरी महत्त्वाची ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आलिया 3 मे  रोजी शुटिंग करणार आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/ALIA-BHUTT.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ दोन दिवसांत अभिनेत्री तिची शुटिंग पूर्ण करणार असल्याची माहिती मिळत आहे... सांगायचं झालं तर, राजामौलींच्या &#039;आरआरआर&#039; या सिनेमात आलिया भट्टची छोटी भूमिका होती, ज्याने जगभरात 1200 कोटी रुपयांची कमाई केली.  म्हणून आलिया हिला &#039;1200 कोटी रुपयांची अभिनेत्री&#039; म्हणूनही ओळखलं जातं. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/the-1981-classic-dekho-maine-dekha-hai-ye-ek-sapna-from-love-story-remains-a-favorite-even-after-45-years-1659510.html</loc><lastmod>2026-05-01T15:45:09+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Song-1.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ Song ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Song-2.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ त्या काळातील रोमँटिक गाण्यांमध्ये प्रेम अतिशय सोप्या आणि स्वच्छ पद्धतीने दाखवले जायचे. ही गाणी केवळ काही क्षणांपुरती नसायची, तर आयुष्यभर साथ देण्याची भावना त्यात असायची. सोप्या शब्दांमुळे ही गाणी प्रत्येकाला समजायची आणि मनाला भिडायची. त्यांच्या मधुर धुन थेट काळजाला स्पर्श करायच्या. आजही नवी पिढी या जुन्या गाण्यांच्या प्रेमात आहे, कारण या गाण्यांनी लोकांच्या हृदयात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Song-3.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ &#039;देखो मैंने देखा है ये एक सपना, फूलों के शहर में हो घर अपना&#039; हे गाणे साधारण ४५ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाले होते. स्वरकोकिळा लता मंगेशकर आणि अमित कुमार यांनी या गाण्याला आपला आवाज दिला आहे. याचे मंत्रमुग्ध करणारे संगीत आर. डी. बर्मन यांनी तयार केले होते, तर वारंवार गुणगुणावेसे वाटणारे शब्द आनंद बक्षी यांनी लिहिले होते. या गाण्यातून प्रेम आणि स्वप्नांच्या एका सुंदर जगाची झलक पाहायला मिळते. हे १९८१ मध्ये आलेल्या &#039;लव स्टोरी&#039; या चित्रपटातील गाणे आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Song-5.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ हे गाणे अतिशय सुंदर लोकेशनवर कुमार गौरव आणि विजेता पंडित यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. हिरवेगार डोंगर आणि निसर्गरम्य ठिकाणी या गाण्याचे चित्रीकरण झाले. प्रदर्शनाच्या वेळी हे गाणे रेडिओ आणि म्युझिक चार्टवर प्रचंड गाजले आणि त्या वर्षातील सर्वात मोठे &#039;चार्टबस्टर&#039; ठरले. हळूहळू हे गाणे या चित्रपटाची ओळख बनले. आजही हे गाणे ऐकले की जुन्या आठवणी ताज्या होतात. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Song-4.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ आजच्या काळातही हे गाणे युट्यूबपासून सोशल मीडियापर्यंत खूप ऐकले जाते. &#039;गोल्डमाइन्स गाणे सुने अनसुने&#039; चॅनलवर याला कोट्यवधी व्ह्यूज मिळाले आहेत. लोक आपल्या रेट्रो आणि रोमँटिक प्लेलिस्टमध्ये या गाण्याचा आवर्जून समावेश करतात. जुन्या गाण्यांची वाढती लोकप्रियता आजही कायम असल्याचे यावरून दिसून येते. या गाण्याची गोड धून मनाला वेगळीच शांती देते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Song.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, &#039;लव स्टोरी&#039; हा १९८१ मधील एक सुपरहिट रोमँटिक चित्रपट होता, ज्याचे दिग्दर्शन राहुल रावल यांनी केले होते. या चित्रपटातून राजेंद्र कुमार यांचा मुलगा कुमार गौरव याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्याच्यासोबत चित्रपटात विजेता पंडित, राजेंद्र कुमार, डॅनी डेन्झोंगपा आणि विद्या सिन्हा महत्त्वाच्या भूमिकेत होते. साधारण १.५ ते २ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १० ते ११ कोटींची कमाई केली होती. या यशाने हा चित्रपट त्या काळातील सर्वात मोठ्या हिट चित्रपटांच्या यादीत सामील झाला. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/abs-a-watchman-become-star-of-bollywood-today-netowrth-200-crore-1659502.html</loc><lastmod>2026-05-01T15:32:44+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/actor-Nawazuddin-Siddiqui.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ actor Nawazuddin Siddiqui ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/actor-Nawazuddin-Siddiqui.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ बॉलिवूडमध्ये अनेक वर्षे एक अलिखित नियम होता. हीरो तोच, जो दिसायला परफेक्ट असेल. उंच बांधा, आकर्षक चेहरा आणि फिट बॉडी हेच यशाचे मापदंड मानले जात होते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/struggle-Story-of-Nawazuddin-Siddiqui.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ मात्र, या संकल्पनेला छेद देत स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण करणारे नाव म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Nawazuddin-Siddiqui-1.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ दिल्लीमध्ये चौकीदारी करून उपजीविका करणाऱ्या या कलाकाराने आपल्या मेहनत, जिद्द आणि अभिनय कौशल्याच्या बळावर बॉलिवूडमध्ये स्थान मिळवले. आज त्याची ओळख पारंपरिक स्टारडममुळे नाही तर त्याच्या दमदार अभिनयामुळे आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/nawazuddin-siddiqui-films.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ पारंपरिक हीरोसारखे दिसण्याचा प्रयत्न न करता नवाजुद्दीनने नेहमीच आपल्या अभिनयावर भर दिला. त्याने प्रत्येक भूमिकेला वास्तववादी पद्धतीने साकारण्याचा प्रयत्न केला. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/siddiqui-films.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ याचमुळे तो हळूहळू असा कलाकार म्हणून ओळखला जाऊ लागला जो कोणतीही भूमिका प्रामाणिकपणे सादर करू शकतो. