<urlset xmlns:xsi="http://www.w3.org/2001/XMLSchema-instance" xmlns:image="http://www.google.com/schemas/sitemap-image/1.1" xsi:schemaLocation="http://www.sitemaps.org/schemas/sitemap/0.9 http://www.sitemaps.org/schemas/sitemap/0.9/sitemap.xsd http://www.google.com/schemas/sitemap-image/1.1 http://www.google.com/schemas/sitemap-image/1.1/sitemap-image.xsd" xmlns="http://www.sitemaps.org/schemas/sitemap/0.9"><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/rashi-bhavishya-for-5-august-2026-total-three-rashi-future-will-totally-change-know-in-marathi-1725173.html</loc><lastmod>2026-08-02T21:34:09+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/daily-horoscope-for-5-august.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ daily horoscope for 5 august ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/daily-rashi-bhavishya-2.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ 5  ऑगस्ट 2026 रोजी बुध कर्क राशीत प्रवेश करणार असून तेथे आधीच सूर्य आणि गुरु उपस्थित आहेत. या तीन ग्रहांच्या युतीमुळे त्रिग्रही योग तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा योग काही राशींसाठी विशेष शुभ मानला जातो. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/daily-rashi-bhavishya-3.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ येत्या 5 ऑगस्टला तयार होणारा त्रिग्रही योग वृषभ राशीसाठी लाभदायक ठरू शकतो. रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता असून व्यवसायात चांगला आर्थिक फायदा होईल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा उत्पन्नवाढीची संधी मिळू शकते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/daily-rashi-bhavishya-4.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ सिंह राशीच्या व्यक्तींना या योगामुळे मान-सन्मान आणि प्रतिष्ठेत वाढ होण्याचे संकेत आहेत. व्यावसायिकांना नवीन करार किंवा मोठी संधी मिळू शकते. गुंतवणुकीसाठीही हा काळ अनुकूल मानला जात आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/daily-rashi-bhavishya-5.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ वृश्चिक राशीच्या लोकांना नशिबाची उत्तम साथ मिळू शकते. अचानक आर्थिक लाभ किंवा उत्पन्नाचे नवीन मार्ग खुलण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा किंवा शैक्षणिक क्षेत्रात चांगले यश मिळू शकते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/daily-rashi-bhavishya.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/centipede-found-in-bathroom-under-bucket-may-cause-harm-to-your-body-know-what-precautions-should-take-1725164.html</loc><lastmod>2026-08-02T21:14:41+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/bathroom-and-centipede-1.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ bathroom and centipede (1) ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/centipede-and-bathroom-2.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ बाथरुम ही अशी जागा असते, ज्याचा प्रत्येकजण वापर करतो. बाथरुमचा वापर सातत्याने होत असल्याने तिथे स्वच्छता असणे फार गरजेचे असते. परंतु अनेकजण स्वच्छतेकडे साफ दुर्लक्ष करतात. परिणामी बाथरुममध्ये अनेक विषारी कीटक येतात. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/centipede-and-bathroom-3.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ यातील काही कीटक तर अतिशय विषारी असतात. तुम्हाला त्यांनी चुकूनजरी चावा घेतला तर तुम्हाला थेट रुग्णालयात जावे लागू शकते.  गोम हा यापैकीच एक विषारी कीटक आहे. गोम प्रामुख्याने ओलसर, अंधाऱ्या आणि दमट ठिकाणी लपून बसते. त्यामुळे बाथरूममध्ये पाणी साचू देऊ नका. नियमित स्वच्छता करून वायुवीजन चांगले ठेवल्यास गोम येण्याची शक्यता कमी होते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/centipede-and-bathroom-4.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ भिंतीतील भेगा, फरशीतील फटी किंवा ड्रेनेज पाइपच्या आसपासच्या जागेतून गोम घरात प्रवेश करू शकते. अशा जागा सिलिकॉन किंवा सिमेंटने बंद करा. ड्रेनवर जाळी बसवल्यासही फायदा होतो. गोम झुरळे, मुंग्या आणि इतर लहान कीटकांवर उपजीविका करते. घरात हे कीटक कमी असतील तर गोमही तिथे येण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/centipede-and-bathroom.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ नियमित कीटकनियंत्रण आणि स्वच्छता आवश्यक आहे. बहुतेक गोम जीवघेणी नसली तरी तिचा चावा वेदनादायक असू शकतो. चावलेल्या ठिकाणी तीव्र वेदना, सूज, लालसरपणा किंवा खाज येऊ शकते. त्रास वाढल्यास किंवा ॲलर्जीची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/centipede-and-bathroom-5.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ गोम दिसल्यास तिला हाताने पकडण्याचा प्रयत्न करू नका. हातमोजे, झाडू किंवा योग्य साधनांचा वापर करून तिला सुरक्षितपणे बाहेर काढा किंवा आवश्यक असल्यास कीटकनियंत्रण तज्ज्ञांची मदत घ्या. लहान मुले आणि पाळीव प्राण्यांना तिच्यापासून दूर ठेवा. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/what-is-the-salary-of-the-cleaning-staff-at-mukesh-ambanis-antilia-1725153.html</loc><lastmod>2026-08-02T21:05:18+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/antilia-mukesh-ambani-6.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ antilia - mukesh ambani (6) ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/antilia-mukesh-ambani-2.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ दक्षिण मुंबईतील अँटिलिया  निवासस्थान हे त्याच्या भव्यतेसाठी जगभरात ओळखले जाते. ही तब्बल २७ मजली इमारत केवळ सिमेंट- विटा आणि दगडांनी बनलेली वास्तू नसून अभियांत्रिकीचा एक अद्भूत नमुना मानली जाते. (Photo source | Getty Images) ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/antilia-mukesh-ambani-4.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ अँटिलिया हाऊसचे फोटो पाहनाता अनेकदा लोकांच्या मनात एक प्रश्न येतो की एवढ्या मोठ्या इमारतीची देखभाल कशी आणि किती लोक करत असतात? देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नेमका किती पगार मिळतो आणि त्यांना कोणते फायदे मिळतात याची तुम्हाला कल्पना आहे का ? (Photo source | Getty Images) ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/antilia-mukesh-ambani-1.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ उद्योजक मुकेश अंबानी यांचे निवासस्थान एखाद्या पंचतारांकित हॉटेल किंवा कॉर्पोरेट मुख्यालयापेक्षा सरस आहे. या २७ मजली इमारतीचा कानाकोपरा चकचकीत आणि स्वच्छ ठेवण्यासाठी दिवसभर सुमारे ६०० कर्मचारी रात्रंदिवस काम करीत असतात. (Photo source | Getty Images) ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/antilia-mukesh-ambani.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ अँटिलिया हाऊसच्या कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षा रक्षक, वैयक्तिक सहाय्यक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदार्थ बनवणारे शेफ, इलेक्ट्रिशियन, प्लंबर आणि एसी टेक्निशियन यांचाही समावेश आहे. अंबानी कुटुंबाला कोणतीही कमतरता भासू नये अशा प्रकारे या घराचे व्यवस्थापन केले जाते.  हे कर्मचारी शिफ्टमध्ये काम करतात, त्यामुळे घराची २४ तास देखभाल केली जाते.(Photo source | Getty Images) ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/antilia-mukesh-ambani-5.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ सूत्रांनुसार,उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार कॉर्पोरेट जगतातील अनेक चांगल्या पदांवरील लोकांपेक्षा कितीतरी जास्त आहेत. (Photo source | Getty Images) ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/antilia-mukesh-ambani-3.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ मुकेश अंबानी यांच्या &#039;अँटिलिया&#039;मध्ये सुमारे ६०० कर्मचारी काम करतात. स्वच्छता कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांना दरमहा १.५ ते २ लाख रुपये पगार मिळतो. एवढेच नाही, तर अंबानी कुटुंब आपल्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सेवा, विमा आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणासारखे लाभही पुरवते. ( डिस्क्लेमर : या बातमीत  दिलेली माहिती समाजमाध्यमातील बातम्यांवर आधारित आहे. टीव्ही९ मराठी कोणत्याही माहितीला दुजोरा देत नाही. ) (Photo source | Getty Images) ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/mazi-mhanu-ka-dhangar-program-viral-song-shahir-waman-dada-kardak-song-on-trending-1725121.html</loc><lastmod>2026-08-02T20:43:29+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/waman-kardak-6-1.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ waman kardak song ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/image-Picsart-AiImageEnhancer.png</image:loc><image:caption><![CDATA[ सध्या महाराष्ट्रात ही फियाट गाडी माझी म्हणू का ? या गाण्याने धुमाकूळ घातला आहे.  सध्या या गाण्यावर अनेक जण रिल्स करताना दिसत आहेत. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/waman-kardak-4.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ फियाट गाडीवरील हे मार्मिक लोकगीत महाकवी वामनदादा कर्डक यांनी लिहिलं आहे. त्यांनी या गाण्यातून सामाजिक विषमता आणि गरिबीवर भाष्य केलं आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/waman-1.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ कर्डक यांच्या 1970-80 च्या काळातील या लोकगीताला आजही पसंती मिळत आहे. या गाण्याच्या माध्यमातून सामाजिक विषमतेची दरी अधोरेखित करण्यात आला आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/waman-kardak.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ लोककलेला काळाची मर्यादा नसते, याची पुन्हा प्रचिती आली आहे. महाकवी वामनदादा कर्डक यांनी लिहिलेलं फियाट गाडीवरील हे गीत आज नव्या पिढीपर्यंत पोहोचत आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/waman-kardak-5.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ काही दिवसांपूर्वी बाळूमामांच्या कार्यक्रमांत धनगर शाहीरांनी केलेल्या सादरीकरणामुळे हे गीत पुन्हा चर्चेत आले आहे. शाहिराच्या आवाजातील गाण्याचं भक्तांनी उत्स्फूर्त टाळ्यांचा गजर करत कौतुक केलं. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/waman-kardak-7.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ महाकवी वामनदादा कर्डक हे आंबेडकरी चळवळीतील शाहीर, कवी आणि वक्ते होते. त्यांनी 1943 साली कविता लेखनाला सुरुवात केली. त्यांची अनेक गाणी अजरामर झाली आहे. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/these-5-aromatic-plants-drive-away-lizards-plant-them-in-your-balcony-and-stay-worry-free-1725114.html</loc><lastmod>2026-08-02T20:30:41+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/pudina-3.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ Lizard Repellent Plants ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Rosemary-1.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ रोझमेरी - रोझमेरी या झाडांच्या फुलांना तीव्र सुंगध असतो. त्यामुळे रोझमेरी वनस्पतींचा वापर पालींना दूर ठेवण्यासाठी होऊ शकतो. रोझमेरीच्या पानाचा वापर स्वयंपाक घरात देखील केला जातो. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/pudina.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ पुदीना - पुदीना वनस्पतींचा सुंगध तीव्र असतो, पालींना हा सुगंध आवडत नाही. तुम्ही पुदीना कोणत्याही भांड्यात लावू शकता. त्यामुळे घराच्या. आजबाजूचे वातावरण सुंगधित होते, पुदीन्याच्या पानांची चटणी, पेय आणि जेवणात देखील वापर केला जातो. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/lemon-grass-2.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ लेमनग्रास - लेमनग्रासला गवती चहा देखील म्हणतात. गवती चहाला सुंगध चांगला येतो. किटक आणि डास यांना खाण्यासाठी पाली घरात येत असतात. यात्र घरात जर लेमनग्रास लावले तर किडे-मकोडे घरात येत नाहीत. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Lavender-1.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ लॅवेंडर - ही जांभळ्या रंगाची फुले सुंगधासाठी प्रसिद्ध आहेत. यांची तीव्र सुगंध मन प्रसन्न करतो. मात्र, हा सुगंधी किटक, काही जीवजंतूना आवडत नाही. त्यामुळे घरात हे झाड लावल्यास किटक आणि पाली येत नाहीत. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/tulasi.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ तुळस - तुळशीचे झाड अनेक घरात लावले जाते. याच्या सुंगधाने गॅलरीतील अनेक किटक लांब राहातात. तुळशीच्या पुरेसे उन आणि योग्य प्रमाणात पाण्याची गरज असते. जर पालींचा प्रादुर्भाव असेल तर घरात तुलशीचा वापर करावा. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/sports-photos/cwg-2026-eight-indian-women-deliver-gold-winning-performances-at-the-commonwealth-games-1725090.html</loc><lastmod>2026-08-02T19:32:59+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/CWG_Sakshi_Arundhati-1.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ CWG_Sakshi_Arundhati ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/CWG_Women_Gold.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ भारताने कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेत एकूण 13 सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. 13 क्रीडा प्रकारात भारताने आपल्या कामगिरीचा ठसा उमटवला आहे. यात 8 सुवर्ण पदकं ही महिलांनी मिळवली आहेत. चला जाणून घेऊयात मैदानात सुवर्ण कामगिरी करणाऱ्या महिला स्पर्धकांबाबत... (Photo: PTI) ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/CWG_Mirabai_Chanu.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ वेटलिफ्टर मीराबाई चानू हीने कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धत भारताला पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलं. तिने महिलांच्या 48 किलो वजनी गटात सुवर्ण कामगिरी केली. यासह कॉमनवेल्थ स्पर्धेत सलग तीन वेळा सुवर्ण पदक मिळवून इतिहास रचला. (Photo: PTI) ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/CWG_Sharmila_Dhankar.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेतील दुसरं सुवर्णपदक शर्मिला ढाणकरने पटकावलं. तिने पॅरा एथलेटिक्समधील महिलांच्या शॉट पुट एफ 57 प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. महिला गोळाफेक स्पर्धेत 9.81  मीटर अंतरावर गोळा फेकून सुवर्णपदकावर नाव कोरले.  