<urlset xmlns:xsi="http://www.w3.org/2001/XMLSchema-instance" xmlns:image="http://www.google.com/schemas/sitemap-image/1.1" xsi:schemaLocation="http://www.sitemaps.org/schemas/sitemap/0.9 http://www.sitemaps.org/schemas/sitemap/0.9/sitemap.xsd http://www.google.com/schemas/sitemap-image/1.1 http://www.google.com/schemas/sitemap-image/1.1/sitemap-image.xsd" xmlns="http://www.sitemaps.org/schemas/sitemap/0.9"><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/2026-most-entertaining-comedy-family-drama-bhojpuri-film-saas-bahu-watch-on-youtube-1659330.html</loc><lastmod>2026-05-01T12:19:43+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Saas-Bahu-Yamraj-movie.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ Saas Bahu Yamraj movie ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Saas-Bahu-Yamraj-movie.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ अलीकडच्या काही वर्षांत प्रादेशिक चित्रपटांनी ज्यामध्ये भोजपुरी चित्रपटसृष्टीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या चित्रपटांमध्ये केवळ मनोरंजन नसून, हलक्या-फुलक्या विनोदातून समाजातील वास्तवही दाखवले जाते. त्यामुळेच आता या चित्रपटांना कुटुंबासोबत बसून पाहण्याचीही पसंती मिळू लागली आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Saas-Bahu-Yamraj-movie-2026.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ याच पार्श्वभूमीवर 2026 मध्ये प्रदर्शित झालेला एक भोजपुरी कॉमेडी चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. &#039;सास बहू यमराज&#039; असे या चित्रपटाचे नाव असून त्याने पारंपरिक सास-बहू कथेला एक वेगळा ट्विस्ट देत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Bhojpuri-family-drama.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ सास बहू यमराज या चित्रपटाची कथा सास आणि सुनेमधील दैनंदिन भांडणांभोवती फिरते. छोट्या-छोट्या गोष्टींवरून होणारे वाद कसे मोठ्या भांडणात रूपांतरित होतात हे यात दाखवण्यात आले आहे. मात्र, कथेत अचानक यमराजची एंट्री होते आणि इथूनच चित्रपटाला वेगळे वळण मिळते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Bhojpuri-comedy-film-2026.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ या चित्रपटातील यमराज हा भीतीदायक नसून विनोदी आणि हलकाफुलका दाखवण्यात आला आहे. तो कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या चुका समजावून सांगतो आणि आपापसात समजूत कशी आवश्यक आहे हा संदेश देतो. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Bhojpuri-comedy-film.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ या चित्रपटाला सुरुवातीला थिएटरमध्ये रिलीज करण्याचा विचार होता. मात्र नंतर निर्मात्यांनी तो थेट टीव्हीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. थेट टीव्हीवर प्रदर्शित होऊनही या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. जर तुम्हाला हा चित्रपट पाहायचा असेल, तर तो यूट्यूबवर मोफत उपलब्ध आहे. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/spoon-in-fridge-hack-before-leaving-home-to-check-vegetables-and-food-condition-spoon-in-the-freezer-trick-1659290.html</loc><lastmod>2026-05-01T12:12:58+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Spoon-in-Fridge.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ Spoon in Fridge ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Spoon-in-Fridge-3.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ घर बंद करताना किंवा प्रवासाला निघताना आपण घरातील दिवे, पंखे, गॅस आवर्जून बंद करतो आणि बंद केलेत का याची खात्री करतो. पण घरातील फ्रिजकडे मात्र फारसं लक्ष देत नाही. तुम्ही घरी नसताना वीज गेली तर फ्रिजमधील दूध, दही, भाज्या, पदार्थ खराब होण्याची शक्यता असते. पण मग हे कसं ओळखायचं? तर यासाठी आम्ही एक स्मार्ट ट्रिक सांगणार आहोत. घराबाहेर पडण्यापूर्वी तुम्ही फ्रीजमध्ये एक चमचा ठेवल्यास, तुमच्या अनुपस्थितीत अन्नपदार्थ सुरक्षित आहेत की नाही, ते तुम्हाला सहज जाणून घेता येईल. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Spoon-in-Fridge-4.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ यासाठी सर्वप्रथम घरातून निघण्यापूर्वी एक लहान वाटी घ्या आणि ती पाण्याने पूर्ण भरा. ती वाटी फ्रिजरमध्ये ठेवून त्यातील पूर्ण पाणी गोठून बर्फ होईपर्यंत थांबा. पाणी पूर्णपणे गोठल्यानंतर त्यावर एक चमचा आडवा ठेवा. फ्रिजरमध्ये बर्फाने गोठलेल्या कपावर चमचा आडवा ठेवून तुम्ही निश्चिंतपणे घराबाहेर जाऊ शकता. लक्षात ठेवा, हा चमचा बर्फाच्या पृष्ठभागावर आडवा असला पाहिजे, कारण तुम्ही घरात नसताना नेमकं काय घडलं, हे त्या चमच्याच्या स्थितीवरून समजेल. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Spoon-in-Fridge-5.