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/rajshri-deshpande-flaunts-her-scars-after-breast-cancer-surgery-said-my-scars-tell-the-story-of-my-survival-1659444.html</loc><lastmod>2026-05-01T15:34:36+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Rajshri-Deshpande.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ Rajshri Deshpande ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Rajshri-Deshpande-3.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ ‘सेक्रेड गेम्स’ या गाजलेल्या वेब सीरिजमधअये नवाजुद्दीन सिद्दिकीच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारलेली मराठमोळी अभिनेत्री राजश्री देशपांडेला कॅन्सरचं निदान झालं होतं. सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिने याबद्दलची माहिती दिली होती. आता राजश्रीने तिच्या सर्जरीच्या खुणा दाखवल्या आहेत. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Rajshri-Deshpande-5.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ राजश्री रुटीन चेकअपसाठी गेली असता तिला ग्रेड 1 ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यासाठी तिने उपचार घेतले असून तिच्यावर सर्जरीसुद्धा करण्यात आली होती. इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत राजश्रीने सर्जरीच्या खुणा दाखवल्या आहेत. त्याचसोबत तिने तिच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Rajshri-Deshpande-2.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ माझ्या जखमा माझ्या जगण्याची कहाणी सांगतात. प्रत्येक खुण मला या गोष्टीची आठवण करून देते की मी लढले, मी जगले आणि मी जिंकले. ब्रेस्ट कॅन्सरने माझ्या शरीरावर खूण सोडली, पण माझ्या ऊर्जेला ती स्पर्श करू शकली नाही, अशी पोस्ट राजश्रीने लिहिली आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Rajshri-Deshpande-4.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ यामध्ये तिने पुढे लिहिलं, &#039;ज्या प्रत्येक स्त्रीने आपला प्रकाश मंद होऊ दिला आहे, तिने कृपया आता उठून उभं राहावं. तुम्ही खूप सुंदर आहात आणि तुमच्या शरीरावरील व्रण हे काही डाग नाहीत, ते तुमच्या धैर्याचं मुकूट आहेत.&#039; या पोस्टद्वारे राजश्रीने कॅन्सरशी लढा देणाऱ्या प्रत्येक महिलेला प्रेरणा दिली आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Rajshri-Deshpande-1.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ राजश्री अभिनयासोबतच तिच्या सामाजिक कार्यासाठीही ओळखली जाते. 2026 मध्ये बरीच सामाजिक कामं मार्गी लावण्याचा तिचा प्लॅन होता, आणि ठरल्याप्रमाणे ते पूर्ण करणार असल्याचा मानस तिने व्यक्त केला आहे. या धाडसी प्रवासात मी विश्वास, धैर्य आणि प्रेमाने भरलेल्या हृदयाने पाऊल ठेवत आहे, असं तिने म्हटलं. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/how-much-water-does-a-snake-drink-in-a-day-less-or-more-than-humans-1659460.html</loc><lastmod>2026-05-01T14:43:38+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Snake-Water-2-1.webp</image:loc>
					<image:title><![CDATA[ Snake Water ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Snake-Water-2.webp</image:loc><image:caption><![CDATA[ साप हा असा सस्तन प्राणी आहे जो जास्त पाणी पित नाही. तो आपल्या गरजेनुसार थोड्या प्रमाणात पाणी पितो. काही प्रजाती रोज पाणी पितात, तर काही साप अनेक दिवस पाण्याविना जिवंत राहू शकतात. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Snake-Water-4.webp</image:loc><image:caption><![CDATA[ प्रयागराजमधील प्रसिद्ध साप तज्ज्ञ हरियाली गुरू यांनी सांगितले की साप शिकारीच्या माध्यमातून पाण्याची गरज भागवतात. उंदीर, बेडूक किंवा लहान प्राण्यांच्या शरीरातील ओलावा सापांच्या पाण्याची गरज मोठ्या प्रमाणात पूर्ण करतो. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Snake-Water-d.webp</image:loc><image:caption><![CDATA[ मात्र उन्हाळ्यात तापमान वाढल्यावर सापांना जास्त पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे साप पाण्याच्या शोधात घर, शेत आणि बागांच्या आसपास भटकताना दिसू शकतात. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Snake-Water-3.webp</image:loc><image:caption><![CDATA[ हरियाली गुरू यांनी सांगितले की, साधारण आकाराचा साप एकावेळी 20-30 मिलीलीटरपर्यंत पाणी पिऊ शकतो. मोठे अजगर यापेक्षा अधिक पाणी पितात. महत्त्वाची बाब म्हणजे साप पाणी जीभेने नव्हे, तर थेट तोंडाद्वारे पाणी शरीरात घेतात. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Snake-Water.webp</image:loc><image:caption><![CDATA[ दरम्यान, उन्हाळ्यात अनेकदा साप घराच्या आसपास आढळतात. तुम्हालाही साप दिसल्यास त्याला त्रास न देता साप पकडणाऱ्या पथकाला किंवा वन विभागाला कळवावे. वन विभागाचे कर्मचारी सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडतात. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/budget-friendly-tourist-places-to-visit-in-india-mount-abu-pachmarhi-mussoorie-wayanad-1659423.html</loc><lastmod>2026-05-01T13:47:03+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/India.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ India ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Mount-Abu.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ माउंट अबू हे राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यातील एकमेव थंड हवेचे ठिकाण आहे, जे आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखलं जाते. नक्की तलाव, अचलगढ किल्ला आणि अचलेश्वर महादेव मंदिर, टोड रॉक आणि गुरु शिखर यांसारखी ठिकाणं येथं पर्यटकांना आकर्षित करतात. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Wayanad.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ वायनाड हे केरळमधील एक सुंदर पर्यटन स्थळ आहे, जिथे नैसर्गिक दृश्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. येथे तुम्हाला एडिकुला लेणी, मानंथवाडी, वायनाड वन्यजीव अभयारण्य, चंद्रगिरी किल्ला, सोफाला धबधबा आणि इडुक्की धरण यांसारखी ठिकाणे पाहता येतील.  