पॅरा एथलेटिक्समध्ये सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय महिला बनली. (Photo: PTI) ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/CWG_Judo_Asmita_Dey.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ अस्मिता डे सुवर्ण कामगिरी करत आणखी एक इतिहास रचला.  महिलांच्या 48 किलो वजनी गटात अंतिम सामन्यात कॅनडाच्या खेळाडूचा पराभव करत तिने इतिहास रचला. राष्ट्रकुल खेळांच्या इतिहासात ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. (Photo: PTI) ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/CWG_Sakshi_Arundhati.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ कॉमनवेल्थ गेम्स 2026 स्पर्धेत भारताला सर्वाधिक यश हे बॉक्सिंगमध्ये मिळालं. भारताच्या पाच महिला स्पर्धकांनी सुवर्णपदक जिंकला. साक्षी चौधरीने 51 किलो वजनी गटात, तर अरुंधती चौधरीने 70 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावलं. (Photo: PTI) ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/CWG_Preeti_Jasmin_Priya.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ भारतासाठी प्रीति पवार हिने 54 किलो वजनी गटात, जस्मिन लंबोरिया  हिने 57 किलो वजनी गटात, तर प्रिया प्रिया घंघास 60 किलो वजनी सुवर्ण कामगिरी केली. (Photo: PTI) ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/why-door-threshold-important-vastu-tips-in-marathi-and-some-thing-never-keep-near-main-entrance-1725075.html</loc><lastmod>2026-08-02T19:29:58+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/door-5.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ door ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/door.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ भारतात प्रत्येक घरांना उंबरठा असतो. वास्तूशास्त्रानुसार, उंबरठा घरातील सुरक्षिततेचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे घराच्या दाराला उंबरठा नसलेले घर क्वचित आढळून येते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/door-1.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ घराच्या दाराचा उंबरठा हा योग्य उंचीचा असेल. तर घरात शांतता आणि आनंद टिकवून ठेवण्यास मदत मिळते. त्याचबरोबर उंबरठा नकारात्मक उर्जेला घरात प्रवेश करण्यास रोखण्याचे काम करतो. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/door-4.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर काटेरी झाड लावणे शुभ मानले जात नाही. यामुळे कुटुंबात तणाव, मतभेद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. अशी झाडे घराच्या आसपास लावल्यास काढून टाकावीत. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/door-2.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ घराचा दरवाजा घरासमोरील रस्त्याच्या पातळीपेक्षा किंचित उंच असणे शुभ मानले जाते. जर मुख्य प्रवेशद्वार रस्त्यापेक्षा खाली असल्यास वास्तूदोष निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते . ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/door-3.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ घरासमोर दगड किंवा कचऱ्याचा ढिग बराच काळ ठेवणे अशुभ मानले जाते.  त्यामुळे कामात अडथळे निर्माण होतात, असे मानले जातात.   टीप : लेखातील माहिती केवळ पारंपारिक श्रद्धा आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. या लेखातील कोणतेही दावे अचूक असल्याची हमी दिली जात नाही. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/automobile/cars-best-mileage-hybrid-cars-in-india-maruti-victoris-maruti-grand-vitara-1725082.html</loc><lastmod>2026-08-02T19:25:51+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Maruti-Suzuki-Victoris-pic.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ Maruti Suzuki Victoris pic ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Maruti-Suzuki-Victoris-pic.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ देशात पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे इंधनाची बचत करणाऱ्या वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत जास्त मायलेज देणाऱ्या कार हा अनेक ग्राहकांसाठी उत्तम पर्याय ठरत आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Maruti-Suzuki-Victoris-news-1.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ या कारमध्ये पेट्रोल इंजिनसोबत इलेक्ट्रिक मोटरचा वापर करण्यात आल्यामुळे इंधनाचा वापर कमी होतो, तर उत्कृष्ट मायलेज आणि आधुनिक फीचर्सचाही लाभ मिळतो. भारतीय बाजारातील सर्वाधिक मायलेज देणाऱ्या काही लोकप्रिय कारबद्दल जाणून घेऊया. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Maruti-Suzuki-Victoris-news.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ Maruti Suzuki Grand Vitara ही प्रीमियम मिड-साइज एसयूव्ही असून ती भारतीय ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे. यात 9 इंचांचा टचस्क्रीन, हेड-अप डिस्प्ले (HUD), पॅनोरॅमिक सनरूफ, अॅम्बियंट लाइटिंग, वायरलेस चार्जिंग आणि कनेक्टेड कार तंत्रज्ञान उपलब्ध आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Maruti-Suzuki-Victoris-look.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ या कारमध्ये 1.5 लिटर इंटेलिजंट इलेक्ट्रिक स्ट्राँग हायब्रिड इंजिन असून ते e-CVT ट्रान्समिशनसह येते. ही कार 27.97 किमी प्रति लिटर इतके मायलेज देते. सुरक्षेसाठी 6 एअरबॅग्स, ESP, हिल होल्ड असिस्ट आणि TPMS यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Maruti-Suzuki-Victoris.png</image:loc><image:caption><![CDATA[ maruti suzuki victoris ची एक्स-शोरूम किंमत 10.50 लाख रुपयांपासून सुरू होते. इंधनाचे वाढते दर लक्षात घेता ही कार ग्राहकांसाठी फायदेशीर ठरत आहेत. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/what-is-favorite-drink-of-salman-khan-green-tea-liked-by-salman-khan-1725055.html</loc><lastmod>2026-08-02T19:08:11+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/salman-khan-favourite-drink.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ salman khan favourite drink ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/salman-khan-2.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ सिने कलाकाराचं आयुष्य नेहमीच चर्चेचा विषय असतं. त्यांच्या खासगी आयुष्यात ते काय करतात? ते कोणाच्या प्रेमात आहेत, याबाबत जाणून घेण्याची प्रत्येकालाच उत्सुकता असते. बॉलिवुडचा दबंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलमान खानची तर वेगळीच क्रेझ असते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/salman-khan-03.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ सलमान खानचे देशभरात कोट्यवधी चाहते आहेत. त्याच्या कपड्यांची, फॅशनची नक्कल करून थाटात मिरवणारे शेकडो तरुण तुम्हाला पाहायला मिळतील. सलमान खान आपल्या आरोग्याची खूपच काळजी घेतो. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/salman-khan-4.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ फिट राहण्यासाठी तो नियमित व्यायाम करतो. व्यायाम करण्यासोबतच तो आहाराच्या बाबतीतही खूपच जागरूक आहे. शरिरिला पचेल तेच आणि आरोग्यासाठी चांगले असणारेच अन्नपदार्थ तो खातो. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/salman-khan-5.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ दरम्यान, सलमान खान मद्यप्राशन करतो की नाही, याबाबत नेमकी माहिती नाही. परंतु एक पेय मात्र त्याच्या खूपच आवडीचे आहे. हे नाव ऐकून तुम्हीही चकितच व्हाल. विशेष म्हणजे तुम्हालाही परडेल असे हे पेय आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/salman-khan.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ सलमान खानला ग्रीन टी खूपच आवडते. ग्रीन टी ही आरोग्यासाठी खूप लाभदायी असते, असे म्हटले जाते. सिनेमाच्या शूटिंगदरम्यान सलमान खान ग्रीन टी पितो, असं सांगितलं जातं. अन्य पेयांपेक्षा त्याला ग्रीन टी खूप आवडते. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/why-are-sarees-not-stocked-for-sale-among-the-daily-use-items-at-d-mart-1725022.html</loc><lastmod>2026-08-02T18:44:17+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/D-Mart-photos-1.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ D-Mart photos ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/D-Mart-affordable.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ डी-मार्ट हे देशातील सर्वाधिक लोकप्रिय रिटेल स्टोअर्सपैकी एक मानले जाते. परवडणाऱ्या दरात किराणा, घरगुती वस्तू, स्वयंपाकघरातील साहित्य तसेच रेडीमेड कपडे उपलब्ध असल्यामुळे लाखो ग्राहक नियमितपणे डी-मार्टमध्ये खरेदीसाठी जातात. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/D-Mart-affordable-goods.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ महिलांसाठी कुर्ती, लेगिंग्स, टी-शर्ट आणि इतर रेडीमेड कपड्यांचे अनेक पर्याय येथे मिळतात. मात्र, अनेक ग्राहकांच्या लक्षात आलेली एक गोष्ट म्हणजे डी-मार्टमध्ये सहसा साड्यांची विक्री केली जात नाही. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/D-Mart-photos.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ यामागील प्रमुख कारण म्हणजे डी-मार्टचे व्यवसाय धोरण. कंपनी प्रामुख्याने दैनंदिन वापरातील जास्त खपाच्या वस्तू कमी नफ्यात आणि मोठ्या प्रमाणावर विकण्यावर भर देते. त्यामुळे स्टॉकचे व्यवस्थापन सोपे राहते आणि ग्राहकांनाही कमी दरात वस्तू उपलब्ध करून देता येतात. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/D-Mart-saree-sale.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ साड्यांचा व्यवसाय मात्र यापेक्षा वेगळा आहे. साड्यांमध्ये विविध प्रकारचे कापड, डिझाइन, रंग, नमुने आणि बदलते फॅशन ट्रेंड असल्यामुळे मोठ्या प्रमाणात विविध स्टॉक ठेवावा लागतो. तसेच या उत्पादनांसाठी अधिक जागा, व्यवस्थापन आणि गुंतवणुकीची गरज भासते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/D-Mart-1.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ त्यामुळे कमी मार्जिनवर व्यवसाय करणाऱ्या डी-मार्टच्या मॉडेलमध्ये साड्यांचा समावेश करणे तुलनेने कमी फायदेशीर ठरू शकते. याच कारणांमुळे डी-मार्टमध्ये दैनंदिन वापराच्या वस्तू सहसा विक्रीसाठी ठेवण्यात येतात. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/chandrakant-patil-supports-uddhav-thackeray-over-maratha-reservation-1725025.html</loc><lastmod>2026-08-02T18:29:25+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/chandrakant-patil-and-uddhav-thackeray.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ chandrakant patil and uddhav thackeray ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/CHANDRAKANT-PATIL-2.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ भाजपाचे नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील पुण्यात एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. या वेळी बोलत असताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. यावेळी बोलताना त्यांनी मराठा आरक्षणावरही भाष्य केलं. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/CHANDRAKANT-PATIL-3.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीसाठी पहाटे चार वाजता पत्रकार परिषद घ्यायला लावली होती. अनेक मुख्यमंत्री होऊन गेले. परंतु  मराठा आरक्षणा संदर्भात सामान्य माणसाची परिस्थिती सुधारली असं काम कोणीच केलं नाही, असंही यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/CHANDRAKANT-PATIL.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ मतं मिळविण्यासाठी मराठा आरक्षण दिलं नाही तर समाजाचे कायमस्वरूपी प्रश्न मिटविन्यासाठी फडणवीस यांनी काम केलं. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबत अभ्यास केला म्हणूनच ते उच्च न्यायालयात टिकले, असेही ते म्हणाले. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/UDDHAV-THACKERAY.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही पाठराखण केली. मराठा आरक्षणावर बोलताना मी उद्धव ठाकरे यांना दोष देत नाही. कारण तो कोविड काळ होता. सर्वोच न्यायालयात आरक्षण टिकलं नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/DEVENDRA-FADNAVIS-1.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ दुसरीकडे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दैवी शक्ती आहे. वयाच्या 27 व्या वर्षी ते महापौर होते. ज्य महापौर परिषदेचे ते अध्यक्ष होते, असंही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/trending/the-unique-train-in-the-country-once-it-start-it-stops-directly-at-the-last-station-see-details-1725011.html</loc><lastmod>2026-08-02T17:57:56+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/prayagraj-delhi-humsafar.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ prayagraj delhi humsafar ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/prayagraj-delhi-humsafar.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ भारतीय रेल्वे हे देशातील सर्वसामान्यांचे सर्वाधिक विश्वासार्ह आणि परवडणारे वाहतूक साधन मानले जाते. कमी खर्च, आरामदायी प्रवास आणि देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेले विस्तीर्ण रेल्वे जाळे यामुळे आजही लाखो प्रवासी रेल्वेला पहिली पसंती देतात. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Indian-Railway.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ विमान, बस किंवा खासगी वाहनांचे पर्याय उपलब्ध असले तरी लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वेच अधिक सोयीची ठरते. भारतीय रेल्वेकडे सुपरफास्ट, एक्स्प्रेस, राजधानी, वंदे भारत, इंटरसिटी आणि हमसफर अशा विविध प्रकारच्या ट्रेन आहेत. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/prayagraj-delhi-humsafar-express.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ यापैकी काही गाड्या आपल्या वेगवान सेवेमुळे विशेष ओळख निर्माण करतात. अशाच गाड्यांमध्ये प्रयागराज–नवी दिल्ली हमसफर एक्स्प्रेसचा समावेश होतो. या ट्रेनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे नवी दिल्लीहून सुटल्यानंतर ती थेट प्रयागराज येथेच थांबते. या दरम्यान ती एकाही स्थानकावर थांबत नाही. त्यामुळे प्रवाशांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचतो आणि प्रवास अधिक जलद होतो. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Railway.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ ही हमसफर एक्स्प्रेस सुमारे 632 किलोमीटरचे अंतर अवघ्या 7 तास 50 मिनिटांत पूर्ण करते. ट्रेन रात्री 10.30 वाजता नवी दिल्ली स्थानकावरून सुटते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6.20 वाजता प्रयागराजला पोहोचते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Indian-Railway-Facts.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ वेगवान सेवा, कमी प्रवासाचा कालावधी आणि नॉन-स्टॉप धावण्याच्या वैशिष्ट्यामुळे प्रयागराज–नवी दिल्ली हमसफर एक्स्प्रेस ही उत्तर भारतातील सर्वाधिक वेगवान आणि लोकप्रिय रेल्वेगाड्यांपैकी एक मानली जाते. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/why-women-in-latvia-hire-rental-husbands-by-the-hour-here-is-the-reason-1724979.html</loc><lastmod>2026-08-02T17:03:12+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Latvia-1.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ Latvia ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Latvia.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ आपल्या देशात लग्नानंतर मुलगा नवरा बनतो आणि त्यानंतर घरातील जवळपास सर्व कामांची जबाबदारी स्त्रियांवरच राहते. आज आम्ही तुम्हाला अशा देशाबद्दल सांगणार आहोत, जिथे भाड्याने नवरा मिळतो आणि येथील महिला या सुविधेचा पूर्ण फायदा घेतात. येथे महिला तासगणिक नवरा भाड्याने घेतात आणि काम पूर्ण झाल्यानंतर पेमेंट करतात. भाड्याने नवरा घेतल्यावर ना कोणती कमिटमेंट ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Rental-Husband.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ असते ना कोणता संबंध. भाड्याने नवरा मिळण्याची गोष्ट थोडी विचित्र वाटत असली तरी युरोपच्या या देशात हाच ट्रेंड आहे. येथे पुरुषांची इतकी कमतरता आहे की महिला ही सेवा स्वीकारतात. चला, याबद्दल संपूर्ण माहिती देतो. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Rental-Husband-2.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ उत्तर युरोपच्या बाल्टिक प्रदेशात असलेल्या लातविया (Latvia) देशात तासगणिक पती भाड्याने मिळतात. ही सेवा पूर्णपणे सशुल्क आहे आणि त्यात प्रेम, लग्न, संबंध किंवा कमिटमेंट यांसारख्या गोष्टी अजिबात नसतात. या सेवेत फक्त काही तासांसाठी पती हायर करता येतो. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Rental-Husband-3.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ हस्बंड फॉर अॅन आवर ही पूर्णपणे व्यावसायिक सेवा आहे, ज्यात सर्व पुरुषांना घरकामांचे प्रशिक्षण दिले जाते. लातवियात बहुतेक महिला एकट्या राहतात आणि अशा परिस्थितीत त्यांना घरातील मूलभूत कामे जसे नळ दुरुस्त करणे, पाणी भरणे, पाईप व्यवस्थित करणे, पडदे लावणे, दुरुस्तीची कामे करण्यासाठी पुरुषांची गरज भासते. या कामांसाठी महिला १ किंवा २ तासांसाठी कोणत्याही पुरुषाला हायर करू शकतात. काम पूर्ण झाल्यानंतर पैसे दिले जातात आणि मग सेवा संपते. असे समजा की अॅपद्वारे एखाद्या पुरुषाला घरकामांसाठी बुक केले, तो आला, काम पूर्ण केले आणि तुम्ही पेमेंट केली. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Rental-Husband-4.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ लातवियात Komanda24 आणि Remontdarbi.lv सारखे ऑनलाइन प्लॅटफॉर्म अशी सुविधा उपलब्ध करून देतात आणि त्यांच्याद्वारेच बुकिंग होऊ शकते. महिलांमध्ये हा ट्रेंड खूप लोकप्रिय झाला आहे आणि स्त्रियांना तो आवडतही आहे. विशेषतः सिंगल मदर्स, नोकरी करणाऱ्या किंवा वृद्ध महिलांसाठी ही सेवा खूप मदतगार ठरत आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Rental-Husband-5.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ सन २०२२ मध्ये लौरा यंग नावाच्या महिलेने आपल्या पतीला इतरांच्या घरातील छोट्या-मोठ्या कामांसाठी भाड्याने पाठवण्यास सुरुवात केली, जेणेकरून घरात काही पैसे येतील. तेव्हापासून ही संकल्पना खूप व्हायरल झाली आणि अनेक महिलांनी त्याला पसंतीही दिली. रिपोर्ट्सनुसार, लौराचे पती जेम्स अर्ध्या दिवसासाठी ४४ डॉलर म्हणजे सुमारे ४ हजार रुपये कमवत होते आणि पूर्ण दिवसासाठी २८० डॉलर म्हणजे सुमारे २७ हजार रुपये कमवत होते. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/marathi-actress-prapti-redkar-reveals-shocking-incident-at-malad-station-1724941.html</loc><lastmod>2026-08-02T16:11:54+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Prapti-Redkar-4-1.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ Prapti Redkar 4 ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/prapti-redkar-1.webp</image:loc><image:caption><![CDATA[ अभिनेत्री या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत असतात. त्या उघडपणे अनेक मुलाखतींमध्ये त्यांच्यासोबत घडलेल्या गोष्टी सांगताना दिसतात. नुकताच मराठी मालिकेत काम करणाऱ्या एका अभिनेत्रीने तिच्यासोबत घडलेल्या धक्कादायक अनुभव सांगितला आहे. पण तिला कराटे येत असल्याचा मोठा फायदा झाला. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Prapti-Redkar.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ आम्ही मराठी अभिनेत्री प्राप्ती रेडकरविषयी बोलत आहोत. ती सध्या झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत काम करत आहे. या मालिकेमुळे ती प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली असून तिने यात ‘सावली’ची मुख्य भूमिका साकारली आहे. यापूर्वी तिने ‘काव्यांजली’ या मालिकेतही अभिनय केला होता. सोशल मीडियावरही ती सक्रिय राहते. मात्र, अभिनयासोबतच ती कराटेमध्येही पारंगत आहे. तिने ब्लॅक बेल्ट मिळवला असून कराटे चॅम्पियन असल्याचा फायदा तिला अनेकदा झाला आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Prapti-Redkar-3.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ एका मुलाखतीत प्राप्तीने आपल्यासोबत घडलेला एक धक्कादायक प्रसंग सांगितला. ती म्हणाली, “मी शूटिंगसाठी ट्रेनने जाते. असे प्रकार तर रोजच होतात. कोणीतरी गर्दीत हात लावून जातो आणि लगेच समजतही नाही. एकदा मी मालाड स्टेशनवर होते आणि प्लॅटफॉर्मकडे जात होते. तेव्हा एका माणसाने मला स्पर्श केला. मला कळलेच नाही की तो कोण आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Prapti-Redkar-4.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ पुढे ती म्हणाली, माझ्यासोबत सेटवरील कॉस्च्युम डिपार्टमेंटचा एक मुलगा होता, पण तो घाबरून पळून गेला. मग मी त्या छेडछाड करणाऱ्या माणसाची कॉलर पकडली, त्याच्या डोक्यावर फोन फेकला आणि त्याच्या प्रायव्हेट पार्टवर मारले. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Prapti-Redkar-5.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ शेवटी ती म्हणाली की, तो खाली पडला. ज्याने मला वाचवायचे होते, तोच पळाला. इथे किकबॉक्सिंगचा फारसा उपयोग झाला नाही.” ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/fashion-icon-sonakshi-sinha-look-classy-and-royal-in-new-look-1724927.html</loc><lastmod>2026-08-02T15:45:52+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Sonakshi-feature.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ Sonakshi feature ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/fashion-icon-Sonakshi-Sinha.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/fashion-icon-Sonakshi.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ सोनाक्षी सिन्हा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर नवीन पोस्ट शेअर करत अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Sonakshi-fashion-icon.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ खास पोज देत सोनाक्षी हिने फोटोशूट केलं आहे. सोनाक्षी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा प्रत्येक लूक आवडतो. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Sonakshi-fashion.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. शिवाय काही महिला चाहत्या तर अभिनेत्रीचा प्रत्येक लूक फॉलो करतात. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्य देत असते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Sonakshi-look.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ सोनाक्षी तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते. सोनाक्षी पती झहीर इक्बाल याच्यासोबत कायम फोटो पोस्ट करत असते. सात वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर सोनाक्षी हिने झहीर याच्यासोबत लग्न केलं. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/akanksha-choudhary-said-that-man-demanded-physical-relation-with-him-see-details-1724913.html</loc><lastmod>2026-08-02T15:33:11+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Lock-Upp-2.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ Lock Upp 2 ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Lock-Upp-2.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ रिअॅलिटी शो &#039;लॉक अप 2&#039;मध्ये सहभागी झालेल्या अभिनेत्री आकांक्षा चौधरीने आपल्या आयुष्यातील एक धक्कादायक अनुभव सांगितला. शोदरम्यान तिने खुलासा केला की, ब्यूटी पेजंटमध्ये सहभागी होत असताना तिला कास्टिंग काउचचा सामना करावा लागला होता. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Akanksha-Choudhary-physical-relation.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ आकांक्षाने सांगितले की, स्पर्धेसाठी गारमेंट्स आणि ट्रेनिंग फी भरण्यासाठी तिला 1 ते 2 लाख रुपयांची गरज होती. कुटुंबाकडून एवढी मोठी रक्कम मिळणे शक्य नसल्याने तिने पेजंट इंडस्ट्रीतील एका प्रसिद्ध व्यक्तीकडे आर्थिक मदत मागितली. तिने त्यांना असे सांगितले की ती काम करून तुम्हाला पैसे परत करेल. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Akanksha-Choudhary-physical.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ मात्र, त्या व्यक्तीने मदतीच्या नावाखाली तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. तसेच, पैसे देण्याच्या बदल्यात दर महिन्याला अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवण्याची अट घातल्याचा आरोप आकांक्षाने केला. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Akanksha-Choudhary-secret.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ तिने ही मागणी ठामपणे नाकारली. त्यानंतर संबंधित व्यक्तीने तिला धमकावत, भविष्यात पश्चात्ताप होईल असेही सांगितल्याचे तिने म्हटले, ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Akanksha-Choudhary.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ हा प्रसंग सांगताना आकांक्षा भावूक झाली. शोचे होस्ट फराह खान आणि रितेश देशमुख यांनी तिचे धैर्य कौतुकास्पद असल्याचे सांगत तिला पाठिंबा दिला. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/bollywood-actress-kajol-share-special-post-on-friendship-day-2026-1724905.html</loc><lastmod>2026-08-02T15:31:01+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/kajol-feature.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ kajol feature ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/kajol-look.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ आज फ्रेंडशीप डे आहे.. प्रत्येक जण आपल्या आयुष्यातील खास व्यक्तीला  या खास दिवसाच्या शुभेच्छा देत आहे. अशात अभिनेत्री काजोल हिने देखील काही खास फोटो पोस्ट करत तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या  व्यक्तीला शुभेच्छा दिल्या आहे . ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/kajol-look-classy.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ सोशल मीडियावर काजोल हिने स्वतःचं आणि लहापणीचे  काही फोटो पोस्ट केले आहे. पण अभिनेत्री पोस्टमध्ये  कोणाचं नाव लिहिलं नाही. सध्या सर्वत्र फक्त काजोल हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे. चाहत्यांनी देखील अभिनेत्रीच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाम केलाय... ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/kajol-1.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ फोटो पोस्ट करत काजोल म्हणते, माझ्या जन्मापासून आणि त्याही आधीपासून... जी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली, तिला &#039;फ्रेंडशिप डे&#039;च्या खूप खूप शुभेच्छा. ती माझ्यासाठी किती मोलाची होती आणि कोणताच विचार न करता तिने माझ्यासाठी किती संघर्ष केला, हे समजायला मला खूप वेळ लागला...&#039; ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/kajol-look-royal.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ पुढे अभिनेत्री म्हणाली, पण आता मला तिची खरंच जाणीव झाली आहे; मी तिला अधिक चांगल्या प्रकारे ओळखू लागले आहे आणि तिच्यावर खूप जास्त प्रेम करू लागले आहे... आणि शेवटी, मी तिला वचन देते की, मीही कायम तिच्यावर प्रेम करेन आणि तिच्यासाठी खंबीरपणे उभी राहीन.... असं देखील काजोल पोस्टमध्ये  म्हणाली आहे... ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/kajol-royal.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ काजोल हिने 90 च्या दशकाच चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आता देखील काजोल हिचे हीट सिनेमे तितक्याच आवडीने पाहिले जातात. सोशल मीडियावर देखील काजोल हिच्या सिनेमांचे लोकप्रिय सीन व्हायरल होत असतात. आजही काजोल हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/will-putin-live-194-years-russia-anti-aging-research-sparks-global-debate-1724870.html</loc><lastmod>2026-08-02T14:56:07+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Vladimir-putin-3-1.webp</image:loc>
