तुंबणाऱ्या मुंबईला वाचवण्यासाठी चक्क नेव्ही तैनात! 500 जवान मुंबईकरांना वाचवण्यासाठी सज्ज

मुंबईमध्ये पावसाळ्या अनेक ठिकाणी पाणी साचतं काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होते. झाल्यास नागरिकांचं स्थलांतर करण्यासाठी 20 जीवरक्षक तराफे सज्ज असतील. अग्निशमन दल, पोलीस व पेट्रोलिंग वाहने, 6 रेस्क्यू बोट्स, 12 तराफे, 42 लाइफ जॅकेट्स या सगळ्या गोष्टींसह पालिका सज्ज झाली आहे.

तुंबणाऱ्या मुंबईला वाचवण्यासाठी चक्क नेव्ही तैनात! 500 जवान मुंबईकरांना वाचवण्यासाठी सज्ज
पावसाळ्यासाठी पालिका सज्ज
Follow us
| Updated on: Jun 03, 2022 | 2:12 PM

मुंबई : सध्या पावसाच्या रिमझिम सरी बरसायला सुरूवात झाली आहे. अश्यात मुंबईकरांना चिंता सतावते ती तुंबणाऱ्या पाण्याची. कारण प्रत्येक पावसाळ्यात मुंबईच्या रस्त्यांवर पाणी साचतं. त्यामुळे यंदा पावसाळ्याआधीच पालिका (Mumbai Municipal Corporation) सज्ज झाली आहे. साचणाऱ्या पाण्यावर उपाय योजना करण्यासाठी पालिकेने पावलं उचलली आहेत. एनडीआरएफची (NDRF) टीम तैनात केली जाणार आहे. 500 जवान यावेळी कार्यरत असतील. कुलाबा, वरळी, मानखुर्द, मालाड आणि घाटकोपरमध्ये नौदलाची पाच ‘पूर बचाव पथकं तैनात केली जाणार आहेत.

एनडीआरएफची टीम तैनात

यंदाच्या पावसाळ्यात एनडीआरएफची टीम तैनात केली जाणार आहे. 500 जवान यावेळी कार्यरत असतील. ‘पूर बचाव पथकंही तैनात केली जाणार आहेत.

कोणत्या भागात किती पथकं

कुलाबा, वरळी, मानखुर्द, मालाड आणि घाटकोपरमध्ये नौदलाची पाच ‘पूर बचाव पथकं तैनात केली जाणार आहेत. अंधेरीत तीन आणि संभाव्य दरड कोसळणाऱ्या ठिकाणी दोन ‘एनडीआरएफ’ची पथकं सज्ज ठेवली जाणार आहेत. त्यामुळे दरड कोसळल्यास तातडीने मदत मिळेल. यात नेव्हीचे अधिकारी आणि सैनिकांचा समावेश असणार आहे. 500 जणाची टीम आपत्कालीन स्थिती हाताळण्यासाठी कार्यरत असेल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

पावसाळ्याच्या तोंडावर भेडसावणाऱ्या समस्यांचा आढावा घेण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना आखण्यासाठी बैठक पार पडली. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, आशिष शर्मा, डॉ. संजीव कुमार, ‘बेस्ट’चे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

पावसाळ्यासाठी यंत्रणा सज्ज

मुंबईमध्ये पावसाळ्या अनेक ठिकाणी पाणी साचतं काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होते. झाल्यास नागरिकांचं स्थलांतर करण्यासाठी 20 जीवरक्षक तराफे सज्ज असतील. अग्निशमन दल, पोलीस व पेट्रोलिंग वाहने, 6 रेस्क्यू बोट्स, 12 तराफे, 42 लाइफ जॅकेट्स या सगळ्या गोष्टींसह पालिका सज्ज झाली आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.