येथे फिरण्यासाठी तुम्हाला फक्त एक कॅमेरा आणि थोडे पैसे लागतील. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/khajjiyar.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ खज्जियार हे हिमाचल प्रदेशातील एक सुंदर ठिकाण आहे, जेथील हिरवळ आणि गवताळ प्रदेशामुळे त्याला मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखलं जातं. येथे तुम्ही खज्जियार तलाव, खज्जियार गोल्फ कोर्स, कलाटॉप यांसारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता. यासाठी तुम्हाला जास्त खर्च येणार नाही. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Mussoorie.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ मसुरी हे उत्तराखंडमधील एक प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण आहे, जे आपल्या सुंदर नैसर्गिक देखाव्यासाठी ओळखलं जातं. येथे तुम्ही मसुरी तलाव, मसुरी पार्क, दोड्डा बेलुरी हिल, ऊटी तलाव, कॅबिन्स हिल, किन्नराम, ग्रीन व्हॅली व्ह्यू पॉइंट आणि गुवाना लेणी यांसारख्या आकर्षक ठिकाणांना भेट देऊ शकता. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Pachmarhi.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ पाचमढी हे मध्य प्रदेशातील एकमेव थंड हवेचं ठिकाण आहे, जे आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखलं जातं. येथे धबधबे, गुहा आणि डोंगर यांसारखी सुंदर दृश्ये आहेत, ज्यामुळे अनेक पर्यटक येथे येतात. येथे फिरण्यासाठी तुम्हाला फक्त एक कॅमेरा आणि थोडे पैसे लागतील. पण कोणत्याही ठिकाणी फिरायला जाण्यापूर्वी महत्त्वाची माहिती आधीच गोळा करा. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/bollywood-actress-madhuri-dixit-why-nervous-to-perform-kay-sera-sera-song-1659411.html</loc><lastmod>2026-05-01T13:41:28+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/ke-sera-sera.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ ke sera sera ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/ke-sera-sera.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ आपल्या अभिनय, सौंदर्य, नजाकत आणि अप्रतिम नृत्यकौशल्याने अनेक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या माधुरी दीक्षितला ‘डान्सिंग क्वीन’ म्हणूनही ओळखले जाते. तिच्या कारकिर्दीत तिने अनेक सुपरहिट आणि आयकॉनिक गाण्यांवर डान्स केला आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/madhuri-dixit-rehearsed-for-9-days.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ मात्र, एक गाणे असे होते ज्याने तिची झोप उडवली होती. हे गाणे म्हणजे 2000 साली प्रदर्शित झालेल्या &#039;पुकार&#039; या चित्रपटातील ‘के सरा सरा’. या गाण्याने रिलीज झाल्यानंतर प्रचंड लोकप्रियता मिळवली आणि आजही ते आयकॉनिक गाणं मानले जाते. पण या गाण्याच्या शूटिंगपूर्वी माधुरी खूपच तणावाखाली होती. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/madhuri-dixit-dance-video.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ यामागचे कारण म्हणजे या गाण्यात तिला ‘डान्सिंग गॉड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभू देवासोबत नृत्य करायचे होते. प्रभुदेवासोबत स्क्रीन शेअर करताना आणि त्याच्याइतक्या उच्च दर्जाच्या नृत्याला न्याय देण्याच्या विचाराने माधुरी खूपच नाराज झाली होती. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/prabhu-deva.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ चित्रपटाचे निर्माते बोनी कपूर यांनी एका कार्यक्रमात सांगितले होते की, या गाण्यासाठी माधुरीने तब्बल 9 दिवस कठोर सराव केला होता. तरीदेखील शूटिंगच्या वेळी ती इतकी घाबरली होती की तिचे पाय थरथरत होते. मात्र, तिच्या मेहनतीचा परिणाम असा झाला की आजही या गाण्याची कोरिओग्राफी सर्वोत्कृष्ट मानली जाते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/madhuri-dixit.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ ‘के सरा सरा’ हे गाणे  माधुरी दीक्षितच्या कारकिर्दीतील एक मैलाचा दगड मानले जाते आणि तिच्या मेहनतीचे व समर्पणाचे उत्तम उदाहरण ठरते. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/bollywood-actress-manisha-koirala-look-classy-and-royal-in-saree-1659395.html</loc><lastmod>2026-05-01T13:22:33+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Manisha-feature.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ Manisha feature ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Manisha-koirala-look-classy.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ अभिनेत्री मनिषा कोईराला सध्या तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. वयाच्या 55 व्या वर्षी देखील मनिषा प्रचंड फिट आहे. सध्या सर्वत्र फक्ता आणि फक्त मनिशा हिच्या काही फोटोंची चर्चा रंगील आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Manisha-koirala-look.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ साडीच मनिषा हिने काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये साड्या माझा खास छंद आहे... असं लिहिलं आहे. याआधी देखील अभिनेत्रीने अनेकदा साडीत फोटो पोस्ट करत चाहत्यांना घायाळ केलं आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Manisha-koirala.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ मोकळे केस आणि साडीत अभिनेत्रीने फोटो शूट केलं आहे. वयाच्या 55 व्या वर्षी देखील मनिषा चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. अनेकांना अभिनेत्रीचा हा हटके लूक आवडलेला आहे. शिवाय नेटकऱ्यांनी फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव देखील केला आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Manisha.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ अनेक वर्षांनंतर मनिषा हीरामंडी वेब सीरिजच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली आणि अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. सीरिजमध्ये मनिषा हिची एक वेगळी बाजू चाहत्यांना पाहायला मिळाली. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Manisha-look-classy.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ सोशल मीडियावर मनिषा कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कामय स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील तिच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/summer-nosebleeds-causes-prevention-and-first-aid-for-bloody-nose-1659342.html</loc><lastmod>2026-05-01T13:13:44+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/summer-4-1.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ summer 4 ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Summer-1.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ उन्हाळ्यात गरमीमुळे शरीरावर अनेक परिणाम होतात. विशेषतः काही लोकांना नाकातून अचानक रक्तस्त्राव होण्याचा त्रास सह करावा लागतो. याला सामान्यतः नाकातून रक्तस्त्राव (नॅसोऱ्होइया) म्हणतात. (Image Credit Source: Social Media) ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/summer-2.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ ही समस्या लहान मुलांमध्ये आणि वृद्धांमध्ये अधिक प्रमाणात आढळते, परंतु कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना हा त्रास होऊ शकतो. पण हे सामान्य आहे, असं समजून लोकं अनेकदा त्याकडे दुर्लक्ष करतात, मात्र हा त्रास वारंवार उद्भवणे हे आरोग्यासाठी धोक्याचे लक्षण असू शकते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/summer-3.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये हवा कोरडी होते, ज्यामुळे नाकाच्या आतील नाजूक त्वचा कोरडी पडते. जेव्हा ही त्वचा कमकुवत होते, तेव्हा त्यातील रक्तवाहिन्या फुटून रक्तस्त्राव होऊ शकतो. शरीरातील पाण्याची कमतरता, म्हणजेच निर्जलीकरण, हे देखील याचे एक प्रमुख कारण आहे. याव्यतिरिक्त, वारंवार नाक खाजवणे, जोरात साफसफाई करणे, दुखापत किंवा ॲलर्जी यांसारख्या समस्यांमुळे देखील ही स्थिती अधिक गंभीर होऊ शकते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/summer-4.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ नाकातून रक्त येण्यापूर्वी काही लक्षणे दिसू शकतात.  नाकात कोरडेपणा जाणवणं, जळजळ होणं किंवा खाज येणे. कधीकधी डोके जड झाल्यासारखे किंवा चक्कर आल्यासारखेही वाटते. रक्तस्त्राव जास्त प्रमाणात किंवा वारंवार होत असल्यास, ही बाब गांभीर्याने घेतली पाहिजे आणि त्वरित डॉक्टरांकडे जावं. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/summer-5.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ यापासून संरक्षण हवं असेल तर शरीर नेहमी हायड्रेटेड ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. दिवसभरात पुरेसं पाणी पिणं, तसेच लिंबू पाणी आणि ताक यांसारख्या पेयांचे सेवन करणे फायदेशीर ठरते. कडक उन्हात बाहेर जाणं टाळा आणि बाहेर जाताना डोकं, कपाळ नीट झाका. घरातील आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी ह्युमिडिफायरचा वापरही करता येऊ शकतो. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/sumer-6.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ जर तुमच्या नाकातून रक्त येत असेल तर घाबरू नका. सरळ बसा, तुमचे डोकं थोडं पुढे झुकवा आणि नाकावर हळूवारपणे दाब द्या. तुमच्या अंगठ्याने आणि बोटाने नाकाच्या मऊ भागावर 5-10 मिनिटे हळूवारपणे दाब द्या, तोंडाने श्वास घ्या आणि नाकाला आराम द्या. तुम्ही तुमच्या नाकावर आणि कपाळावर थंड पट्टी (बर्फ/थंड कापड) ठेवू शकता. रक्तस्त्राव थांबेपर्यंत झोपणे टाळा. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/summer-6.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ जर रक्तस्त्राव जास्त होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि कान-नाक-घसा तज्ञाचा सल्ला घ्यावा. योग्य माहिती आणि वेळेवर उपाययोजना केल्यास, नाकातून रक्त येण्यासारख्या समस्येवर सहज नियंत्रण मिळवता येते आणि गंभीर परिस्थिती टाळता येते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/summer-7.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ योग्य काळजी घेतल्यास आणि वेळेवर उपाययोजना केल्यास उन्हाळ्यातील नाक फुटण्याची, रक्त येण्याची समस्या सहजपणे नियंत्रणात आणता येते. ( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.) ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/what-is-the-minimum-age-requirement-for-women-to-work-at-d-mart-1659376.html</loc><lastmod>2026-05-01T13:08:40+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/DMart-Jobs.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ DMart Jobs ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/DMart-Jobs.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ सध्या मोठ्या प्रमाणात डी-मार्टचे स्टोअर तयार होताना दिसत आहेत. अशातच आता त्यामध्ये नोकरीची देखील मोठी संधी आहे. यासाठी महिलांना मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिलं जात. पण तुम्हाला माहिती आहे का की, डी-मार्टमध्ये नोकरी करण्यासाठी महिलांचे वय किती लागते? जाणून घ्या सविस्तर ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/DMart-1.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ किरकोळ विक्री क्षेत्रातील आघाडीची कंपनी डी-मार्टमध्ये महिलांसाठी नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. कंपनीने विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून, त्यासाठी आवश्यक वयोमर्यादाही निश्चित करण्यात आली आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/DMart-Career.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ डी-मार्टमध्ये नोकरीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या महिलांचे किमान वय 18 वर्षे असणे आवश्यक आहे. तर कमाल वयोमर्यादा साधारणत 30 ते 35 वर्षांपर्यंत ठेवण्यात आली आहे. काही अनुभवी पदांसाठी ही मर्यादा थोडी वाढवली जाऊ शकते असेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/DMart-Employment.