					<image:title><![CDATA[ Vladimir-putin-3 ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Putin-2.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ माणूस कधी अमर होऊ शकतो का? असा प्रश्न अनेकांना सहज विचार करता करता पडतो. या प्रश्न उत्तर शोधण्याचा प्रयत्न देखील अनेक देश करत आहेत. पण अलीकडेच रशियाने या प्रश्नाचे उत्तर शोधून काढले आहे. रशियाच्या स्कोल्कोवो इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या नवीन रिसर्चनुसार माणूस १९४ वर्षे जिवंत राहू शकतो. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Putin-4.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ हा रिसर्च म्हणूनच खास आहे, कारण रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांनी गेल्या वर्षी चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांच्याशी झालेल्या संभाषणात स्वतः या गोष्टीचा खुलासा केला होता. मायक्रोफोनवर चुकून ऐकू आलेल्या या संभाषणात पुतिन म्हणाले होते की जर मानवी अवयवांचे प्रत्यारोपण करता आले असते, तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कितीही काळ जगू शकला असता. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Vladimir-putin-1.webp</image:loc><image:caption><![CDATA[ पुतिनचे हे विधान त्या वेळी खूप चर्चेत होते. हे प्रश्नही उपस्थित झाले होते की पुतिन यांनी स्वतःला अमर ठेवण्याचा प्लान तयार केला आहे का? त्यानंतर रशियाच्या या प्रकल्पाचाही खुलासा झाला होता. या प्रकल्पामध्ये वृद्धापकाळाशी लढण्यासाठी दीर्घकाळ रिसर्च केला जात आहे. स्वतः रशियाच्या सरकारने या गोष्टीची घोषणा केली होती. त्याला ‘न्यू टेक्नॉलॉजीज फॉर हेल्थ प्रिजर्वेशन नॅशनल प्रोजेक्ट’ असे नाव देण्यात आले होते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Vladimir-putin-3.webp</image:loc><image:caption><![CDATA[ हा रशियाचा आतापर्यंतचा सर्वात महागडा प्रकल्प मानला जात आहे. प्रकल्पांतर्गत शास्त्रज्ञ वाढत्या वयाला रोखण्यासाठी एक जीन थेरपी विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रश्न असा आहे की जर रशियाने वेळेत थेरपी विकसित केली तर पुतिन हे अमरता प्राप्त करणारे पहिले माणूस ठरतील का? ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Vladimir-putin-5.webp</image:loc><image:caption><![CDATA[ रशियातून दीर्घ आयुष्यासाठी मोठ्या प्रमाणावर चालणाऱ्या संशोधनाबाबत तज्ज्ञ वेगवेगळी मते मांडताना दिसत आहेत. बहुतेक लोकांचे असे मत आहे की पुतिन अँटी एजिंगवर रिसर्च यासाठी करत आहेत की स्वतः अमरता प्राप्त करू शकतील. चीनमध्ये समोर आलेले त्यांचे विधान याचा आधार मानला जातो. मात्र काही लोकांचे असेही मत आहे की अँटी एजिंगवर काम करणे रशियाची गरज बनली आहे, कारण तेथे लोकांचे सरासरी आयुष्य सतत कमी होत आहे. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/kishore-kumar-51-year-old-song-yeh-dosti-from-sholay-hailed-as-ultimate-friendship-1724843.html</loc><lastmod>2026-08-02T14:18:34+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/friendship-day-1.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ friendship day (1) ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/friendship-day-1.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ 2 ऑगस्ट 2026 रोजी फ्रेंडशिप डे साजरा केला जात असताना मैत्रीची आठवण झाली की सर्वप्रथम आठवण येते ती &#039;ये दोस्ती हम नहीं तोडेंगे&#039; या सदाबहार गाण्याची. जवळपास पाच दशकांनंतरही हे गाणं मैत्रीचे प्रतीक म्हणून प्रत्येक पिढीच्या मनात तितक्याच प्रेमाने जिवंत आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/ye-dosti-hum-nahi-todenge.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ कॉलेज फेअरवेल, रोड ट्रिप किंवा फ्रेंडशिप डेचा उत्सव असो, हे गाणं आजही प्रत्येक मैफलीची शान ठरते. हे गाणे 1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या सुपरहिट &#039;शोले&#039; चित्रपटातील असून अमिताभ बच्चन यांनी साकारलेल्या जय आणि धर्मेंद्र यांनी साकारलेल्या वीरू या जिवलग मित्रांवर चित्रित करण्यात आले होते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Friendship-Day-2026.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ एका बाइकवर बेधडक प्रवास करणाऱ्या जय-वीरूचा हा प्रसंग भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय सीनपैकी एक मानला जातो. या अजरामर गाण्याला किशोर कुमार आणि मन्ना डे यांनी स्वर दिले आहेत. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/friendship-day-song-2.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ सुमारे 3 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या &#039;शोले&#039;ने त्या काळात सुमारे 35 कोटी रुपयांची विक्रमी कमाई केली होती. जय-वीरूची मैत्री आणि &#039;ये दोस्ती हम नहीं तोडेंगे&#039; हे गाणं या चित्रपटाची सर्वात मोठी ओळख ठरले. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Kishore-Kumar.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ या गाण्याची लोकप्रियता भारतापुरती मर्यादित राहिली नाही. 2010 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्यादरम्यान भारत-अमेरिका मैत्रीचे प्रतीक म्हणून या गाण्याचा वापर करण्यात आला होता. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/antilia-housekeeping-staff-salary-how-much-do-mukesh-ambanis-employees-earn-1724821.html</loc><lastmod>2026-08-02T13:48:18+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Antilia-5-1.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ Antilia 5 ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/mukesh-ambani-antilia-staff-Salary.webp</image:loc><image:caption><![CDATA[ मुंबईतील मुकेश अंबानी यांचे घर ‘अँटिलिया’ (Mukesh Ambani Antilia) संपूर्ण जगात आपल्या भव्यतेसाठी ओळखले जाते. ही २७ मजली इमारत केवळ विटा आणि दगडांची रचना नसून, ऐश्वर्य आणि अभियांत्रिकीचे एक अतुलनीय उदाहरण आहे. अनेकदा लोक जेव्हा या आलिशान घराचे फोटो पाहतात, तेव्हा मनात एकच प्रश्न येतो की इतक्या विशाल इमारतीची देखभाल अखेर कशी आणि किती लोक करतात? अर्थातच, तिला सांभाळण्यासाठी एखाद्या छोट्या-मोठ्या टीमची नाही, तर एका संपूर्ण ‘फौजेची’ गरज असते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगार किती मिळतो आणि त्यांना काय-काय बेनिफिट्स मिळतात? ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Antilia-5.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ मुकेश अंबानी यांचे निवासस्थान कोणत्याही फाइव्ह स्टार हॉटेल किंवा कॉर्पोरेट मुख्यालयापेक्षा कमी नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या २७ मजली इमारतीचा प्रत्येक कोपरा चमकदार आणि व्यवस्थित ठेवण्यासाठी सुमारे ६०० कर्मचारी दिवस-रात्र काम करत असतात. ही संख्या एखाद्या मध्यमवर्गीय कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांपेक्षाही जास्त असू शकते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Antilia-House-4.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ या स्टाफमध्ये फक्त स्वच्छता करणारे लोकच समाविष्ट नाहीत, तर त्यात उच्च प्रशिक्षित सुरक्षा रक्षक, खाजगी सहाय्यक, देश-विदेशातील पदार्थ बनवणारे शेफ, इलेक्ट्रिशियन, प्लंबर आणि एसी तंत्रज्ञ यांसारखा टेक्निकल स्टाफही समाविष्ट आहेत. घराचे व्यवस्थापन असे डिझाइन केले आहे की अंबानी कुटुंबाला कधीही, कोणत्याही सेवेची कमतरता जाणवू नये. हे कर्मचारी शिफ्टमध्ये काम करतात जेणेकरून चोवीस तास घराची व्यवस्था व्यवस्थित चालू राहील. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/mukesh-ambani-antilia-staff-Salary-2.webp</image:loc><image:caption><![CDATA[ सामान्यतः घरात काम करणाऱ्याच्या पगाराबाबत आपल्या मनात एक मर्यादित आकडा असतो, पण अँटिलियाची गोष्ट पूर्णपणे वेगळी आहे. रिपोर्ट्सनुसार, मुकेश अंबानी यांच्या घरात काम करणाऱ्या स्टाफची सॅलरी कॉर्पोरेट जगतातील अनेक चांगल्या पदांवर बसलेल्या लोकांपेक्षाही जास्त आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/mukesh-ambani-antilia-staff-Salary-3.webp</image:loc><image:caption><![CDATA[ माहितीनुसार, येथे काम करणाऱ्या बहुतेक कर्मचाऱ्यांना १.५ लाख रुपये ते २ लाख रुपये पर्यंत मासिक सॅलरी दिली जाते. यामध्ये, लादी पुसणारे, साफसफाई करणारे कर्मचारी आहेत. मात्र, हा पगार कर्मचाऱ्याच्या अनुभवावर, त्यांच्या जबाबदारीवर आणि त्याच्या पदावर अवलंबून असतो. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/friendship-day-song-for-upset-friend-send-this-emotional-arijit-singh-song-tera-yaar-hun-mai-1724801.html</loc><lastmod>2026-08-02T13:32:32+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/friendship-day.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ friendship day ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/friendship-day.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ 2 ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने &#039;सोनू के टीटू की स्वीटी&#039; या चित्रपटातील &#039;तेरा यार हूं मैं&#039; हे गाणं पुन्हा चर्चेत आलं आहे. नाराज झालेल्या मित्राची समजूत काढण्यासाठी आणि मनातील भावना व्यक्त करण्यासाठी हे गाणं आजही अनेकांचे आवडते ठरते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/friendship-day-bollywood-Song.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या &#039;सोनू के टीटू की स्वीटी&#039; या चित्रपटात कार्तिक आर्यन, नुसरत भरुचा, सनी सिंह आणि सोनाली सेगल यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/friendship-day-song-1.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ मैत्री आणि प्रेम यांवर आधारित या चित्रपटातील &#039;तेरा यार हूं मैं&#039; हे गाणं गीतकार कुमार यांनी लिहिले असून संगीत रोचक कोहली यांनी दिले आहे. गायक अरिजीत सिंह यांच्या भावपूर्ण आवाजामुळे हे गाणं प्रचंड लोकप्रिय झाले. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/friendship-day-song.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ प्रदर्शनानंतर जवळपास आठ वर्षे उलटूनही या गाण्याची लोकप्रियता कायम आहे. यूट्यूबवर या गाण्याला सुमारे 41.8 कोटी व्ह्यूज मिळाले असून मित्रांच्या लग्नसमारंभ, पार्ट्या आणि शाळा-महाविद्यालयांच्या कार्यक्रमांमध्ये हे गाणं आजही आवर्जून वाजवले जाते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/friendship-day-ke-gaane.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ अनेकजण आपल्या जिवलग मित्राला हे गाणं समर्पित करून मैत्रीचे नाते अधिक घट्ट असल्याची भावना व्यक्त करतात. मैत्री, प्रेम आणि भावनिक नात्यांचे सुंदर चित्रण करणारा हा चित्रपट आणि त्यातील &#039;तेरा यार हूं मैं&#039; हे गाणं आजही प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान टिकवून आहे. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/ramayana-ramanand-sagar-bungalow-in-juhu-mumbai-interesting-facts-about-sagar-villa-1724785.html</loc><lastmod>2026-08-02T13:31:48+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Ramanand-Sagar-bungalow-Sagar-Villa.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ Ramanand Sagar bungalow Sagar Villa ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/ramanand-sagar.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ नितेश तिवारी दिग्दर्शित &#039;रामायण&#039; या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. तर दुसरीकडे यामुळे रामानंद सागर यांची &#039;रामायण&#039; ही लोकप्रिय मालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 1987 मध्ये जेव्हा दूरदर्शनवर ही मालिका प्रसारित व्हायची, तेव्हा संपूर्ण देश टीव्हीसमोर बसायचा. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Sagar-Villa-3.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ 39 वर्षांपूर्वी रामानंद सागर यांनी &#039;रामायण&#039; ही मालिका जवळपास 7 ते 9 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवली होती. आजकाल तर चित्रपटातील एका सीनवरच इतके पैसे खर्च होतात. इतक्या मोठ्या कलाकृतीची निर्मिती करणाऱ्या रामानंद सागर यांचा बंगला कसा दिसतो, हे तुम्हाला माहीत आहे का? ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Sagar-Villa-2.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ सामान्य दिसणारे रामानंद सागर यांचं घरसुद्धा अत्यंत सर्वसाधारण आहे. ते मुंबईतील जुहू परिसरात राहायचे. &#039;सागर व्हिला&#039; नावाने त्यांचं हे घर आहे. एनएस रोड नंबर 11 वरील हे घर खूपच सामान्य आहे. रामानंद सागर आज हयात नसले तर त्यांचे कुटुंबीय याच घराच राहतात. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/sagar-villa-1.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ आजकाल मोठमोठ्या कलाकारांचं आणि दिग्दर्शकांचं घर अत्यंत आलिशान असल्याचं पहायला मिळत. परंतु &#039;सागर व्हिला&#039;चं इंटेरिअरसुद्धा सर्वसामान्य आहे. बाहेरून हा बंगला अत्यंत शांत आणि प्रतिष्ठित असं दिसतं. रामानंद सागर यांनी रामायण, श्रीकृष्ण, विक्रम वेताळ यांसारख्या मालिकांच्या कथा लिहिल्या आहेत. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/sagar-villa-4.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ इतकंच नव्हे तर बजेटच्या कमतरतेमुळे काही मालिकांचं शूटिंगसुद्धा याच घरात करण्यात आलं होतं. म्हणजेच रामानंद सागर यांचं हे घर फक्त राहण्याचं ठिकाण नसून भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासाचा साक्षीदार आहे. &#039;विक्रम और बेताल&#039; या मालिकेचं चित्रीकरण याच &#039;सागर व्हिला&#039;मध्ये झालं होतं. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/actor-ram-kapoor-made-a-shocking-revelation-on-lock-upp-saying-doctors-once-warned-he-could-die-within-six-months-1724775.html</loc><lastmod>2026-08-02T13:09:33+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Ram-kapoor-5-1.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ Ram kapoor 5 ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Ram-Kapoor-4.webp</image:loc><image:caption><![CDATA[ लॉकअप हा रिअॅलिटी शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. या शोमध्ये सहभागी झालेले स्पर्धक सतत काही तरी नवे ड्रामे करताना दिसत आहेत. अभिनेता राम कपूरने तर सर्वांचे लक्ष वेधून घेतला आहे. नुकताच राम कपूरने केलेल्या खुलाशाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने मी पुढच्या 6 महिन्यात मरु शकतो असे म्हटले आहे. आता राम कपूर असं नेमकं का म्हणाला? वाचा सविस्तर... ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Ram-kapoor-5.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ लॉकअपमध्ये बोलताना राम कपूरने ‘बडे अच्छे लगते हैं’ मालिकेच्या वेळी प्रचंड त्रासातून जात असल्याचे सांगितले. त्यावेळी तो डिप्रेशनमध्ये होता. डॉक्टरांनी तर तिच्या जीवनशैली पाहून पुढच्या सहा महिन्यात तुमचा मृत्यू होईल असे सांगितले होते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Ram-Kapoor-3.webp</image:loc><image:caption><![CDATA[ राम कपूरने पुढे सांगितले की त्याची पत्नी गौतमीलाही याबाबत काहीही माहीत नव्हते. ‘बडे अच्छे लगते हैं’ मालिकेच्या काळात मी माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट डिप्रेशनमधून गेलो होतो. पण मालिकेमुळे मला प्रेम मिळाले. माझ्या लठ्ठपणामुळे इतकी चर्चा झाली की थोड्या काळासाठी सर्वाधिक रेटिंग असलेला स्टार बनलो होतो. आणि मी जास्त जास्त जाड होत गेलो असे राम कपूर म्हणाला. