औरंगाबादमध्ये बारचालकाने घरात घुसून पेटवलेल्या महिलेचा मृत्यू

जिवंत जाळण्यात आलेल्या औरंगाबादमधील महिलेचा अखेर मृत्यू (Aurangabad Lady Set on Fire) झाला आहे. घटनेच्या तिसऱ्या दिवशी महिलेची मृत्यूशी झुंज संपली आहे.

औरंगाबादमध्ये बारचालकाने घरात घुसून पेटवलेल्या महिलेचा मृत्यू
Follow us
| Updated on: Feb 06, 2020 | 7:59 AM

औरंगाबाद : जिवंत जाळण्यात आलेल्या औरंगाबादमधील महिलेचा अखेर मृत्यू (Aurangabad Lady Set on Fire) झाला आहे. घटनेच्या तिसऱ्या दिवशी महिलेची मृत्यूशी झुंज संपली. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. औरंगाबादमधील सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावात ही हादरवून टाकणारी घटना समोर (Aurangabad Lady Set on Fire) आली होती.

महिला 95 टक्के भाजली असल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला आहे. औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात महिलेवर उपचार सुरु होते. या प्रकरणातील आरोपी संतोष मोहिते याला पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, पीडित महिला रविवारी (2 फेब्रुवारी) घरी एकटीच असताना रात्री अकरा वाजताच्या सुमारास आरोपी तिच्या घरात घुसला. रात्रीच्या वेळेत घरी येण्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. त्यावरुन आरोपीने तिच्यावर पेट्रोल ओतून जिवंत जाळलं.

न्यायालयाने आरोपीला 10 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.