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ शैक्षणिक पात्रतेनुसार दहावी, बारावी उत्तीर्ण तसेच पदवीधर महिलांसाठी विविध पदे उपलब्ध आहेत. कॅशियर, सेल्स असोसिएट, स्टोअर हेल्पर यांसारख्या पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती केली जात असते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/DMart-Jobs-for-Women.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ इच्छुक उमेदवारांना जर डी-मार्ट काम करायचं असेल तर तेथील स्टोअरला जाऊन किंवा अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करता येईल. महिलांसाठी सुरक्षित आणि स्थिर रोजगाराची ही एक चांगली संधी मानली जात आहे. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/yakshini-ott-series-supernatural-love-story-in-6-episodes-1659361.html</loc><lastmod>2026-05-01T12:49:46+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Web-Series-5-1.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ Web Series 5 ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Web-Series-5.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ ओटीटीच्या या काळात आता फक्त एका भाषेत आशय (Content) तयार करणे पुरेसे मानले जात नाही. निर्माते आपली सीरिज अनेक भाषांमध्ये प्रदर्शित करत आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त लोक ती पाहू शकतील. याच कारणामुळे दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील आशय आता संपूर्ण देशात सहजपणे पाहिला जात आहे. २०२४ मध्ये आलेल्या एका फँटसी रोमँटिक सीरिजनेही हेच सूत्र अवलंबले. या कथेमध्ये पौराणिक स्पर्शासह आधुनिक नात्यांचा मेळ दाखवण्यात आला आहे, ज्याला प्रेक्षकांनी एक वेगळी आणि रंजक कल्पना म्हटले आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Web-Series-4.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ ही एक तेलुगू फँटसी रोमँटिक थ्रिलर वेब सीरिज आहे, जी २०२४ मध्ये ओटीटीवर स्ट्रीम झाली. या सीरिजचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक तेजा मार्नी यांनी केले असून कथा राम वामसी कृष्णा यांनी लिहिली आहे. &#039;बाहुबली&#039; सारखा मोठा चित्रपट बनवणाऱ्या अर्का मीडिया वर्क्स या प्रोडक्शन कंपनीने याची निर्मिती केली आहे. यामध्ये वेदिका, राहुल विजय, लक्ष्मी मांचू आणि अजय सारखे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. विशेष म्हणजे, ही सीरिज हिंदीसह अनेक भाषांमध्ये एकाच वेळी प्रदर्शित करण्यात आली आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Web-Series-2.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ या सीरिजचे नाव ‘यक्षिणी’ असून ती &#039;माया&#039; नावाच्या एका यक्षिणीभोवती फिरते, जिला एका शापामुळे पृथ्वीवर राहावे लागते. आपल्या लोकात (यक्ष लोकात) परत जाण्यासाठी तिला १०० पुरुषांचा बळी द्यावा लागतो. पण तिच्या आयुष्यात वळण तेव्हा येते, जेव्हा तिची भेट &#039;कृष्णा&#039;शी होते, जो खऱ्या प्रेमाच्या शोधात असतो. यानंतर कथेत प्रेम आणि कर्तव्य यांच्यातील संघर्ष सुरू होतो. तसेच तांत्रिक महाकाल आणि अनेक पौराणिक पात्रे ही कथा अधिक रोमांचक बनवतात, जी शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Web-Series-3.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ या सीरिजचा सध्या एकच सीझन आला असून त्यात एकूण 6 भाग (Episodes) आहेत. प्रत्येक भागाची लांबी साधारण ३० ते ३५ मिनिटे आहे. या सीरिजला प्रेक्षक आणि समीक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. काहींना यातील व्हिज्युअल्स आणि वेदिकाचा अभिनय खूप आवडला, तर काहींनी स्क्रीनप्ले थोडा कमकुवत असल्याचे सांगितले. रेटिंगबद्दल बोलायचे झाले तर, IMDb वर याला ४.८/१० रेटिंग मिळाले आहे. काही रिव्ह्यू प्लॅटफॉर्म्सनी याला सरासरी श्रेणीत ठेवले असले तरी, ही एक पाहण्यासारखी सीरिज आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Web-Series.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ जर तुम्हाला सुपरनॅचरल कथा पाहायला आवडत असतील, तर ‘यक्षिणी’ तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. ही सीरिज डिस्ने+ हॉटस्टार (जियोहॉटस्टार) वर सहज उपलब्ध आहे. ही सीरिज हिंदीसह तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, मराठी आणि बंगाली भाषांमध्येही उपलब्ध आहे. विविध भाषांमधील उपलब्धता आणि मोठ्या बॅनरचा पाठिंबा यामुळे ही सीरिज सध्या चर्चेत आहे. एक वेगळी आणि रोमांचक प्रेमकथा पाहण्याची इच्छा असेल, तर &#039;यक्षिणी&#039; नक्कीच तुमच्या वॉचलिस्टमध्ये असायला हवी! ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/riteish-deshmukh-salman-khan-starrer-raja-shivaji-movie-free-to-watch-in-these-cinemas-1659354.html</loc><lastmod>2026-05-01T12:47:39+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/raja-shiwaji.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ raja shiwaji ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/raja-shiwaji-new.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेता सलमान खान स्टारर &#039;राजा शिवाजी&#039; सिनेमा 1 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. सिनेमा रितेश देशमुख याने महाराजांची भूमिका साकारली आहे. तर सलमान खान याने जिवा महालाची भूमिका साकारली आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/sjiwaji.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ सिनेमात अनेक बॉलिवूड कलाकार देखील आहे. रितेश आणि सलमान यांच्यासह सिनेमात जिनिलिया, संजय दत्त, भाग्यश्री, विद्या बालन, अभिषेक बच्चन, फरदीन खान, सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, जितेंद्र जोशी यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/raja.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ सिनेमा पाहण्यासाठी अनेकांनी चित्रपटगृहाबाहेर मोठी गर्दी केली आहे. पण सिनेमा मोफत पाहण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त ठाकरेंच्या शिवसेनेकडून &#039;राजा शिवाजी&#039; सिनेमाचे विशेष स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले आहे. दुपारी 3 वाजता वरळी येथील फिनिक्स पलेडीएम येथे सिनेमाचं आयोजन करण्यात आलं असून, पक्षातील नगरसेवक आमदार पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/shivsena.