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Ram-Kapoor-1.webp</image:loc><image:caption><![CDATA[ राम कपूरने पुढे सांगितले की, माझ्या डॉक्टरने मला सांगितले की मी इतका अस्वस्थ झालो आहे की पुढच्या ६ महिन्यांमध्ये माझा मृत्यू होऊ शकतो. मला डायबेटिक स्ट्रोक येऊ शकतो. कारण मला दिवसातून तीन वेळा इन्सुलिन घ्यावे लागत होते. माझी शुगर ४००, ५००, ६००पेक्षा जास्त झाली होती आणि मी दिवसाला १४-१४ तास काम करत होतो. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Ram-Kapoor-2.webp</image:loc><image:caption><![CDATA[ राम कपूरने पुढे सांगितले की त्याला यावर काहीच करायचे नव्हते कारण त्याला प्रेक्षकांकडून प्रेम मिळत होते. नाव आणि पैसा देखील मिळत होते. तसेच या सगळ्यामुळे त्याच्या वागणूकीत बदल झाले होते. “मी खूप वाईट माणूस बनलो होतो. मी ६-६ तास उशिरा शूटिंगवर येत होतो. सेटवर बसून दारू पित होतो. मी राक्षस बनलो होतो” असे तो म्हणाला. पण मुलांमुळे त्यांना हिंमत मिळाली. त्या ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/gripping-mystery-thriller-balan-the-boy-mother-son-emotional-suspense-imdb-rating-8-point-2-1724741.html</loc><lastmod>2026-08-02T12:07:52+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/gripping-mystery-thriller-balan-the-boy.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ gripping mystery thriller balan the boy ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/balan-the-boy-on-ott.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ &#039;मंजुम्मेल बॉइज&#039; फेम चिदंबरम दिग्दर्शित हा चित्रपट 19 जून 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. थिएटरनंतर आता हा चित्रपट ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाची कथा ओळख आणि आपलेपणाच्या भावनेभोवती फिरते. भावनिक कथेमुळेच या चित्रपटाला मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/balan-the-boy-imdb-rating.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ आता हा मिस्ट्री थ्रिलर चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरही चर्चेत आला आहे. यात कथेतील चढउतारांपेक्षा अधिक भूमिकांच्या आयुष्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. या चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अनावश्यक ट्विस्ट आणि अनपेक्षित घटना यांऐवजी दैनंदिन प्रसंगांमधून उत्कंठा निर्माण करण्याची क्षमता आहे. बालनच्या आयुष्याच्या विविध टप्प्यांमधून कथा उलगडत जाते, तसतसा तणाव हळूहळू वाढू लागतो. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/gripping-mystery-thriller-balan-the-boy-1.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ &#039;बालन द बॉय&#039; असं या चित्रपटाचं नाव असून यात बालन नावाच्या एका मुलाची कथा दाखवण्यात आली आहे. बालन त्याच्या आईसोबत एका सुधारगृहात लहानाचा मोठा होतो. तिथून पळून आल्यानंतर त्याची आई कठीण जीवनातून सुटका मिळवण्यासाठी वारंवार तिची ओळख आणि पार्श्वभूमी बदलून त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/balan-the-boy-mother-son-emotional-suspense.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ कोणावरही विश्वास न ठेवता कसं जगायचं हे ती बालनला शिकवते. अखेर एका शांत डोंगराळ गावात त्यांना स्थैर्य मिळतं. पण नंतर अचानक काही अनपेक्षित घटनांमुळे बालन त्याच्या आईपासून वेगळा होतो. काही वर्षांनंतर अब्बास बालनला त्याच्या आश्रयाखाली घेतो आणि त्याची आईशी भेट घडवून आणण्याचं वचन देतो. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Balan-the-boy.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ &#039;बालन: द बॉय&#039; हा चित्रपट 31 जुलै 2026 रोजी झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये उपलब्ध आहे. या चित्रपटाला आयएमडीबीवरही दहापैकी 8.2 अशी उत्तम रेटिंग मिळाली आहे. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/shahid-kapoor-kriti-sanon-and-rashmika-mandanna-starrer-cocktail-2-ott-release-on-netflix-1724681.html</loc><lastmod>2026-08-02T10:31:52+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Cocktail-2-OTT-release-1.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ Cocktail 2 OTT release ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Cocktail-2-OTT-release.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त &#039;कॉकटेल 2&#039; सिनेमाची चर्चा रंगलेली आहे. &#039;कॉकटेल 2&#039; चं दिग्दर्शन होमी अदाजानिया यांनी केलं असून, याची कथा लव्ह रंजन आणि तरुण जैन यांनी  लिहिली आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Cocktail-2-OTT.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ &#039;कॉकटेल 2&#039;  2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या &#039;कॉकटेल&#039; या सिनेमाचा &#039;स्पिरिचुअल सिक्वेल&#039; आहे. &#039;कॉकटेल&#039; सिनेमात  सैफ अली खान, दीपिका पदुकोण आणि डायना पेंटी यांच्या मुख्य भूमिका होत्या. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Cocktail-2.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ तर &#039;कॉकटेल 2&#039;, 19 जून 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला; या सिनेमाला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आणि तो 2026 मधील सर्वाधिक कमाई करणारा सहाव्या क्रमांकाचा हिंदी सिनेमा ठरला. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Cocktail-new.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ &#039;कॉकटेल 2&#039; सिनेमा 14 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर  प्रदर्शित होणार आहे. सिनेमाच्या कथेबद्दल सांगायचं झालं तर, &#039;कॉकटेल 2&#039; सिनेमाची कथा कुणाल आणि दिया यांच्या लव्हस्टोरी भोवती फिरत आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Cocktail.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ कुणाल आणि दिया जे लग्नासाठी कुटुंबाकडून येणाऱ्या दबावापासून दूर जाण्यासाठी सिसिलीला जातात. या प्रवासादरम्यान, कुणालची निष्ठा तपासण्यासाठी दिया आपली बेफिकीर मैत्रीण एली हिला त्याच्याशी फ्लर्ट करण्यास सांगते. मात्र, जेव्हा एलीच्या मनात खरोखरच कुणालबद्दल भावना निर्माण होऊ लागतात, तेव्हा परिस्थिती गुंतागुंतीची होते. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/ajinkya-rahane-love-story-with-his-wife-radhika-1724659.html</loc><lastmod>2026-08-02T10:30:02+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/ajinkya-rahane-lovestory-2-1.png</image:loc>
					<image:title><![CDATA[ ajinkya rahane lovestory (2) ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/ajinkya-rahane-lovestory-4.png</image:loc><image:caption><![CDATA[ भारताचा महान क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने निवृत्ती जाहीर केली आहे. भारतीय क्रिकेटमधील रहाणेचे योगदान सुवर्ण अक्षरात कोरले जाईल. क्रिकेटच्या मैदानावर, रहाणेचा नेहमीच शांत आणि साधापणे पाहायला मिळाला आहे. मैदानाबाहेर रहाणे आपल्या वैयक्तिक आयुष्यातही खूप साधा राहिला आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/ajinkya-rahane-lovestory-3.png</image:loc><image:caption><![CDATA[ अजिंक्य रहाणे आणि राधिका धोपावकर हे बालपणीचे मित्र होते. अजिंक्य आणि राधिका मुंबईतील मुलुंडमध्ये राहत होते.  सुमारे 2007 साली, कॉलेजच्या दिवसांमध्ये, अजिंक्य रहाणे आणि राधिका धोपावकर यांची ओळख मैत्रीत आणि नंतर प्रेमात बदलली. रहाणे आणि राधिका जवळपास सात वर्षे गुपचूप एकमेकांना डेट करत होते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/ajinkya-rahane-lovestory-2.png</image:loc><image:caption><![CDATA[ दरम्यान, २०११ मध्ये रहाणेला भारतासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली. पदार्पणानंतर तीन वर्षांनी रहाणेने आपल्या कुटुंबाला राधिकाबद्दल सांगितले. दोन्ही कुटुंबे एकमेकांना आधीपासून ओळखत असल्याने, त्यांनी लगेचच होकार दिला. शिवाय, रहाणे भारतीय क्रिकेटमधील एक उगवता तारा बनला होता, त्यामुळे कोणीही आक्षेप घेतला नाही. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/ajinkya-rahane-lovestory-1.png</image:loc><image:caption><![CDATA[ अजिंक्य आपल्या लग्नाची तयारी करायलाच विसरला. अजिंक्य त्याच्या लग्नात जीन्स आणि टी-शर्ट घालून पोहोचला. एका मुलाखतीत त्याने हा प्रसंग बोलून दाखवला. अजिंक्यला इतक्या साध्या कपड्यात पाहून राधिकाही आश्चर्यकारक होती. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/ajinkya-rahane-lovestory.png</image:loc><image:caption><![CDATA[ यानंतर अजिंक्यने सांगितले की तो इतका व्यस्त होता की त्याला योग्य कपडे विकत घ्यायला वेळही मिळाला नाही. यावरुनच इतका मोठा क्रिकेटपटू असूनही त्याला जिन्स आणि टी-शर्टवर लग्नाला जायला काहीच वाटले नाही.  ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/ramayana-actress-who-overshadow-sai-pallavi-in-trailer-know-about-the-actress-surbhi-das-1724609.html</loc><lastmod>2026-08-02T09:10:18+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Sai-Pallavi-in-Ramayana.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ Sai Pallavi in Ramayana ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/surabhi-das-in-ramayana.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ नितेश तिवारी दिग्दर्शित &#039;रामायण&#039; या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरमधील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. मुख्य भूमिकांशिवाय चाहते हेसुद्धा जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत की, या चित्रपटात सीतेच्या बहिणीच्या भूमिकेत कोणती अभिनेत्री आहे? या अभिनेत्रीने सीतेच्या भूमिकेतील साई पल्लवीलाही मागे टाकलं आहे. तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड कुतूहल निर्माण झालं आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/ranbir-kapoor-and-actress-surbhi-das.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ &#039;रामायण&#039;मध्ये सीतेची भूमिका साकारणारी साई पल्लवी तिच्या साधेपणासाठी ओळखली जाते. परंतु ट्रेलरमधील तिच्या भूमिकेसाठी संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. सोशल मीडियावर काही जणांना तर तिच्यापेक्षा तिच्या मागे उभी असलेली अभिनेत्री जास्त आवडत आहे. ट्रेलरमधील साई पल्लवीच्या एण्ट्री सीनमध्ये तिच्यासोबत इतर दोन अभिनेत्री उभ्या आहेत. त्यापैकी डावीकडे उभ्या असलेल्या अभिनेत्रीची एक छोटीशी झलक समोर आली आहे आणि ती इंटरनेटवर लगेचच चर्चेचा विषय बनली आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/actress-surbhi-das-4.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ साई पल्लवीच्या मागे उभी असलेल्या या अभिनेत्रीचं नाव सुरभी दास असं आहे. ती एक आसामी अभिनेत्री असून रामाणय या चित्रपटात ती सीतेची धाकटी बहीण श्रुतकिर्तीची भूमिका साकारत आहे. &#039;पंड्या स्टोअर&#039; आणि &#039;निमा डेंजोंगपा&#039; यांसारख्या मालिकांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत. सुरभीने सोशल मीडियावर स्पष्ट केलंय की ती चित्रपटात श्रुतकिर्तीची भूमिका साकारत आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/sai-pallavi-and-actress-surbhi-das.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ सुरभी दासने सांगितलं की, तिने सुरुवातीला प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांच्या ऑफिसमध्ये या भूमिकेसाठी ऑडिशन दिलं होतं. ऑडिशन दिल्यानंतर दोन महिन्यांनी तिला निर्मात्यांकडून फोन आला होता. त्यावेळी ती &#039;पंड्या स्टोअर&#039; या मालिकेत काम करत होती. आता ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सुरभीचीच सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/actress-surbhi-das.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ हिंदी मालिकांमध्ये काम करण्यापूर्वी सुरभीने आसामी चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रात आपलं स्थान निर्माण केलं होतं. आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी ती आसामहून मुंबईला आली होती. &#039;निमा डेंजोंगपा&#039; या मालिकेतून तिने हिंदी टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण केलं. त्यानंतर &#039;पंड्या स्टोअर&#039; या मालिकेतून तिला लोकप्रियता मिळाली. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/rat-stolen-50-gram-gold-have-10-gold-rings-cctv-footage-went-viral-on-social-media-1724543.html</loc><lastmod>2026-08-01T21:36:36+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/gold-jewellery.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ gold jewellery ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/RAT-AND-GOLD-JEWELLERY-2.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ कर्नाटकातील तुमकुरू येथील कॅलेक्स ज्वेलर्समध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.  सकाळी दुकान उघडल्यानंतर कर्मचाऱ्यांना दागिने गायब असल्याचे आढळले. सुमारे 50 ग्रॅम वजनाचे हिऱ्याचे आणि सोन्याचे दागिने गायब झाल्याचे पाहून कर्मचाऱ्यांना धक्काच बसला. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/RAT-AND-GOLD-JEWELLERY-3.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ या चोरीमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली. सुरुवातीला ही मोठ्या चोरट्यानेच चोरी केली असावी अला संशय व्यक्त करण्यात आला. परंतु दुकानाचे कुलूप किंवा शटर कुठेही तुटलेले नव्हते. मोडतोड करून प्रवेश केल्याचे कोणतेही पुरावे दिसत नव्हते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/RAT-AND-GOLD-JEWELLERY-4.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ शेवटी पोलिसांकडे जाण्यापूर्वी कर्मचाऱ्यांनी CCTV फुटेज तपासले. या फुटेजमध्ये फुटेजमध्ये एक उंदीर दागिने तोंडात धरून नेताना दिसला. तो एकामागोमाग एक असे बरेच दागिने आपल्या बिळात घेऊन जाताना कैद झाला.  हे दृश्य पाहून दुकानातील सर्व कर्मचारी आश्चर्यचकित झाले. उंदराचा हा कारनामा सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरला. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/RAT-AND-GOLD-JEWELLERY-5.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ उंदरानेच दागिने लांबवल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी उंदराचे बिळ शोधून काढले. बऱ्याच शोधानंतर बिळातून हरवलेले सर्व  दागिने सुरक्षित अवस्थेत मिळाले. त्यामध्ये 10 अंगठ्या आणि 3 साखळ्यांचाही समावेश होता. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/RAT-AND-GOLD-JEWELLERY.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ दरम्यान, दागिने परत मिळाल्याने दुकानदाराने सुटकेचा निश्वास सोडला. या अनोख्या चोरीची सगळीकडेच चर्चा होत आहे. उंदराने केलेल्या या कारनाम्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/trending/why-is-there-a-mirror-right-in-front-of-the-bed-in-a-hotel-room-1724515.html</loc><lastmod>2026-08-01T20:31:16+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/hotel-bed-room.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ hotel bed room ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/hotel-bed-room.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ आपण हॉटेलमध्ये मुक्कामासाठी गेल्यावर एक गोष्ट हमखास लक्षात येते, ती म्हणजे प्रत्येक हॉटेलच्या रुममधील बेडसमोर लावलेला मोठा आरसा. अनेकांना हा केवळ सजावटीचा भाग वाटत असला, तरी त्यामागे इंटिरिअर डिझाइनचे महत्त्वाचे कारण दडलेले असते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Hotel-room-design.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ हॉटेलमधील आरसा अशा ठिकाणी बसवला जातो, जेणेकरून खिडकीतून येणारा नैसर्गिक प्रकाश संपूर्ण खोलीत परावर्तित होईल. त्यामुळे खोली अधिक उजळ, प्रशस्त आणि आकर्षक दिसते. विशेषतः लहान खोल्यांना मोठेपणाची अनुभूती देण्यासाठी आरशांचा प्रभावी वापर केला जातो. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Hotel-mirror-placement.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ याशिवाय, प्रकाश आणि सजावटीचे प्रतिबिंब आरशात उमटल्यामुळे नागरिकांना खोली अधिक आलिशान आणि आरामदायी वाटते. त्यामुळे अतिरिक्त प्रकाशयोजनेची गरजही कमी भासते आणि खोलीचा एकूण अनुभव अधिक चांगला होतो. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/hotel-room-bed.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ मात्र, काही सांस्कृतिक आणि वास्तूविषयक समजुतीनुसार बेडसमोर आरसा असणे योग्य मानले जात नाही. काहींच्या मते, यामुळे झोपेत अस्वस्थता निर्माण होऊ शकते. रात्री अचानक आरशात स्वतःचे प्रतिबिंब दिसल्याने क्षणभर गोंधळ किंवा भीतीही वाटू शकते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/hotel-bed.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ तथापि, हॉटेल व्यवस्थापनाच्या दृष्टीने आरसा हा मुख्यतः प्रकाश वाढवणे, जागा अधिक मोठी भासवणे आणि खोलीचे सौंदर्य खुलवणे या उद्देशाने लावला जातो. त्यामुळे बेडसमोर आरसा असणे ही अंधश्रद्धा किंवा योगायोग नसून एक विचारपूर्वक केलेली डिझाइनची निवड आहे. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/this-58-year-old-nirupa-roy-song-reminds-people-of-their-mother-1724486.html</loc><lastmod>2026-08-01T19:16:55+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Tu-Kitni-Achhi-Hai.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ Tu Kitni Achhi Hai ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Tu-Kitni-Achhi-Hai.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ आई आणि मुलाचे नाते हे जगातील सर्वांत पवित्र आणि भावनिक नाते मानले जाते. या नात्यावर हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक अविस्मरणीय गाणी तयार झाली असली, तरी 1968 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘राजा और रंक’ या चित्रपटातील गाणं आजही प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Lata-Mangeshkar-Songs.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ ‘तू कितनी भोली है, तू कितनी नादान है’ या गाण्याला स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आपल्या भावपूर्ण आवाजाने अजरामर केले आहे. गीतकार आनंद बक्षी यांनी आईच्या प्रेम, माया, काळजी आणि मुलासाठीच्या शुभेच्छा अत्यंत साध्या पण हृदयस्पर्शी शब्दांत व्यक्त केल्या आहेत. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Mother-Son-Relationship-Song.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ तर लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या सुरेल संगीतामुळे हे गाणं अधिक प्रभावी बनले आहे. ‘राजा और रंक’ या चित्रपटात संजीव कुमार, निरूपा रॉय आणि महेश कोठारे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Mother-Child-Song.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ दोन वेगवेगळ्या सामाजिक स्तरातील मुलांच्या आयुष्याभोवती फिरणारी ही कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आजही मदर्स डे, शाळांमधील सांस्कृतिक कार्यक्रम तसेच कौटुंबिक समारंभांमध्ये हे गाणं आवर्जून वाजवले जाते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Raja-Aur-Runk.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ रेडिओपासून सोशल मीडियापर्यंत या गाण्याची लोकप्रियता कायम आहे. आईच्या निःस्वार्थ प्रेमाचा आणि मुलाबद्दलच्या तिच्या काळजीचा भावनिक आविष्कार असल्यामुळे हे गीत 58 वर्षांनंतरही रसिकांच्या हृदयात अढळ स्थान राखून आहे. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/sports/other-sports/mountaineer-nirmal-purja-passes-away-tragically-killed-in-an-avalanche-while-climbing-a-mountain-in-pakistan-1724468.html</loc><lastmod>2026-08-01T18:38:56+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Nirmal_Purja-3-1.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ Nirmal_Purja (3) ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Nirmal_Purja-3.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ जगभरात निम्स दाई म्हणून ख्याती असलेले नेपाळी गिर्यारोहक निर्मल पुरजा यांनी जगाचा निरोप घेतला आहे. पाकिस्तानातील ब्रॉड पीकवर चढाई करताना हिमस्खलनात 30 जुलै 2026 रोजी बेपत्ता झाले होते. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे. (Photo: Nirmal Purja MBE Twitter) ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Nirmal_Purja-1.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ निर्मल पुरजा यांच्या मालकीच्या &#039;एलीट एक्सपेड&#039; या ट्रेकिंग कंपनीने सोशल मीडियावरून त्यांच्या निधनाच्या बातमीला अधिकृत दुजोरा दिला आहे.कंपनीने सांगितले की, हिमस्खलनात निम्सचा मृत्यू झाला. इतकंच काय तर या मोहिमेत निर्मल पुरजा यांच्यासह त्यांच्या टीममधील सर्व 10 गिर्यारोहकांचा मृत्यू झाला. (Photo: Nirmal Purja MBE Twitter) ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Nirmal_Purja-2.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ निर्मल पुरजा हे जगातील 8 हजार मीटरपेक्षा जास्त उंच असलेल्या सर्व 14 सर्वोच्च शिखरांवर सलग तिसऱ्यांदा चढाई करून &#039;हॅटट्रिक&#039;चा एक नवा जागतिक विक्रम रचण्यासाठी सज्ज झाले होते. पण ही मोहिम यशस्वी होण्यापूर्वीच त्याचं निधन झालं. गुरुवारी हिमस्खलन झाले, तेव्हा संघ कॅम्प 2 वरून कॅम्प 3 कडे जात होता. या घटनेनंतर लगेचच संघाशी संपर्क पूर्णपणे तुटला. (Photo: Nirmal Purja MBE Twitter) ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Nirmal_Purja-4.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ नेपाळचे रहिवासी असलेले आणि नंतर ब्रिटिश नागरिकत्व घेतलेले 43 वर्षीय निर्मल पुरजा हे गिर्यारोहण क्षेत्रातील &#039;सुपरहीरो&#039; म्हणून गणले जात होते. त्यांनी 2019 मध्ये अवघ्या 189 दिवसांत जगातील सर्व 14 सर्वोच्च शिखरे सर करून इतिहास रचला होता. त्यावर &#039;14 Peaks: Nothing Is Impossible&#039; ही प्रसिद्ध नेटफ्लिक्स डॉक्युमेंट्री देखील आहे. (Photo: Nirmal Purja MBE Twitter) ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Nirmal_Purja.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ पाकिस्तानच्या अल्पाइन क्लबनुसार , दहा सदस्यीय आंतरराष्ट्रीय संघात निम्सच्या नेतृत्वाखालील पाच नेपाळी गिर्यारोहकांचा समावेश होता. उर्वरित सदस्यांमध्ये पाकिस्तान, ओमान, अमेरिका आणि चीन येथील प्रत्येकी एक गिर्यारोहक आणि आणखी एका आंतरराष्ट्रीय सदस्याचा समावेश होता. (Photo: Nirmal Purja MBE Twitter) ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/d-mart-offers-huge-discounts-on-rakhis-drawing-massive-crowds-of-women-1724458.html</loc><lastmod>2026-08-01T18:25:16+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/DMart-news.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ DMart news ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/DMart-news.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी कमी दरात घरगुती आणि दैनंदिन वापराच्या वस्तू खरेदी करण्यासाठी डी-मार्ट हे लोकप्रिय ठिकाण बनले आहे. किराणा, घरगुती वस्तू, कपडे आणि इतर आवश्यक सामानावर वर्षभर विविध ऑफर्स आणि सवलती दिल्या जात असल्यामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणात डी-मार्टला पसंती देतात. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/DMart-discounts.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ मात्र, कोणत्या महिन्यात कोणत्या वस्तूंवर विशेष सवलत मिळते, याची माहिती अनेक ग्राहकांना नसते. दरवर्षी ऑगस्ट महिन्याची सुरुवात होताच अनेक डी-मार्ट स्टोअर्समध्ये विशेष बदल पाहायला मिळतात. विशेषतः तिसऱ्या मजल्यावरील विभागामध्ये रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारच्या राख्या विक्रीसाठी मांडण्यात येतात. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/DMart-offers.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ रंगीबेरंगी, आकर्षक डिझाइनच्या तसेच मुलांसाठी, महिलांसाठी आणि पारंपरिक अशा अनेक प्रकारच्या राख्यांचा मोठा संग्रह ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला जातो. डी-मार्टमध्ये तुलनेने कमी किमतीत राख्या उपलब्ध होत असल्याने महिलांची या विभागात मोठी गर्दी होत असते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/DMart.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ अनेक महिला घरासाठी लागणारे किराणा आणि इतर साहित्य खरेदी करण्याबरोबरच रक्षाबंधनासाठी लागणाऱ्या राख्यांचीही एकाच ठिकाणी खरेदी करतात. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात या विभागात ग्राहकांची विशेष वर्दळ असते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/d-mart.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ याशिवाय, राख्यांसोबतच गिफ्ट पॅक, चॉकलेट्स, सजावटीच्या वस्तू आणि सणासाठी लागणाऱ्या इतर साहित्याचीही विक्री सुरू केली जाते. त्यामुळे रक्षाबंधनाच्या तयारीसाठी ग्राहकांना आवश्यक असलेल्या अनेक वस्तू एकाच छताखाली उपलब्ध होतात. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/shweta-tiwari-richest-television-actress-lived-in-chawl-became-mom-at-20-1724433.html</loc><lastmod>2026-08-01T17:55:29+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Shweta-Tiwari-1.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ Shweta Tiwari (1) ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Shweta-Tiwari-1.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी ही तिच्या दमदार अभिनयासोबतच फिटनेस, सौंदर्य आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्वामुळे कायम चर्चेत असते. अनेक वर्षांपासून छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या श्वेताने आपल्या मेहनतीच्या जोरावर यशाचे शिखर गाठले आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Kasautii-Zindagi-kay.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ मात्र तिचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. आयुष्यात अनेक चढ-उतार, वैयक्तिक अडचणी आणि संघर्षांचा सामना करत तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी हिने एका मुलाखतीत सांगितले होते की, करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्यांचे कुटुंब चाळीतील एका छोट्याशा खोलीत राहत होते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Shweta-Tiwari-news.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ अत्यंत साध्या परिस्थितीतून श्वेताने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. आर्थिक अडचणी असूनही तिने कष्ट आणि जिद्दीच्या बळावर स्वतःला सिद्ध केले. श्वेता तिवारीला खरी लोकप्रियता मिळाली ती Kasautii Zindagii Kay या गाजलेल्या मालिकेतील &#039;प्रेरणा&#039; या भूमिकेमुळे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Shweta-Tiwari-2.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ तिच्या प्रभावी अभिनयामुळे ती घराघरात पोहोचली आणि छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक बनली. त्यानंतर तिने अनेक यशस्वी मालिकांमध्ये काम करत प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळवले. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Bigg-Boss.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ श्वेताने बॉलिवूडमध्येही काही चित्रपटांमध्ये काम केले. मात्र मोठ्या पडद्यावर तिला अपेक्षित यश मिळाले नाही. तरीही तिने हार न मानता टेलिव्हिजन क्षेत्रात सातत्याने उत्कृष्ट काम करत स्वतःची वेगळी ओळख कायम राखली. आजही ती विविध टीव्ही मालिका आणि वेब सिरीजमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्वेता तिवारीची एकूण संपत्ती सुमारे 81 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/sports-photos/england-jos-buttler-is-just-24-runs-away-from-the-record-for-the-most-runs-in-the-t20-cricket-format-1724396.html</loc><lastmod>2026-08-01T16:48:36+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Jos_Buttler-5.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ Jos_Buttler ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Jos_Buttler-4.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ मँचेस्टर सुपर जायंट्सचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या द हंड्रेड लीग स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करत आहे. 31 जुलैला  ट्रेंट रॉकेट्सविरुद्धच्या सामन्यात बटलरने दोन चौकार आणि चार षटकारांसह 37 चेंडूत 55 धावा ठोकल्या. (PHOTO CREDIT- GETTY) ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Jos_Buttler-3.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ जोस बटलरच्या या खेळीमुळे मँचेस्टर सुपर जायंट्सला 137 धावांपर्यंत मजल मारता आली. या अर्धशतकी खेळीनंतर जोस बटलर एका मोठ्या विक्रमाच्या जवळ पोहोचला आहे. टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या अगदी जवळ आहे.