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ तुम्ही घरी परत आल्यानंतर फ्रीजर उघडून सर्वांत आधी चमच्याची स्थिती तपासा. जर चमचा अजूनही तुम्ही जसं ठेवून गेलात, तसाच बर्फावर असेल तर याचा अर्थ तुम्ही घरी नसताना वीजपुरवठा खंडीत झाला नव्हता किंवा झाला असला तरी तो फार कमी वेळासाठी होता. म्हणूनच तो बर्फ वितळला नाही आणि तुमचं फ्रीजमधील अन्न खाण्यासाठी सुरक्षित आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Spoon-in-Fridge-1.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ जर चमचा बर्फाच्या तुकड्याच्या मध्यभागी पडला, तर याचा अर्थ असा की तुम्ही घराबाहेर असताना बराच वेळ वीज गेली होती. त्यामुळेच बर्फ अंशत: वितळला आणि चमचा खाली घसरला. अशा परिस्थितीत फ्रिजमधील काही खाद्यपदार्थ खराब होण्याची किंवा बॅक्टेरिया वाढण्याची अधिक शक्यता असते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Spoon-in-Fridge-2.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ जर चमचा कपाच्या पूर्ण तळाशी गेला असेल, तर याचा अर्थ असा होतो की बराच काळ वीजपुरवठा खंडीत होता आणि त्यामुळे फ्रिजमधील अन्नपदार्थ खाण्यायोग्य नाहीत. जरी ही गोष्ट क्षुल्लक वाटत असली तरी ती तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/fridge-1.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ वीजपुरवठा खंडीत झाला असताना खाद्यपदार्थांमध्ये बॅक्टेरिया वाढतात. वीज पुन्हा आली आणि फ्रिजमधील पदार्थ पुन्हा गोठले तरी पदार्थांमधील विषारी घटक तसेच राहतात. ते नष्ट होत नाहीत. असे पदार्थ खाल्ल्यामुळे उलट्या, संसर्ग आणि अतिसारचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे चमच्याची ही छोटी ट्रिक तुमच्या कामी येऊ शकते. (टीप- वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित असून टीव्ही 9 मराठी त्याची पुष्टी करत नाही.) ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/salman-khan-raja-shivaji-cameo-look-moustache-turban-jiva-mahala-riteish-deshmukh-movie-marathi-dialogue-1659263.html</loc><lastmod>2026-05-01T11:28:35+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/salman-and-riteish-in-raja-shivaji-1.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ salman and riteish in raja shivaji ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/raja-shivaji-4.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ अभिनेता रितेश देशमुखचा &#039;राजा शिवाजी&#039; हा चित्रपट आजपासून (1 मे 2026) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिनेता सलमान खानने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. त्याला लूक आणि भूमिका पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होते. अखेर तो लूक समोर आला असून सलमानने या भूमिकेत सर्वांचीच मनं जिंकली आहेत. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/salman-as-jiva-mahala.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ &#039;राजा शिवाजी&#039;मध्ये सलमान खानने जिवा महालाची भूमिका साकारली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धांमध्ये जीवा महाला यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. ते महाराजांचे सर्वांत विश्वासू अंगरक्षक आणि मराठा सैन्यातील सर्वांत कुशल योद्धे होते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/salman-as-jiva-mahala-1.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ &#039;राजा शिवाजी&#039;मध्ये जिवा महालाच्या भूमिकेत जेव्हा सलमानची एण्ट्री होते, तेव्हा थिएटरमध्ये टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. भगवा फेटा, हातात तलवार असा दमदार त्याला लूक आहे. &#039;शिवाजी नाही.. शिवाजी राजं म्हण..&#039; असा डायलॉग त्याच्या तोंडी आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/salman-and-riteish-in-raja-shivaji.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ रितेशच्या या ऐतिहासिक चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी सलमानने त्याच्याकडे आग्रह धरला होता. यामध्ये तुझ्यासाठी कोणतीच भूमिका निश्चित केली नसल्याचं रितेशने म्हणताच सलमानने त्यात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. खुद्द रितेशनेच हा किस्सा सांगितला होता. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/salman-khan-in-raja-shivaji-1.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असून त्यांच्या पराक्रम, स्वाभिमान आणि स्वराज्य स्थापनेच्या प्रेरणादायी प्रवासाचं भव्य चित्रण यात करण्यात आलं आहं. रितेश देशमुखनेच या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून त्यानेच छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य भूमिका देखील साकारली आहे. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/yoon-hi-tum-mujhse-baat-karti-ho-56-year-old-romantic-song-still-loved-today-1659247.html</loc><lastmod>2026-05-01T11:03:56+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Bollywood-Song-5-1.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ Bollywood Song 5 ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Bollywood-Song.