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ शिवसेनेच्या सोशल मीडियावरुन ही घोषणा करण्यात आली आहे. &#039;युवासेनेच्या वतीने 1 मे, महाराष्ट्र दिनी संपूर्ण राज्यभरात &#039;राजा शिवाजी&#039; या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण आयोजित करण्यात आलं आहे तर  प्रेक्षकांना मोफत सिनेमा पाहण्यासाठी आवाहन करण्यात आलं आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/shivsena-yuvasena.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ चित्रपटगृहांची यादी जाहिर करत सांगण्यात आलं आहे की, &#039;आपण सोबत दिलेल्या चित्रपटगृहांमध्ये जाऊन हा सिनेमा नक्की पाहावा... असं आवाहन युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी केलं आहे.&#039; 1 मेच्या निमित्ताने सिनेमाचं आयोजन करण्यात आलं आहे. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/1963-dil-ek-mandir-film-shot-just-under-27-days-movie-become-blockbuster-1659344.html</loc><lastmod>2026-05-01T12:45:16+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Raj-Kumar.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ Raj Kumar ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Raj-Kumar.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ बॉलिवूडमध्ये एखादा चित्रपट तयार करायला जवळपास अनेक महिने, कधी कधी वर्षभरही लागतो. मोठ्या बजेटचे सेट, लांब शूटिंग शेड्यूल आणि पोस्ट-प्रॉडक्शनमुळे हा कालावधी वाढत जातो. मात्र, असाच एक चित्रपट जो अवघ्या 27 दिवसांमध्ये पूर्ण झाला आणि बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Meena-Kumari.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ 1963 साली प्रदर्शित झालेला Dil Ek Mandir हा चित्रपट अतिशय कमी वेळात शूट करण्यात आला होता. एवढ्या जलद गतीने तयार होऊनही या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर खोल ठसा उमटवला. आजही हा चित्रपट क्लासिक म्हणून ओळखला जातो. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Film-Dil-Ek-Mandir.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ चित्रपटाची कथा एका डॉक्टरभोवती फिरते. जो आपल्या भूतकाळातील प्रेमिकेला पुन्हा भेटतो. मात्र, परिस्थिती अत्यंत वेदनादायक असते. ती आता दुसऱ्याची पत्नी बनलेली असते. तिच्या पतीच्या उपचारासाठी ती त्याच डॉक्टरकडे येते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Dil-Ek-Mandir.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ त्याग, प्रेम आणि कर्तव्य यांच्यात अडकलेल्या या कथेमुळे प्रेक्षकांच्या डोळ्यांत अश्रू येतात. मानवी भावना आणि नात्यांची गुंतागुंत अतिशय सुंदरपणे या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Rajendra-Kumar.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ Dil Ek Mandir मधील गाणीही प्रचंड लोकप्रिय ठरली होती. &#039;हम तेरे प्यार में सारा आलम खो बैठे हैं&#039; हे गाणं आजही रसिकांच्या ओठांवर आहे. या गाण्याची भावनिक ताकद आजही तितकीच जाणवते. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/2026-most-entertaining-comedy-family-drama-bhojpuri-film-saas-bahu-watch-on-youtube-1659330.html</loc><lastmod>2026-05-01T12:19:43+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Saas-Bahu-Yamraj-movie.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ Saas Bahu Yamraj movie ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Saas-Bahu-Yamraj-movie.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ अलीकडच्या काही वर्षांत प्रादेशिक चित्रपटांनी ज्यामध्ये भोजपुरी चित्रपटसृष्टीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या चित्रपटांमध्ये केवळ मनोरंजन नसून, हलक्या-फुलक्या विनोदातून समाजातील वास्तवही दाखवले जाते. त्यामुळेच आता या चित्रपटांना कुटुंबासोबत बसून पाहण्याचीही पसंती मिळू लागली आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Saas-Bahu-Yamraj-movie-2026.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ याच पार्श्वभूमीवर 2026 मध्ये प्रदर्शित झालेला एक भोजपुरी कॉमेडी चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. &#039;सास बहू यमराज&#039; असे या चित्रपटाचे नाव असून त्याने पारंपरिक सास-बहू कथेला एक वेगळा ट्विस्ट देत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Bhojpuri-family-drama.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ सास बहू यमराज या चित्रपटाची कथा सास आणि सुनेमधील दैनंदिन भांडणांभोवती फिरते. छोट्या-छोट्या गोष्टींवरून होणारे वाद कसे मोठ्या भांडणात रूपांतरित होतात हे यात दाखवण्यात आले आहे. मात्र, कथेत अचानक यमराजची एंट्री होते आणि इथूनच चित्रपटाला वेगळे वळण मिळते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Bhojpuri-comedy-film-2026.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ या चित्रपटातील यमराज हा भीतीदायक नसून विनोदी आणि हलकाफुलका दाखवण्यात आला आहे. तो कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या चुका समजावून सांगतो आणि आपापसात समजूत कशी आवश्यक आहे हा संदेश देतो. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Bhojpuri-comedy-film.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ या चित्रपटाला सुरुवातीला थिएटरमध्ये रिलीज करण्याचा विचार होता. मात्र नंतर निर्मात्यांनी तो थेट टीव्हीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. थेट टीव्हीवर प्रदर्शित होऊनही या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. जर तुम्हाला हा चित्रपट पाहायचा असेल, तर तो यूट्यूबवर मोफत उपलब्ध आहे. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/spoon-in-fridge-hack-before-leaving-home-to-check-vegetables-and-food-condition-spoon-in-the-freezer-trick-1659290.html</loc><lastmod>2026-05-01T12:12:58+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Spoon-in-Fridge.