शिवसेनेच्या जाहिरातीवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आमचं सरकार तकलादू…”

शिवसेनेच्या जाहिरातीवरून राज्याच्या राजकारणात अनेक तर्क-वितर्क काढले जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. मात्र या संपूर्ण चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांनी फुलस्टॉप लावला आहे.

शिवसेनेच्या जाहिरातीवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचं सरकार तकलादू...
| Updated on: Jun 15, 2023 | 4:42 PM

पालघर: शिवसेनेच्या जाहिरातीवरून राज्याच्या राजकारणात अनेक तर्क-वितर्क काढले जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. मात्र या संपूर्ण चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांनी फुलस्टॉप लावला आहे. ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पालघरमध्ये आहेत. तिथे बोलताना उपमुख्यमंत्री यांनी या जाहिरातीचा उल्लेख केला. “मी आणि मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने उतरल्यावर एका पत्रकाराने विचारलं, तुम्ही एकत्र प्रवास केला कसं वाटतंय? अरे आमचा एकत्रित प्रवास 25 वर्षापासूनचं आहे.आमचा प्रवास कालही एकत्र होता, आजही आहे आणि उद्याही आमचा प्रवास एकत्रच असेल. आमचं सरकार महाविकास आघाडीपेक्षा जास्त घट्ट आहे. कोणत्याही जाहिरातीमुळे आमच्यात दुरावा येणार नाही. जाहिरातीने पडावं एवढं आमचं सरकार तकलादू नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.