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ 70च्या दशकातील रोमँटिक गाण्यांची बातच काही वेगळी होती. त्या काळातील गाण्यांमध्ये निरागसता आणि प्रेमाची सुरुवात इतक्या सुंदररीतीने मांडायची की, ऐकणारा स्वतःला त्या कथेत अनुभवू लागायचा. चाहते ही गाणी रेडिओवर ऐकण्यासाठी तासनतास वाट पाहायचे. आजही तरुण आणि वृद्ध दोघेही तितक्याच आवडीने ही गाणी ऐकतात. यांची लोकप्रियता कधीच कमी झाली नाही, कारण ही गाणी थेट हृदयाला भिडणारी होती. लोक या गाण्यांना आपल्या आयुष्यातील प्रसंगांशी जोडून पाहतात. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Bollywood-Song-2.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ &#039;यूं ही तुम मुझसे बात करती हो’ हे गाणे १९७० मध्ये प्रदर्शित झाले होते. &#039;सच्चा झूठा&#039; असे या चित्रपटाचे नाव आहे. मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी हे गाणे गायले होते. कल्याणजी-आनंदजी यांनी संगीत दिले होते, तर इंदीवर यांनी हे गीत लिहिले होते. हे गाणे अतिशय निरागस आणि रोमँटिक अंदाजात सुरू होते, जे ऐकणाऱ्यांच्या मनाला स्पर्श करते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Bollywood-Song-3.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ त्या काळातही हे गाणे प्रचंड गाजले होते. रफी साहेब आणि लता दीदींच्या आवाजाने हे गाणे अजरामर केले. लोक हे गाणे वारंवार ऐकायचे आणि आजही ते तितकेच लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर तरुण पिढी हे गाणे शेअर करते, तर जुने चाहते आपल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हे गाणे ऐकतात. या गाण्यातील गोडवा आजही तसाच टिकून आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Bollywood-Song-4.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ &#039;सच्चा झूठा&#039; या चित्रपटाचे दिग्दर्शन मनमोहन देसाई यांनी केले होते. यामध्ये राजेश खन्ना दुहेरी भूमिकेत दिसले होते. तर मुमताज नायिका होती आणि विनोद खन्ना यांनीही महत्त्वाची भूमिका साकारली होती. चित्रपटात ॲक्शन आणि कॉमेडीचे उत्तम मिश्रण होते, जे प्रेक्षकांना खूप आवडले. राजेश खन्ना यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Bollywood-Song-5.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ चित्रपटाचे बजेट साधारण 1 कोटी 20 लाख रुपये होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 5 कोटी 50 लाख रुपयांहून अधिक कमाई केली. त्या काळातील हिशोबाने हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि राजेश खन्ना यांच्या सलग हिट चित्रपटांच्या यादीत सामील झाला. आजही हा चित्रपट आणि त्यातील हे गाणे लोकांच्या पसंतीस उतरते. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/uttar-pradesh-bulandshahr-birthday-party-bodybuilder-mr-up-jeetu-saini-police-encounter-1659152.html</loc><lastmod>2026-05-01T08:11:34+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Mr-up-1.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ mr up jeetu saini ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/saini-jeetu.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर जिल्ह्यात छोट्याशा मुद्यावरुन तीन मित्रांची हत्या करणारा आरोपी जीतू सैनीचा पोलीस एन्काऊंटरमध्ये खात्मा झाला आहे. मित्रांची हत्या केल्यानंतर घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीवीआर घेऊन जीतू फरार झाला होता. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Mr-up.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ पोलिसांची टीम त्याचा शोध घेत होती. स्कूटीवर असलेल्या जीतूला पोलिसांनी गुरुवारी सकाळी 5 वाजता थांबवण्याचा प्रयत्न केला. पण त्याने उलट पोलिसांवरच गोळीबार केला. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईत तो मारला गेला. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/jeetu-body-builder.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ बुलंदशहर जिल्ह्याच्या खुर्जा येथे RJS फिटनेस जीममध्ये 25 एप्रिलच्या रात्री जीतू सैनीची बर्थ डे पार्टी होती. त्यावेळी मित्र अमरदीपने मस्करीत जीतूच्या चेहऱ्यावर केक फासला. बस, इतक्याशा गोष्टीवरुन जीतू भडकला. त्याने जीममध्येच आपल्या मित्रांवर गोळीबार सुरु केला. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/jeetu-saini.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ या गोळीबारात अमरदीप (32), आकाश (19) आणि मनीष (30) यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. आरोपी घटनास्थळावरुन जीममध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील डीवीआर घेऊन फरार झाला. या तिहेरी हत्याकांडाने राज्यात एकच खळबळ उडवून दिली. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/05/Jeetu-body.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ पोलिसांनी आरोपी जीतूचा शोध सुरु केला. काही दिवस तो सापडत नव्हता. अखेर गुरुवारी सकाळी 5 वाजता पोलिसांनी त्याला घेरलं. यावेळी त्याने आत्मसमर्पण करण्याऐवजी पोलिसांवर फायरिंग केली. पोलिसांनी त्याच्यावर प्रत्युत्तराची कारवाई केली. यात तीन गोळ्या लागल्याने तो जखमी झालेला. त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. ]]></image:caption></image:image></url></urlset>