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ Spoon in Fridge ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Spoon-in-Fridge-3.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ घर बंद करताना किंवा प्रवासाला निघताना आपण घरातील दिवे, पंखे, गॅस आवर्जून बंद करतो आणि बंद केलेत का याची खात्री करतो. पण घरातील फ्रिजकडे मात्र फारसं लक्ष देत नाही. तुम्ही घरी नसताना वीज गेली तर फ्रिजमधील दूध, दही, भाज्या, पदार्थ खराब होण्याची शक्यता असते. पण मग हे कसं ओळखायचं? तर यासाठी आम्ही एक स्मार्ट ट्रिक सांगणार आहोत. घराबाहेर पडण्यापूर्वी तुम्ही फ्रीजमध्ये एक चमचा ठेवल्यास, तुमच्या अनुपस्थितीत अन्नपदार्थ सुरक्षित आहेत की नाही, ते तुम्हाला सहज जाणून घेता येईल. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Spoon-in-Fridge-4.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ यासाठी सर्वप्रथम घरातून निघण्यापूर्वी एक लहान वाटी घ्या आणि ती पाण्याने पूर्ण भरा. ती वाटी फ्रिजरमध्ये ठेवून त्यातील पूर्ण पाणी गोठून बर्फ होईपर्यंत थांबा. पाणी पूर्णपणे गोठल्यानंतर त्यावर एक चमचा आडवा ठेवा. फ्रिजरमध्ये बर्फाने गोठलेल्या कपावर चमचा आडवा ठेवून तुम्ही निश्चिंतपणे घराबाहेर जाऊ शकता. लक्षात ठेवा, हा चमचा बर्फाच्या पृष्ठभागावर आडवा असला पाहिजे, कारण तुम्ही घरात नसताना नेमकं काय घडलं, हे त्या चमच्याच्या स्थितीवरून समजेल. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Spoon-in-Fridge-5.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ तुम्ही घरी परत आल्यानंतर फ्रीजर उघडून सर्वांत आधी चमच्याची स्थिती तपासा. जर चमचा अजूनही तुम्ही जसं ठेवून गेलात, तसाच बर्फावर असेल तर याचा अर्थ तुम्ही घरी नसताना वीजपुरवठा खंडीत झाला नव्हता किंवा झाला असला तरी तो फार कमी वेळासाठी होता. म्हणूनच तो बर्फ वितळला नाही आणि तुमचं फ्रीजमधील अन्न खाण्यासाठी सुरक्षित आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Spoon-in-Fridge-1.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ जर चमचा बर्फाच्या तुकड्याच्या मध्यभागी पडला, तर याचा अर्थ असा की तुम्ही घराबाहेर असताना बराच वेळ वीज गेली होती. त्यामुळेच बर्फ अंशत: वितळला आणि चमचा खाली घसरला. अशा परिस्थितीत फ्रिजमधील काही खाद्यपदार्थ खराब होण्याची किंवा बॅक्टेरिया वाढण्याची अधिक शक्यता असते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Spoon-in-Fridge-2.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ जर चमचा कपाच्या पूर्ण तळाशी गेला असेल, तर याचा अर्थ असा होतो की बराच काळ वीजपुरवठा खंडीत होता आणि त्यामुळे फ्रिजमधील अन्नपदार्थ खाण्यायोग्य नाहीत. जरी ही गोष्ट क्षुल्लक वाटत असली तरी ती तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/fridge-1.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ वीजपुरवठा खंडीत झाला असताना खाद्यपदार्थांमध्ये बॅक्टेरिया वाढतात. वीज पुन्हा आली आणि फ्रिजमधील पदार्थ पुन्हा गोठले तरी पदार्थांमधील विषारी घटक तसेच राहतात. ते नष्ट होत नाहीत. असे पदार्थ खाल्ल्यामुळे उलट्या, संसर्ग आणि अतिसारचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे चमच्याची ही छोटी ट्रिक तुमच्या कामी येऊ शकते. (टीप- वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित असून टीव्ही 9 मराठी त्याची पुष्टी करत नाही.) ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/salman-khan-raja-shivaji-cameo-look-moustache-turban-jiva-mahala-riteish-deshmukh-movie-marathi-dialogue-1659263.html</loc><lastmod>2026-05-01T11:28:35+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/salman-and-riteish-in-raja-shivaji-1.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ salman and riteish in raja shivaji ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/raja-shivaji-4.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ अभिनेता रितेश देशमुखचा &#039;राजा शिवाजी&#039; हा चित्रपट आजपासून (1 मे 2026) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिनेता सलमान खानने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. त्याला लूक आणि भूमिका पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. अखेर तो लूक समोर आला असून सलमानने या भूमिकेत सर्वांचीच मनं जिंकली आहेत. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/salman-as-jiva-mahala.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ &#039;राजा शिवाजी&#039;मध्ये सलमान खानने जिवा महालाची भूमिका साकारली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धांमध्ये जीवा महाला यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. ते महाराजांचे सर्वांत विश्वासू अंगरक्षक आणि मराठा सैन्यातील सर्वांत कुशल योद्धे होते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/salman-as-jiva-mahala-1.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ &#039;राजा शिवाजी&#039;मध्ये जिवा महालाच्या भूमिकेत जेव्हा सलमानची एण्ट्री होते, तेव्हा थिएटरमध्ये टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. भगवा फेटा, हातात तलवार असा दमदार त्याला लूक आहे. &#039;शिवाजी नाही.. शिवाजी राजं म्हण..&#039; असा डायलॉग त्याच्या तोंडी आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/salman-and-riteish-in-raja-shivaji.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ रितेशच्या या ऐतिहासिक चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी सलमानने त्याच्याकडे आग्रह धरला होता. यामध्ये तुझ्यासाठी कोणतीच भूमिका निश्चित केली नसल्याचं रितेशने म्हणताच सलमानने त्यात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. खुद्द रितेशनेच हा किस्सा सांगितला होता. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/salman-khan-in-raja-shivaji-1.