(PHOTO CREDIT- GETTY) ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Jos_Buttler-2.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डच्या नावावर आहे. हा विक्रम आता जोस बटलरच्या दृष्टीक्षेपात आहे. हा विक्रम मोडण्यासाठी फक्त 24 धावांची गरज आहे. त्याने काही दिवसांपूर्वी ख्रिस गेलला मागे टाकून दुसरं स्थान पटकावलं होतं. (PHOTO CREDIT- GETTY) ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Jos_Buttler-1.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ जोस बटलरने आतापर्यंत 520 टी20 सामन्यातील 490 डावात 14780 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने 147.06 च्या स्ट्राईक रेटने 105 अर्धशतकं आणि नऊ शतकं ठोकली आहेत. कायरन पोलार्डने 746 सामन्यात 14803 धावा केल्या आहेत. (PHOTO CREDIT- GETTY) ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Jos_Buttler.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ द हंड्रेड स्पर्धेच्या आगामी सामन्यात जोस बटलरने 24 धावा करताच त्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाईल. टी20 फॉर्मेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा जगातील पहिल्या क्रमांकाचा खेळाडू ठरेल. (PHOTO CREDIT- GETTY) ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/421-km-range-sunroof-tata-tiago-ev-mg-comet-ev-tata-punch-ev-and-citroen-ec3-electric-budget-car-1724378.html</loc><lastmod>2026-08-01T18:42:29+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Citroen-eC3-2.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ Citroen eC3 ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Tata-Tiago-EV.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ Tata Tiago EV: ही भारताटी सध्याच्या सर्वाज स्वस्त ई-कार पैकी आहे.  BaaS (Battery-as-a-Service)  प्लान सोबत या कारची सुरुवातीची एक्स शोरुम किंमत सुमारे 4.69 लाख रुपयांनी सुरु होते. तर बॅटरी सब्सक्रिप्शनसाठी स्वतंत्र शुल्क द्यावे लागते. सामान्यत: खरेदी पर्यायात हीची किंमत 6.99 लाख रुपयांनी सुरु होते. हिचे कॉम्पॅक्ट हॅचबॅक डिझाईन नवीन LED DRLs, क्लोज्ड-ऑफ फ्रंट ग्रिल, एअरो-स्टाईल अलॉय व्हिल्स आणि कनेक्टेड एलईडी टेललाईट्समुळे ती आधी पेक्षा मॉर्डन दिसते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Tata-Tiago-EV-1.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ टाटा टिएगो ईव्हीच्या केबिनमध्ये ड्युअर -टोन इंटेरिअर,  10.25-इंचाचा टचस्क्रीन,वायरलेस एंड्रॉईड ऑटो, एप्पल कारप्ले, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, क्रुझ कंट्रोल, डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर आणि वायरलेस चार्जरसारखे फिचर्स मिळतात. सेफ्टीसाठी यात सहा एअरबॅग्स, 360-डिग्री कॅमरा,इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ESC), हिल होल्ड आणि TPMS सारखे फिचर्स दिलेले आहेत. यात 19.2 kWh आणि  24 kWh चा बॅटरीचा पर्याय मिळतो. जो अनुक्रमे :61 PS आणि 75 PS मोटरसोबत येते. कंपनीनुसार याची कमाल MIDC रेंज 293 किमीपर्यंत आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/MG-Comet-EV.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ MG Comet EV: ही शहरात रोजच्या वापरासाठी तयार केलेली एक अल्ट्रा -कॉम्पॅक्ट इलेक्ट्रीक कार आहे.BaaS स्कीमसोबत हीची सुरुवातीची किंमत   4.99 लाखापासून सुरु होते. तर सामान्य एक्स शोरुम किंमत सुमारे 7 लाखाच्या आसपास आहे. याचे बॉक्सी डिझाईन, फुल-LED लायटिंग, कनेक्टेड LED स्ट्रीप, छोटे ओव्हरहँग आणि 12-इंचाचे व्हील्स यास खास बनवतात. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/MG-Comet-EV-1.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ एमजी कोमेट ईव्हीच्या इंटेरिअरमध्ये ड्युअल 10.25-इंचाचा स्क्रीन, वायरलेस एंड्रॉईड ऑटो- एप्पल कारप्ले, कीलेस एंट्री, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि i-Smart कनेक्टेड कार टेक्नोलॉजी सारखे फीचर्स दिले आहेत. या कारमध्ये सेफ्टीसाठी ड्युअल एअरबॅग, ABS सोबत EBD, रिअर पार्किंग कॅमरा आणि TPMS मिळते.या कारमध्ये 17.3 kWh बॅटरी पॅकसोबत 42 PS आणि 110 Nm आऊटपुट ची इलेक्ट्रिक मोटर येते. ही  कार एकदा चार्ज केल्यानंतर 230 किमीपर्यंत रेंज देते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Tata-Punch-EV.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ Tata Punch EV: जर तुम्हाला कमी किंमती SUV सारखी स्टाईल आणि जास्त स्पेस पाहिजे असेल तर पंच ईव्ही चांगला पर्याय आहे. BaaS प्लान सोबत हीची सुरुवातीची किंमत सुमारे 6.49 लाख आणि सामान्य एक्स शोरुम किंमत 9.69 लाखाने सुरु होते. हीचे डिझाईन  ICE Punch हून वेगळे आहे. यात क्लोज्ड फ्रंट ग्रिल, एलईडी लाईट बार, नवीन बंपर आणि एअरो डिझाईन्सचे अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Tata-Punch-EV-1.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ टाटा पंच ईव्हीच्या केबिनमध्ये  10.25-इंच टचस्क्रीन, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, वायरलेस फोन चार्जर, वेंटिलेटेड फ्रंट सीट्स, सनरूफ  आणि  360-डिग्री कॅमरा सारखे प्रीमियम फिचर्स मिळते. सेफ्टीसाठी सहा एअरबॅग,  ESC, ब्लाईंड स्पॉट मॉनिटर, हिल होल्ड आणि ADAS फिचर्स देखील उपलब्ध आहेत. यात  25 kWh आणि 35 kWh बॅटरी पॅकचा पर्याय मिळतो. मोटर 82 PS असून ती 122 PS ची पॉवर जनरेट करते. आणि कंपनीनुसार टाटा पंच ईव्हीची रेंजर 421 किमीपर्यंत असते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Citroen-eC3.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ Citroen eC3: ही त्या ग्राहकांसाठी चांगला पर्याय आहे, ज्यांना कमी बजेटमध्ये जास्त केबिन स्पेस आणि सुव्हसारखी ड्रायव्हींग पोझिशन हवी.  BaaS स्कीम सोबत हीची किंमत सुमारे 8.49 लाख रुपयांनी सुरु होते. तस सामान्य एक्स शोरुम किंमत सुमारे 11.99 लाख रुपये आहे. हीचे डिझाईन C3 हॅचबॅकवर आधारित आहे. त्यात हायग्राऊंड क्लिअरन्स , सुव्ह स्टाईल बॉडी क्लॅडिंग आणि आकर्षक फ्रंट फेसिया मिळते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Citroen-eC3-1.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ या कारच्या इंटेरिअरमध्ये 10.2-इंचाचा टचस्क्रीन, वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिविटी, डिजिटल इंस्ट्रूमेंट डिस्प्ले आणि पुरेसा केबिन स्पेस दिलेला आहे. सेफ्टीसाठी  6 एअरबॅग, ESC, ABSच्या सोबत EBD, रिअर पार्किंग सेंसर आणि TPMS सारखे फिचर्स मिळतात. यात  29.2 kWh बॅटरी पॅकसोबत 57 PS आणि 143 Nm आऊटपुट वाली इलेक्ट्रीक मोटर दिलेली आहे. कंपनीनुसार या कारला एकदा चार्ज केल्यानंतर ही 320 किमीपर्यंत ARAI-क्लेम्ड रेंज देते. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/kitchen-hacks-salt-storage-tips-in-monsoon-1724356.html</loc><lastmod>2026-08-01T16:03:01+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Salt-in-monsoon-1.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ Salt in monsoon ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Salt-in-monsoon-tips-new.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ पावसाळ्यात मिठाच्या डब्यात मिठ सचतंय... यामागील मुख्य कारण म्हणजे पावसाळ्यात हवेतील आर्द्रतेत होणारी वाढ. मिठाचे कण हवेतील ओलावा सहजपणे शोषून घेतात. त्यामुळे ते लवकर दमट होतात. ही समस्या टाळण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय प्रभावी ठरू शकतात. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Salt-in-monsoon-tips.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ मिठाच्या डब्यात तांदळाचे काही दाणे ठेवा. तांदूळ अतिरिक्त ओलावा शोषून घेतो. यामुळे मीठ जास्त काळ कोरडे राहण्यास मदत होते. कॉफी बीन्स किंवा सुके राजमा ओलावा कमी करण्यास मदत करतात. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Salt-in-monsoon.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ लवंग ओलावा कमी करण्यास मदत करतात. पण त्यांचा सुगंध मिठात उतरू नये म्हणून, त्यांना कापडात गुंडाळून डब्यात ठेवा. कपड्यात गुंडाळल्याने मिठाला लवंगाचा वास येणार नाही. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Salt-new.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ याव्यतिरिक्त, मिठाची भांडी नेहमी कोरड्या, हवेशीर आणि थंड जागी ठेवावीत. चांगल्या प्रतीचे भांडे वापरा. ​​उघडल्यानंतर ते लगेच बंद करा. तसेच, मीठ काढताना नेहमी कोरडा चमचा वापरा. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Salt.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ हे सोपे घरगुती उपाय अवलंबल्याने, पावसाळ्यातही मीठ आणि साखर बराच काळ कोरडे राहतील आणि तुम्ही स्वयंपाकघरातील ही सामान्य समस्या सहज टाळू शकाल. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/bollywood-actress-jasmine-dhunna-missing-mystery-underworld-truth-see-details-1724322.html</loc><lastmod>2026-08-01T15:31:22+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/jasmine.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ jasmine ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/jasmine.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ 1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या &#039;वीराना&#039; या हॉरर चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली. या चित्रपटातील चुडैलची भूमिका साकारणारी जास्मिन धुन्ना आपल्या सौंदर्य, अभिनय आणि रहस्यमय व्यक्तिमत्त्वामुळे एका रात्रीत प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Veerana-actress-missing-mystery.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ मात्र, चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर त्यांनी अचानक बॉलिवूडला रामराम ठोकला आणि सार्वजनिक आयुष्यातून पूर्णपणे गायब झाल्या. जास्मिन धुन्ना यांनी वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी &#039;सरकारी मेहमान&#039; या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/jasmine-dhunna-missin.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ त्या काळात हॉरर चित्रपट बी-ग्रेड मानले जात असतानाही त्यांनी ही भूमिका स्वीकारली आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. चित्रपटाच्या यशानंतर जास्मिन धुन्नाकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. मात्र, त्याच काळात त्यांच्या सौंदर्यावर मुंबईतील अंडरवर्ल्डची नजर पडल्याची चर्चा सुरू झाली. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/jasmine-dhunna.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ काही माध्यमांमध्ये त्यांना अंडरवर्ल्डकडून धमक्या आणि फोन येत असल्याचे दावे करण्यात आले. या अफवांमुळे आणि भीतीमुळे त्यांनी चित्रपटसृष्टीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. मात्र, या दाव्यांची अधिकृत पुष्टी कधीही झालेली नाही. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/bollywood-actress.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ जॅस्मिन यांच्या अचानक गायब झाल्यानंतर त्यांच्या निधनापासून ते अमेरिकेत स्थायिक झाल्यापर्यंत अनेक अफवा पसरल्या. मात्र, &#039;वीराना&#039;मधील त्यांचे सहकलाकार हेमंत बिरजे यांनी काही वर्षांपूर्वी त्या जिवंत असून अमेरिकेत वास्तव्यास असल्याचे सांगितले होते. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/37-years-old-vidaai-song-babul-ka-ye-ghar-behna-alka-yagnik-kishor-kumar-voice-1724258.html</loc><lastmod>2026-08-01T14:30:28+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Padmini-Kolhapure.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ Padmini Kolhapure ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Padmini-Kolhapure.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ हिंदी चित्रपटसृष्टीत व्यक्तीच्या प्रत्येक भावनेवर आधारित अजरामर गाणी आहेत. प्रेम, विरह, मैत्री, नाती आणि कौटुंबिक भावभावना व्यक्त करणारी अनेक गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Padmini-Kolhapure-babul-ka-ye-ghar-behna.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ त्यापैकी मुलीच्या लग्नानंतरच्या भावनिक निरोपाच्या प्रसंगासाठी &#039;बाबुल का ये घर बहना&#039; हे गाणं गेली 37 वर्षे लोकांच्या मनात अढळ स्थान राखून आहे. 1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या &#039;दाता&#039; या चित्रपटातील हे गाणे आजही लग्नातील विदाईच्या प्रसंगी आवर्जून वाजवले जाते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Padmini-Kolhapure-vidaai-Song.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ या गाण्यात पद्मिनी कोल्हापुरी आणि मिथुन चक्रवर्ती यांच्यावर भावनिक प्रसंग चित्रित करण्यात आला आहे. गीतकार असद भोपाली यांनी याचे हृदयस्पर्शी बोल लिहिले असून, कल्याणजी-आनंदजी यांनी संगीत दिले आहे. गायक किशोर कुमार आणि अलका याज्ञिक यांच्या भावपूर्ण आवाजामुळे हे गाणं अधिकच लोकप्रिय झाले. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Padmini-Kolhapure-Song-1.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ या गाण्यात एक भाऊ आपल्या बहिणीला सासरी जाताना शुभेच्छा देत तिला समजावतो की, माहेर हे आयुष्यातील काही दिवसांचेच घर असते. त्यामुळे मुलीच्या लग्नानंतरच्या विदाईतील भावनिक क्षण हे गाणं अत्यंत प्रभावीपणे व्यक्त करते. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Padmini-Kolhapure-Song.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ आजही लग्नातील विदाईचे व्हिडिओ, समारंभ आणि कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये &#039;बाबुल का ये घर बहना&#039; हे गाणं आवर्जून ऐकायला मिळते. काळ बदलला असला तरी या गाण्यातील भावना आणि शब्द आजही प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करतात. त्यामुळे हे गाणं हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय विदाई गाण्यांपैकी एक मानले जाते. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/mukesh-61-year-old-song-chand-si-mehbooba-ho-meri-will-impress-your-girlfriend-1724245.html</loc><lastmod>2026-08-01T13:51:54+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Chand-Si-Mehbooba-Ho-Meri.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ Chand Si Mehbooba Ho Meri ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Chand-Si-Mehbooba-Ho-Meri.