गणपतीपुळे समुद्रात पोहोण्यासाठी उतरलेले चार जण पाण्यात बुडाले

गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी आलेल्या चार जण बुडाल्याची घटना घडली आहे. यातील एका मुलीला वाचवण्यात प्रशासनाला यश आलं आहे.

गणपतीपुळे समुद्रात पोहोण्यासाठी उतरलेले चार जण पाण्यात बुडाले
Follow us
| Updated on: Aug 17, 2019 | 4:22 PM

रत्नागिरी : गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी आलेल्या चार जण बुडाल्याची घटना घडली आहे. यातील एका मुलीला वाचवण्यात प्रशासनाला यश आलं आहे. तर दोन महिलांचे मृतदेह सापडले असून एक जण अद्याप बेपत्ता आहे. दरम्यान हे चौघेही कोल्हापूर रहिवाशी होते.

कोल्हापुरात राहणारे हे कुटुंब गणपतीपुळे येथे देव दर्शनासाठी आले होते. देवदर्शन घेतल्यानंतर ते सकाळी समुद्र किनाऱ्यावर फिरण्यासाठी आली. त्यानंतर या चौघांना पोहण्याचा मोह आवरला नाही आणि ते पोहण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते चौघेही समुद्रात बुडू लागले.

देवस्थानच्या सुरक्षारक्षकांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी समुद्राकडे धाव घेतली. त्यानी बुडणाऱ्या पर्यटकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गुरुप्रसाद बलकटे या सुरक्षारक्षकाने समुद्रात रिंग टाकून मुलीला वाचवले. मात्र इतर तिघांना वाचवण्यात त्यांना यश आलं नाही. यातील काजल मचले आणि सुमन विशाल मचले या दोघींची मृतदेह सापडले आहेत. मात्र राहुल बागडे यांचा शोध सुरु आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.