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असून त्यांच्या पराक्रम, स्वाभिमान आणि स्वराज्य स्थापनेच्या प्रेरणादायी प्रवासाचं भव्य चित्रण यात करण्यात आलं आहं. रितेश देशमुखनेच या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून त्यानेच छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य भूमिका देखील साकारली आहे. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/yoon-hi-tum-mujhse-baat-karti-ho-56-year-old-romantic-song-still-loved-today-1659247.html</loc><lastmod>2026-05-01T11:03:56+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Bollywood-Song-5-1.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ Bollywood Song 5 ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Bollywood-Song.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ 70च्या दशकातील रोमँटिक गाण्यांची बातच काही वेगळी होती. त्या काळातील गाण्यांमध्ये निरागसता आणि प्रेमाची सुरुवात इतक्या सुंदररीतीने मांडायची की, ऐकणारा स्वतःला त्या कथेत अनुभवू लागायचा. चाहते ही गाणी रेडिओवर ऐकण्यासाठी तासनतास वाट पाहायचे. आजही तरुण आणि वृद्ध दोघेही तितक्याच आवडीने ही गाणी ऐकतात. यांची लोकप्रियता कधीच कमी झाली नाही, कारण ही गाणी थेट हृदयाला भिडणारी होती. लोक या गाण्यांना आपल्या आयुष्यातील प्रसंगांशी जोडून पाहतात. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Bollywood-Song-2.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ &#039;यूं ही तुम मुझसे बात करती हो’ हे गाणे १९७० मध्ये प्रदर्शित झाले होते. &#039;सच्चा झूठा&#039; असे या चित्रपटाचे नाव आहे. मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी हे गाणे गायले होते. कल्याणजी-आनंदजी यांनी संगीत दिले होते, तर इंदीवर यांनी हे गीत लिहिले होते. हे गाणे अतिशय निरागस आणि रोमँटिक अंदाजात सुरू होते, जे ऐकणाऱ्यांच्या मनाला स्पर्श करते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Bollywood-Song-3.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ त्या काळातही हे गाणे प्रचंड गाजले होते. रफी साहेब आणि लता दीदींच्या आवाजाने हे गाणे अजरामर केले. लोक हे गाणे वारंवार ऐकायचे आणि आजही ते तितकेच लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर तरुण पिढी हे गाणे शेअर करते, तर जुने चाहते आपल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हे गाणे ऐकतात. या गाण्यातील गोडवा आजही तसाच टिकून आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Bollywood-Song-4.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ &#039;सच्चा झूठा&#039; या चित्रपटाचे दिग्दर्शन मनमोहन देसाई यांनी केले होते. यामध्ये राजेश खन्ना दुहेरी भूमिकेत दिसले होते. तर मुमताज नायिका होती आणि विनोद खन्ना यांनीही महत्त्वाची भूमिका साकारली होती. चित्रपटात ॲक्शन आणि कॉमेडीचे उत्तम मिश्रण होते, जे प्रेक्षकांना खूप आवडले. राजेश खन्ना यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Bollywood-Song-5.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ चित्रपटाचे बजेट साधारण 1 कोटी 20 लाख रुपये होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 5 कोटी 50 लाख रुपयांहून अधिक कमाई केली. त्या काळातील हिशोबाने हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि राजेश खन्ना यांच्या सलग हिट चित्रपटांच्या यादीत सामील झाला. आजही हा चित्रपट आणि त्यातील हे गाणे लोकांच्या पसंतीस उतरते. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/uttar-pradesh-bulandshahr-birthday-party-bodybuilder-mr-up-jeetu-saini-police-encounter-1659152.html</loc><lastmod>2026-05-01T08:11:34+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Mr-up-1.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ mr up jeetu saini ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/saini-jeetu.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर जिल्ह्यात छोट्याशा मुद्यावरुन तीन मित्रांची हत्या करणारा आरोपी जीतू सैनीचा पोलीस एन्काऊंटरमध्ये खात्मा झाला आहे. मित्रांची हत्या केल्यानंतर घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीवीआर घेऊन जीतू फरार झाला होता. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Mr-up.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ पोलिसांची टीम त्याचा शोध घेत होती. स्कूटीवर असलेल्या जीतूला पोलिसांनी गुरुवारी सकाळी 5 वाजता थांबवण्याचा प्रयत्न केला. पण त्याने उलट पोलिसांवरच गोळीबार केला. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईत तो मारला गेला. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/jeetu-body-builder.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ बुलंदशहर जिल्ह्याच्या खुर्जा येथे RJS फिटनेस जीममध्ये 25 एप्रिलच्या रात्री जीतू सैनीची बर्थ डे पार्टी होती. त्यावेळी मित्र अमरदीपने मस्करीत जीतूच्या चेहऱ्यावर केक फासला. बस, इतक्याशा गोष्टीवरुन जीतू भडकला. त्याने जीममध्येच आपल्या मित्रांवर गोळीबार सुरु केला. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/jeetu-saini.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ या गोळीबारात अमरदीप (32), आकाश (19) आणि मनीष (30) यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. आरोपी घटनास्थळावरुन जीममध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील डीवीआर घेऊन फरार झाला. या तिहेरी हत्याकांडाने राज्यात एकच खळबळ उडवून दिली. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Jeetu-body.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ पोलिसांनी आरोपी जीतूचा शोध सुरु केला. काही दिवस तो सापडत नव्हता. अखेर गुरुवारी सकाळी 5 वाजता पोलिसांनी त्याला घेरलं. यावेळी त्याने आत्मसमर्पण करण्याऐवजी पोलिसांवर फायरिंग केली. पोलिसांनी त्याच्यावर प्रत्युत्तराची कारवाई केली. यात तीन गोळ्या लागल्याने तो जखमी झालेला. त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. ]]></image:caption></image:image></url></urlset>