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ 1 ऑगस्ट रोजी जगभरात नॅशनल गर्लफ्रेंड डे साजरा केला जातो. या निमित्ताने आपल्या प्रिय व्यक्तीबद्दलचे प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेकजण वेगवेगळे मार्ग निवडतात. हिंदी चित्रपटसृष्टीत प्रेम व्यक्त करणाऱ्या अनेक अजरामर गाण्यांपैकी &#039;चांद सी महबूबा हो मेरी&#039; हे गाणे आजही रसिकांच्या मनात विशेष स्थान राखून आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Himalay-Ki-God-Mein.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ 1965 मध्ये प्रदर्शित झालेल्या &#039;हिमालय की गोद में&#039; या चित्रपटातील हे गाणं तब्बल 61 वर्षांनंतरही तितकेच लोकप्रिय आहे. अभिनेता मनोज कुमार आणि अभिनेत्री माला सिन्हा यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याला गायक मुकेश यांच्या भावपूर्ण आवाजाची साथ लाभली आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Mukesh.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ &#039;चांद सी महबूबा हो मेरी, कब ऐसा मैंने सोचा था...&#039; या ओळी आजही प्रेमगीतांच्या यादीत अग्रस्थानी आहेत. ऑटोट्यूनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय रेकॉर्ड झालेल्या या गाण्यातील नैसर्गिक आवाज आणि भावना श्रोत्यांच्या मनाला आजही स्पर्श करतात. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Girlfriend-Day-2026.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ त्यामुळे अनेकजण आपल्या जोडीदारासाठी हे गाणे आजही आवर्जून ऐकवतात. &#039;हिमालय की गोद में&#039; या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय भट्ट यांनी केले होते. मनोज कुमार, माला सिन्हा आणि शशिकला यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/National-Girlfriend-Day.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ 1965 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक होता. आजही या गाण्याची सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चा आहे. अनेकजण हे गाणं आवडीने ऐकतात. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/from-struggling-in-mumbai-to-panchayat-and-ramayans-kumbhakarna-faisal-maliks-rise-1724088.html</loc><lastmod>2026-08-01T10:30:44+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/Faisal-Malik-1.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ Faisal Malik 1 ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/fasil-5.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ ‘पंचायत’ या लोकप्रिय वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारे अभिनेता फैसल मलिक आता एका मोठ्या प्रोजेक्टसाठी सज्ज झाले आहेत. रणबीर कपूर स्टारर बहुप्रतिक्षित ‘रामायण’ या चित्रपटात फैसल मलिक कुंभकर्णाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये त्यांचा दमदार आणि वेगळा लूक पाहायला मिळत असून, प्रोस्थेटिक मेकअपमुळे त्यांना ओळखणेही कठीण झाले आहे. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/fasil-4.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ आज एक अत्यंत यशस्वी कलाकार म्हणून ओळखले जाणारे फैसल यांचा हा प्रवास मात्र अनेक संघर्षांनी भरलेला आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील फैसल यांनी अभिनेता बनण्याचे स्वप्न घेऊन वयाच्या 22व्या वर्षी मुंबईची वाट धरली होती. मात्र, मायानगरीत आल्यानंतर त्यांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/fasil-3.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ या शहराने त्यांना आयुष्याचे वास्तव दाखवलं, असं एका जुन्या मुलाखतीत फैसल यांनी मुंबईतील सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगितलं होतं . अभिनय क्षेत्रात स्थिरावणे सोपं नव्हतं. आर्थिक अडचणींमुळे काही काळ त्यांना अभिनय बाजूला ठेवून नोकरीचा शोध घ्यावा लागला. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/faisal-2-1.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ संघर्षाच्या काळात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सुरुवातीला कुटुंबीय त्यांना आर्थिक मदत करत होतं, मात्र काही महिन्यांनंतर त्यांनी स्वतःहून पैसे मागणे बंद केलं. स्वतःच्या मेहनतीवर उभे राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला. फैसल यांनी त्यांच्या संघर्षाच्या दिवसांची आठवण सांगताना म्हटलं होतं की, अनेकदा त्यांना रेल्वे स्थानकावर केवळ 10 रुपयांमध्ये रात्र काढावी लागली होती. मात्र, या कठीण अनुभवांनीच त्यांना अधिक मजबूत बनवले आणि पुढे जाण्याची प्रेरणा दिली. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/faisal-2.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ ‘पंचायत’ या सीरिजने फैसल मलिक यांच्या करिअरला मोठी ओळख मिळवून दिली. प्रह्लाद पांडे या भूमिकेतील त्यांच्या साध्या पण प्रभावी अभिनयाचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले. आता ‘रामायण’सारख्या भव्य चित्रपटात कुंभकर्णाची भूमिका साकारत फैसल आपल्या करिअरमधील आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यासाठी सज्ज झाले आहेत. ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/photo-gallery/if-you-want-to-live-healthy-life-for-100-years-include-this-special-item-in-your-daily-breakfast-1724053.html</loc><lastmod>2026-08-01T09:48:28+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/breakfast-9-1.jpg</image:loc>
					<image:title><![CDATA[ breakfast ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/breakfast-9.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ आजकाल लोक 70 ते 80 वर्ष जगले तरीही आपल्याला वाटते की, किती जास्त जगले. पण काही वर्षांपूर्वीच लोक 100-105 वर्ष जगत होती. जर तुम्हालाही 100 वर्षांपेक्षा जास्त जगाचे असेल तर एक खास सोपी गोष्टी दररोज सकाळी उठल्यावर करा.  ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/breakfast-8.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ दररोज सकाळी उठल्यावर एक महत्वाचे काम करा. ज्यामुळे तुम्ही आरामात 100 वर्ष जगू शकता. यासाठी रात्री झोपताना 10 ते 12 बदाम भिजत घाला. खसखसही 1 चमजा भिजवा. त्यानंतर दोन तूपाचे चमच घ्या. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/breakfast-7.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ त्यात मखाना एक वाटी मिक्स करा. दूध 4 कप घ्या. दालचिनीचा एक तुकडा घ्या. गूळ मुठभर घ्या. वेलची पूड चवीनुसार टाका. रात्री भिजवलेल्या बदाम आणि खसखसची बारीक पेस्ट करून घ्या. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/breakfast-6.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ कढईत दोन चमचे तूप टाका. त्यानंतर दालचिनी टाकून घ्या. त्यात आता बदाम आणि खसखसची पेस्ट टाका. त्याला चांगले शिजून घ्या. त्यात गूळ मिक्स करा. वेलची पूड आणि मखाना टाकून चांगले मिक्स करा. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/08/breakfast-5.jpg</image:loc><image:caption><![CDATA[ हा नास्ता दररोज घेतला तर तुमची पचनक्रिया चांगली होईल. यासोबतच शक्तीही वाढेल. पोट भरल्यासारखे कायमच वाटेल. दालचिनीमध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म असतात. हा नाश्ता दररोजच्या आहारात घ्या.  ]]></image:caption></image:image></url><url><loc>https://www.tv9marathi.com/rashi-bhavishya/rashi-bhavishya-in-marathi-horoscope-today-1st-august-2026-saturday-astrology-aajche-aries-taurus-gemini-cancer-leo-virgo-libra-scorpio-sagittarius-capricorn-aquarius-pisces-rashifal-1723717.html</loc><lastmod>2026-08-01T07:00:01+05:30</lastmod><image:image>
					<image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/Bhavishya-5-3.jpeg</image:loc>
					<image:title><![CDATA[ Bhavishya 5 ]]></image:title>
				</image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/WhatsApp-Image-2026-02-16-at-12.09.56-PM-26.jpeg</image:loc><image:caption><![CDATA[ मेष राशी (Aries Daily Horoscope) - आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साह, यश आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला असेल. तुमच्या प्रामाणिकपणामुळे आणि उत्तम कामगिरीमुळे समाजात मान-सन्मान वाढेल. आरोग्याशी संबंधित जुन्या तक्रारींमध्ये आराम मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबीयांचे पूर्ण सहकार्य लाभेल, ज्यामुळे मन आनंदी राहील. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील आणि जोडीदारासोबत छोट्या सहलीचा योग आहे. मात्र, विरोधकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा आणि आर्थिक गुंतवणूक करताना संयम बाळगा. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/WhatsApp-Image-2026-02-16-at-12.13.22-PM-26.jpeg</image:loc><image:caption><![CDATA[ वृषभ राशी (Taurus Daily Horoscope) -  आज प्रगतीची नवी दारे तुमच्यासाठी खुली होऊ शकतात. व्यावसायिक आणि राजकीय क्षेत्रात नवीन ओळखी लाभदायक ठरतील. कुटुंबासोबत घालवलेला वेळ जुने मतभेद दूर करण्यास मदत करेल. विद्यार्थ्यांसाठी हा दिवस विशेष अनुकूल असून इच्छित यश मिळू शकते. अनोळखी लोकांवर सहज विश्वास ठेवू नका आणि प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/WhatsApp-Image-2026-02-16-at-12.24.14-PM-26.jpeg</image:loc><image:caption><![CDATA[ मिथुन राशी (Gemini Daily Horoscope) -  आजचा दिवस धावपळीचा असला तरी अनेक संधी घेऊन येईल. खर्च वाढण्याची शक्यता असल्याने आर्थिक नियोजन आवश्यक आहे. प्रेमसंबंधात जोडीदारासाठी खास सरप्राइझ देण्याचा योग आहे. व्यवसाय आणि गुंतवणुकीचे निर्णय घाईत घेऊ नका. एखाद्या गरजू व्यक्तीला मदत केल्याने तुमचा सामाजिक सन्मान वाढेल. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/WhatsApp-Image-2026-02-16-at-12.36.25-PM-26.jpeg</image:loc><image:caption><![CDATA[ कर्क राशी (Cancer Daily Horoscope) - आज तुमच्या करिअरमध्ये प्रगतीचे संकेत आहेत. आवडीचे काम मिळाल्याने समाधान मिळेल. जोडीदारासोबत समजूतदारपणे वागल्यास नात्यात गोडवा वाढेल. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाच्या संधी मिळू शकतात. पालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. प्रवास करताना मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवा. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/WhatsApp-Image-2026-02-16-at-12.36.30-PM-26.jpeg</image:loc><image:caption><![CDATA[ सिंह राशी (Leo Daily Horoscope) -  आज तुमची बुद्धिमत्ता आणि योग्य निर्णयक्षमता तुम्हाला यश मिळवून देईल. इतरांच्या वैयक्तिक बाबींमध्ये हस्तक्षेप टाळा. सासरच्या मंडळींकडून आनंददायी भेट होऊ शकते. मुलांच्या छोट्या इच्छा पूर्ण केल्याने घरात आनंदाचे वातावरण राहील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता असून नवीन संधी तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/WhatsApp-Image-2026-02-16-at-12.45.16-PM-26.jpeg</image:loc><image:caption><![CDATA[ कन्या राशी (Virgo Daily Horoscope) -  आजचा दिवस शांतता आणि समाधान देणारा ठरेल. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडा आणि मित्र निवडताना सावध रहा. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/WhatsApp-Image-2026-02-16-at-12.48.46-PM-26.jpeg</image:loc><image:caption><![CDATA[ तुळ राशी (Libra Daily Horoscope) -  आजचा दिवस विचारपूर्वक निर्णय घेण्याचा आहे. राजकारण किंवा व्यावसायिक क्षेत्रात मोठे पद मिळण्याची शक्यता आहे, मात्र कामाचा ताणही वाढेल. उत्पन्न वाढवण्याची संधी दवडू नका आणि गरजूंची मदत करा. कुटुंबातील एखाद्या सदस्याला नोकरी किंवा शिक्षणासाठी बाहेरून बोलावणे येऊ शकते. मेहनतीचे फळ निश्चित मिळेल, पण आरोग्याकडेही लक्ष द्या. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/WhatsApp-Image-2026-02-16-at-12.52.04-PM-26.jpeg</image:loc><image:caption><![CDATA[ वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope) -  आजचा दिवस नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचा आहे. उत्साहापेक्षा विवेकाने निर्णय घ्या. खर्चाचे योग्य नियोजन करा, अन्यथा अनावश्यक खर्च वाढू शकतो. मालमत्तेशी संबंधित एखादा प्रश्न तणाव निर्माण करू शकतो. व्यवसायात केलेले बदल फायदेशीर ठरतील. जुन्या मित्राला आर्थिक मदत केल्याने नातेसंबंध अधिक दृढ होतील. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/WhatsApp-Image-2026-02-16-at-12.56.07-PM-26.jpeg</image:loc><image:caption><![CDATA[ धनु राशी (Sagittarius Daily Horoscope) -   आज कामाचा ताण अधिक राहील आणि अनेक कामे एकाच वेळी आल्याने व्यस्तता वाढेल. सासरच्या बाजूकडून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. सांस्कृतिक आणि भौतिक सुखसुविधांमध्ये वाढ होईल. प्रलंबित सरकारी किंवा व्यावसायिक कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल. वरिष्ठांच्या एखाद्या गोष्टीमुळे मन दुखावले जाऊ शकते, पण शांतपणे परिस्थिती हाताळाल. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/WhatsApp-Image-2026-02-16-at-3.30.41-PM-2-26.jpeg</image:loc><image:caption><![CDATA[ मकर राशी (Capricorn Daily Horoscope) -  आज तुमची एखादी मनोकामना पूर्ण होण्याची शक्यता आहे. फिरायला जाण्याची संधी मिळेल आणि एखादी अनपेक्षित भेटवस्तूही मिळू शकते. मुलांच्या चुकीच्या मागण्यांना लगेच होकार देऊ नका, अन्यथा नंतर पश्चात्ताप होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. सामाजिक कार्यक्रमांमध्ये मान-सन्मान मिळेल. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/WhatsApp-Image-2026-02-16-at-3.30.41-PM-1-26.jpeg</image:loc><image:caption><![CDATA[ कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope) -   आज जोखमीची कामे टाळा. प्रवास करावा लागू शकतो. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. बुद्धीचा योग्य वापर करून नुकसान टाळा. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या विवाह प्रस्तावामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. मतभेदांपासून दूर राहा आणि कोणत्याही धोकादायक कामात हात घालू नका. ]]></image:caption></image:image><image:image><image:loc>https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2026/07/WhatsApp-Image-2026-02-16-at-3.30.41-PM-28.jpeg</image:loc><image:caption><![CDATA[ मीन राशी (Pisces Daily Horoscope) - आजचा दिवस थोडा चिंताग्रस्त पण सावध राहण्याचा आहे. हवामानातील बदलांचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करा. ज्या कामाला हात घालाल त्यात यश मिळण्याची शक्यता आहे. जुन्या मित्रासोबत दीर्घकाळानंतर भेट होईल. आहाराकडे विशेष लक्ष द्या. मुलांना शिक्षणासाठी बाहेर जावे लागू शकते. प्रत्येक कामाचे योग्य नियोजन करून पुढे जा. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही) ]]></image:caption></image:image></url></urlset>