यवतमाळ जिल्ह्यात रस्ता रुंदीकरणासाठी हजारो झाडांची कत्तल, पर्यावरण संतुलनासाठी निसर्गप्रेमी सरसावले

यवतमाळ जिल्ह्यात रस्ता रुंदीकरणासाठी हजारो झाडांची कत्तल केली जात आहे. झाडाच्या संवर्धनासाठी आणि संतुलनासाठी जिल्ह्यातील निसर्गप्रेमी सरसावले आहेत.

यवतमाळ जिल्ह्यात रस्ता रुंदीकरणासाठी हजारो झाडांची कत्तल, पर्यावरण संतुलनासाठी निसर्गप्रेमी सरसावले
Follow us
| Updated on: Nov 15, 2020 | 12:49 PM

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात रस्ता रुंदीकरणासाठी हजारो झाडांची कत्तल केली जात आहे. झाडांच्या संवर्धनासाठी आणि पर्यावरण संतुलनासाठी जिल्ह्यातील निसर्गप्रेमी सरसावले आहेत. वृक्ष संवर्धनासाठी पुढे सरसावत ‘प्रयास वन’ नावाची चळवळ पर्यावरणप्रेमींनी सुरु केली आहे. (Yavamaal Nature Lover prayas movement Strive Tree Conservation)

यवतमाळ जिल्हा हा आपल्या हजारो हेक्टर वृक्ष संपत्तीने नटलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. पण गेल्या काही दिवसात जिल्ह्यात चारही बाजूने रस्ता रुंदीकरण मोठ्या प्रमाणावर चालू आहे. यामुळे हजारो परिपक्व झाडांची कत्तल करण्यात येत आहे. एकीकडे विकासही महत्वाचा तर दुसरीकडे पर्यावरण संतुलनदेखील महत्वाचे आहे. म्हणूनच निसर्गप्रेमींनी पुढे सरसावत वृक्ष संवर्धनासाठी ‘प्रयास वन’ नावाची चळवळ सुरु केली आहे. यवतमाळ येथे वनविभागाच्या दहा हेक्‍टर जमिनीवर ‘प्रयासवन’ची निर्मिती केली आहे . हे काम फक्त लोकसहभागातून होत आहे हे विशेष म्हणावं लागेल.

पुढील सात वर्षात दहा हजार वृक्ष लावण्याचं उद्दिष्ट असून त्यापैकी 2000 वृक्षारोपणाचे काम आज पर्यंत झाले आहे. प्रयास वन येथे सध्या वॉकिंग ट्रॅकचे काम काही अंशी पूर्ण झाले असून भविष्यात, योगाकरिता व्यवस्था, नक्षत्रवन, फुलपाखरुउद्यान, यासह ओपन एअर थिएटर आणि निसर्ग वाचन केंद्र असणार आहे. येणाऱ्या पिढीकरिता निसर्ग संवर्धन व्हावे म्हणूनयवतमाळच्या प्रयास संस्थेने हाती घेतलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

(Yavamaal Nature Lover prayas movement Strive Tree Conservation)

संबंधित बातम्या

संगमनेरमध्ये पुणे-नाशिक महामार्गावर 29 प्रकारच्या 2373 झाडांची कत्तल, हरित न्यायाधिकरणाकडून गंभीर दखल

नागपुरात चार वर्षात 4 लाख वृक्षांची कत्तल, माहिती अधिकारात उघड

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.