जळगावात भीषण अपघात, ट्रक आणि ओमनीच्या धडकेत 7 जणांचा मृत्यू

जळगावातील एरंडोलजवळ महामार्ग क्रमांक 6 वर भीषण अपघात (Jalgaon accident) झाला आहे.

जळगावात भीषण अपघात, ट्रक आणि ओमनीच्या धडकेत 7 जणांचा मृत्यू
Follow us
| Updated on: Dec 23, 2019 | 5:33 PM

जळगाव : जळगावातील एरंडोलजवळ महामार्ग क्रमांक 6 वर भीषण अपघात (Jalgaon accident) झाला आहे. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे तर तीन जण जखमी आहेत. महामार्गावर आयशर ट्रक आणि ओमनी यांची समोरासमोर धडक झाल्याने हा थरारक अपघात झाला.

या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला तर तर तीन जण गंभीर जखमी आहेत. या अपघातामुळे (Jalgaon accident)  महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.  सर्व मृत हे एरंडोल शहरासह तालुक्यातील उत्राण येथील रहिवाशी आहेत.

हॉटेल प्रियंकाजवळ आज दुपारी साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे.

ट्रकने ओमनी कारला समोरासमोर धडक दिली. ट्रकचा एक्सल तुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.  ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.