ईडी, सीबीआयकडे सत्ताधाऱ्यांविरोधात तक्रारी असूनही कारवाई नाही : पृथ्वीराज चव्हाण

ईडी (ED) आणि सीबीआयकडे (CBI) सत्ताधारी पक्षाच्या अनेक नेत्यांविरोधात गंभीर तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. मात्र, त्यात ईडी आणि सीबीआय कोणतीही कारवाई करताना दिसत नसल्याचं मत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे.

ईडी, सीबीआयकडे सत्ताधाऱ्यांविरोधात तक्रारी असूनही कारवाई नाही : पृथ्वीराज चव्हाण
Follow us
| Updated on: Aug 23, 2019 | 6:08 PM

मुंबई : ईडी (ED) आणि सीबीआयकडे (CBI) सत्ताधारी पक्षाच्या अनेक नेत्यांविरोधात गंभीर तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. मात्र, त्यात ईडी आणि सीबीआय कोणतीही कारवाई करताना दिसत नसल्याचं मत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी व्यक्त केलं आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “एकामागोमाग एक सरकारी संस्थांचा गैरवापर सुरू आहे. लोकशाहीच्या सर्व संस्था हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कायद्यानुसार काम करण्याऐवजी सरकारच्या ईच्छेनुसार काम सुरू आहे. हे अत्यंत धोकादायक आहे.”

‘निवडणूकजवळ आल्यावरच अशा चौकशांचे प्रकार, 5 वर्ष काय केलं?’

सरकारी चौकशी संस्था ठराविक लोकांवरच कारवाई करताना दिसत आहे. खरोखरच चौकशी समित्यांनी गुन्हा शोधून गुन्हेगारांवर कारवाई केली आणि त्यांना शिक्षा केली तर आपण समजू शकतो. मात्र, 5 वर्ष काहीच करायचं नाही आणि निवडणूक जवळ आली की हे प्रकार करायचे. जे सरकारचे विरोधक आहेत त्यांच्याविरोधातच कारवाई करायची, असंही चव्हाण यांनी सांगितलं.

‘शिवसेना मंत्रिमंडळ बैठकीत न बोलता बाहेर बोलते हा निव्वळ दांभिकपणा’

पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेनेच्या पिक विम्यावरील भूमिकेवरही टीका केली. ते म्हणाले, ‘शिवसेना मंत्रिमंडळ बैठकीत काहीच बोलत नाही आणि बाहेर येऊन आपण विरोधी पक्ष आहोत अशी भूमिका घेते. जनतेनं आमदारांना, खासदारांना आपलं काम आपापल्या सभागृहात करावं म्हणून निवडून दिलं आहे. जे मंत्रिमंडळात आहेत त्यांनी मंत्रिमंडळात प्रश्न सोडवले पाहिजेत, निर्णय घेतला पाहिजे. मंत्रीमंडळात काही न बोलता बाहेर बोलणं हा निव्वळ दांभिकपणा आहे.’

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.