मसूद अजहर ‘जीं’ ना अजित डोभाल यांनीच सोडलं होतं : राहुल गांधी

नवी दिल्ली : सोमवारी काँग्रेसने राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडिअममध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाचं नाव होतं ‘मेरा बूथ, मेरा गौरव’. याच कार्यक्रमात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. पण ही टीका करताना राहुल गांधींनी दहशतवादी मसूद अजहरचा उल्लेख आदरार्थी केल्याने एकच खळबळ उडाली. यावरुन राहुल गांधींना सोशल मीडियावर […]

मसूद अजहर 'जीं' ना अजित डोभाल यांनीच सोडलं होतं : राहुल गांधी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

नवी दिल्ली : सोमवारी काँग्रेसने राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडिअममध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाचं नाव होतं ‘मेरा बूथ, मेरा गौरव’. याच कार्यक्रमात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. पण ही टीका करताना राहुल गांधींनी दहशतवादी मसूद अजहरचा उल्लेख आदरार्थी केल्याने एकच खळबळ उडाली. यावरुन राहुल गांधींना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातंय.

राहुल गांधी म्हणाले, पुलवामा हल्ला कुणी केला? जैश ए मोहम्मदने केला. यामागे मसूद अजहरचा हात होता. त्याला कंधारमध्ये नेऊन कुणी सोडलं? सध्याचे जे सुरक्षा सल्लागार आहेत, त्यांनी सोडलं होतं. त्यांनीच मसूद ‘अजहरजीं’ना पाकिस्तानच्या ताब्यात दिलं. आज संपूर्ण देशाला माहित आहे, की पंतप्रधानांच्या तोंडून सत्य निघूच शकत नाही”

पाहा – दिग्विजय सिंह जेव्हा दहशतवादी हाफिज सईदला साहेब म्हणाले होते

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.